Skip to main content

Full text of "Durgeshanan’dinii"

See other formats


] 
) 
१! 
! 
प 
रि, 
ी 


स्त्रीचे रम्य शीरोभषण 
- शज त्राटच् 
मदू, कुरळ, काळाभोर चकचकीत असा 
कशकलाप कोणत्यो ख्रीस . 
आवडणार नाहीं! 


असासुंदर 

केशकलाप 

प्रास्तकरून 
देणारे 


'कामिनिया ऑईल. 


( मधुर व आल्हादकारर सागाधिक खाजिना ) 


( रजिस्टड ) हे एकच तेळ असून तें मत्येक सरीचा जसा 
सोभाग्याटकार आहे, त्याचप्रमाणे ते मानसिक श्रम पडणार्‍या 
पुरुषांसाठी व विद्याथ्यासाठीं फारच जरूरीचे आहे. हे तेल ल 
तांच संतक्त झालेलें ढोके शांत होऊन मेंदरस थंडावा येता, मन 
उल्हासित होतें. याचा सुवास अत्यंत मधर व माहक आहे. एक 
वेळ वापरून खात्री करा. 
एक बाटलीस १ र. ट. ख, ५ आणे; ३ बार्टस्यांप्त रा” 
ट., ख. १२ आणे, 


धी ऑँग्लो इंडियन डूग आणि केमिकल 
कंपनी, जुम्मा मशीद, मुंबई नं. २ 


च्याच ण्याचा त्या कच्चा बा र अशाच 


2. उ. रा का वह्या कच्या चा च 2 की दा बलि का का क कार आदर स्ट स्व्टा जं 


क बहावा रा काक बवा प व्या घ्या चहा वाऱ्यात बापा वाडा काका हा चना रा वावी वा नाचा 


वहा न्हा व्हाच वात वावा ल्हव्च्हावअचहाव्लाच्ात 
विकसित झालेल्या फुलाप्रमाणे विपुल 
पारमल देणारं सुगंधी संट्स्‌ 


आजकाल पुष्कळ निरनिराळ्या नांआांचे सेंट्स निघालेले आहेत उ 


र 


3) 
9 पण * ओटो दिलबहार ' एक वेळ वापरल्यानंतर दुसरें कोणतेही 9 
४ अत्तर अथवा सेंट वापरावे असें वाटणार नार्ही ७ 


र ओटो दिलबहारचे दोन अथवा चार थेंब रुमाळावर अथवा १ 
७ कपह्यावर टाकल्यावर चोहोकडे सुगवाचा घमघमाट पसरून आस- 
र [सची वाईट हवा शुद्ध होऊन सर्वत्र सुगंधमय होतें र 
ओटो दिळबहार सुंदर, मोहक, तुवासाचे, स्पिरिटावांचून वन- द 
र विलेळें अत्तर आहे. एकवेळ वापरून पहाच,की नेहमीं जवळ ठेवाल. प 
- प्रत्येक ठिकाणीं विकत मिळतें 
र किंमत लहान बाटली ८ आणे; मध्यम बाटला किंमत १२ आणे; र 
रवा ओसताची किंमत २ रु. नमुन्याच्या बाटलीची किंबत र आणे, १ 
र गंधी काड प्रत्येकी ! आणां; पोस्टेज व व्ही. पी खच निराळा. ७ 
१ सुचना:-कित्येक व्यापारी ओटो दिळबहारच्याबदली ओटो 
या नांवाखाली येणारें दुसरें कोणतेही हलकें अत्तर देण्याचा प्रयत्न » 
र कारेतात, याबद्दल आपण सावध असावे. आपण घेतेवेळी आटो 
दिळवहारच मागावें व बरोबर नांव वाचून बाटलो सीलबंद अस- ७४ 
र स्याची शात्री करून घ्यावी ! 
पत्ता:-धी अग्लो इंडियन इग अँड केमिकल कंपत्ती, र 
९ जुम्मा मशीद, नं० २, मुंबई र 
क व क्त वा बहल चा वदा बडया वक 462 क कक 


ुवाढायेन गीतेन युवतीनां च ळील्या।यस्थ न द्ववते चिज सवे मुक्तोषवा पशु! 


खरसवाळायरत्नमालचें ४३ वे रम्य रत्न. 


व दिलबहार. ५१०१ 


गिनी सो० वजचूडेमंडित जानकीबाई देसाई. 
गृइलक्ष्मी-प्रेमळसकत--चारुगाती ! इ, इ, कर्तरी. 
'>>४ई<< 
' संपादक व प्रकाशक 

तात्या नेमिनाथ पांगळ. 
चालक-सरसवाड्मय प्रसारके मंडळा, मुंबई, ने. ४ 

व ४३८ रविवार पेठ पुणें शहर. 

झुद्रक. 


लक्ष्मण भाऊराव कोकाटे, ३०० सदाशिव पेठ एणें, 
५ हूनुमान प्रेस, "' 


ता 


(र्या पुस्तकासंव्षी सव हक्क प्रकाशकाचे स्वार्घान आहेत. ) 


आवृत्ति १ ली. ता बष ९ व, 
जन ग | किंमत साडेतीन रुपये. ! जगेन तगी 


_ अनम सिद्धेभ्य' 
रक 
संपादकीय दोन शब्द व आत्मनिवेदन 
मगवत्कृपेने सरसवाडमयरत्नमालेचे ४३ वें रम्य ऐतिह्यास्षिक रत. 
प्रस्तुत प्रसिद्द शेत आहे. या ' डिळबडऱार ' कथानकाच्या लेखिका सवत्र 
विश्वत अतून सुंदर कादंबऱ्या लिहिण्याचे त्यांचे ळेल्नकोशल्य अश्रुतपू 
आहे. ताजपदराळ, प्रेमळ खत्रत, गृहूलस्मी, सोभाग्यातिळक, 'वारु 
गाती वग रमणयस्वाचा चटका लावणार्‍या क्लृद्यंगम व उदात्त कधान- 
कांनी रसिक वाचकांची अन्तःकरणें जितकी आकर्षिळी आहेत. त्याच्या 
शतपरीनी मडाराष्ट्र लळिववाडमयारचे भांडार अलंकृत केलें आहे 
प्रस्वुत कथानक ऐतिहातिक, अत्यंत रम्य, नवरसपूण व विविब मस 
गांनी ओथेबळेळे असल्यान आरमापासून अलेरयावेतो मनोरंजक पण बोध 
प्रदह्दि झाळेळे आहे. यांतील कबाभाग विज्ञेषत:ः करुणरस पारप्वृत अस 
ल्याने तो अत्यंत हृरपस्पशी झाला आहे. मांतीळ थार कुळांतील नायिकेर 
कमांच्या गइनगतीमुळें अनेक बिकट प्रप्षप आढवल्यामुळें तिच्या सत्वाची नर्झा- 
बानें परीक्षाच पाहिळी आडे व अखेर पारक्षेंत ती तंतोतंत उतरल्यामुळे तिळा 
त्यावदूळ तरत अमोल पारीताषिकहि दिळ गळे आह. सेवाधमे हा परम बिकट 
घम आहे, आणि तशा विकरतेने सेशाबम करणारे खेवकहि विरळ आहेत. 
तानाजीने शिवज साठी आत्मयज्ञ कळा; पण कर्तव्यपूर्ण सेवाथम 
पाळन करून आवळे नांव अजरामर केळे; पज्ञादाईने सेवाधमं संरक्षण . 
करण्यासाठी आपल्या पुत्राचा बळा देऊन “' सेवादीव्य ' करून दाखाविळें 
त्याचप्रमाणें या कथानकांतीळ नायिकेन आपल्या धन्याची इज्तुत संरक्षण 
करण्यासाठीं स्वत:ची ““ सत्य, न्याय व पावित्र्य ' या त्रयींच्या जारादर 
पराकाष्टा केठा व उत्कृष्ट सेवावर्म पाळन करून आपळे नांव संस्मरणीय 
केळें माहे. असडें उदात्त कथानक खपेखर आमच्या गुणग्राही वाचकांना 
परेळच पटेळ यांत आक्यांत मुळींच शका नाहीं. सारांश, अस्ते रम्यवम कब 
लिहून दिल्याबद्दल आम्ही सा. लेखिकामागेनाचे अत्यंत आभारी आहांत. 
या खेपेस संमशेरवबहादर व रिब्याखालीं अंधेर ही कथानर्क्रे प्रसिद्ध 
करण्याचा फार हेतु होता, पण ती वेळेवर तयार न झाल्यानें, मरतुतचे रम्य 
कथानक वाचकांना खादर केळे आहे. पुढीळ खेपेस “ सर्सशेरबद्दादर ” 
जे दिव्याखाडीं भंधेर '' ही अत्यंत रम्य व बहारीची ५०० पृष्ठांची 


.२] 


कथानके आमच्या रसिक वाचकांना जुडडेअखर र. २-५-० च्याल्ही. 
पी. नें सादर केलो. जातीळ, तरी हस्ते--परदस्ते नवीन ग्राहकांचे साद्यपाट- 
वून यापुडें शुकुंदुवत्‌ सतत छोभ ठेऊन या ग्रंश्रमाळेष आश्रय द्यावा अश! 
अगर्‍याची वीनंति आहे. 
श्री क्र छे १ शै 
आजवर ज्या पितूदेवाच्या मेमछत्राखाळी आह्यांस्र या ग्रथमाळंची सडा 
मिरळसपर्णे ब धांपाचिक चिंता न वाहूता, काता आला ५ ज्याच्या पेमळ 
सहवासात आवापरयत १८ वर्षाच आयुष्य निष्काळजीपणांत व्यातित झाल 
ते आमचे परमपूज्य, परम प्रेमळ, परम स्वघर्मेभक्तिवरायश व जा. 
दयापतियाठक तीर्थरूप--- 
दादासाहेब नेमीनाथ अनेतराज पांगळ, 
ह इन्प्ल्युरजा साथोच्या तापाने गेल्या चेत्र वद्य १० रोजी दोनपहररा 
५ वाजतां ( ता. १०८-४-२३ रोजी ) भगवत्नामवाष चाळ. असता. 
आह्मंप्त शोकसागगंत लाटून देवळोकास गेळे, हें कळागेण्यास पराकाचे 
दु:ख हात आहे . त्यांच्या वाणीत हइतको कांही अजव रसवंती होती, क॑ 
क्याशी त्यांचा एकवेळ परिचय होई त्यांना हे संदेव निकर अस्षांवत १ 
त्यांच्या प्रेमळ सहवासाचा लाभ घहावा असंच वाटे. हे गानकळाभिज्ञ 
ष स्वत: गवई आणि तंतुवाद्य-वादक होते. सुरेळ गाण्याचे ते फारच 
चाहत होते. महनतीने गवई-गार्णे गाणाऱ्याचे यद्यापे ते प्रश्षसा करीन 
तयाधि तुरळ ल्यीचें गाणे त्यांना मनापासून विशेष आवढत असे, कध 
कधी तशा छुप्याच्या उत्कृष्टते मुळे त्यांना आनंदाश्रुहि येत त्यानी अनेक जुन्या 
डबयांचें गाणे ऐकिळ असून त्यांना गवई गाणे विशेष समजत असे धो. 
झअंबदुळकरीम,मो.भार्काबुवा,मो. वजेबुआ,मो.छमुरवा,सवाई गंचव,वगैरे सु 
प्रसिद्ध तश्त मंडळी गावयास वघ्तली म्हणजे “नाथ तुम्ही आमच्याजवळ बसा ' 
आते आग्रहाने हाणत.जे गाणे ऐकिल्याने हृदयास हेळकावा बघ्ततो तेंच “उत्कृ 
आयन ! असें ते हणत. सु-स्वरांचे ते फारच चहात होते त कोमळ 
हीत स्वरांच्या कामगतीपासून तर त्यांना कमाळींचा आनंद होत असे 
हृ स्वतः [ जैन असून ] धमशास्ञाचे उत्तम शानी होते. स्वतः धर्मं 
शात्तांचे नित्य एक. तासभर रात्री ८ ते ९ वानेपर्यंत बाही. जिनमोदेरांत 
प्रवचनू सांगत. शिवःय नित्य देवपूजा-व्यान-स्वाध्याय यांत एक ताह 


[३] 


तसी ठे व्यतित करीत. अभक्ष्यभक्षण-अपयपान, इंग्रनी ओषघरपाठें 
सुद्धां त्यांनी केव्हांच केळं नाहीं, त्यांची परोपकारी वृत्तीहि अलुकरणीये 
होंढी. ज्यांना एकवार आपले म्हटलें त्यांना ते कधींच अतर द्वेत नसत. 
ढपकार करणाऱ्या कित्येक लोकांनी त्यांच्याशीं कित्येकवेळा 'अपकाराचे 
वतन केळे तर्थांपे त्याबद्दळ द्वेषभाव मनांत न वागावितां त्यांनी अपकार- 
कत्याक्षी पुनः पुनः उपकारच केला व त्याला कायमचे लाजविलें.. 
आत्मनः: प्रविकूळाने ॥। परेबां न समा'चरंतू |। हा आमच्या वडीळ- 
झाहेबांचा नेहर्मीचा बाणा असे व या त्यांच्या या वर्तनाने ते सर्वीप्रय होते. 
ओल इंहिया मैन शेतवाळ एज्युकेशनल कान्फरन्सचे ते व्हाइस प्रेसिडेर 
हेते. भेनुसमाजांत सवेत त्यांची मान्यता मोठी होती. नेहमी राजरस्त्याने 
माणे व इिळदार अंतःकरणाने वागणे त्यांना आवड़त्त अस्वे. त्यांना जेन- 
तर मंढळींत “ मित्रसमूह ' दांडगा. होता व वडिलसाहेबांना तो परोपरीने 
मानही देत होता. त्यांचे वाड्मयप्रेम व काव्यरासिकता प्रशस्रनीस हाती. 
त्यांच्या स्वभावासंबधानें सन्मान्य जैन कावि व येथीळ प्रसिद्ध पत्रकार 
मजीवसकर्त यांनी आपल्या एपीलच्या ७1८. अंकांत थोडक्यांत मार्मिक 
शब्दजिज्र रखाटळें आहे तेंच आम्ही यर्थे देत आहोत: --- 

“ह झतवाळ थन समाजाच्या पंचायतीचे मुख्य पंच होते.जातींतीळ मत- 
भंद (कवा कोणतेही जातिविषयक प्रकरण विकोपाला जाऊं न देतां सळो- 
स्थाने मिटविण्याकेड यांचा प्रवात्ते असे. या शांत वृत्तीला शोभसाच 
श्रांच्या ठिकाणचा दुखरा प्रशसनीय गुण म्हणजे यांची जन्मजात मारमिकता 
हाद. हरे विशेष शिकलेले नव्हते, पण काणत्याही विषयाचे मळू यांना फार 
अंमह्या रीतीने आकलन होत असे, ळछलळितवाड्ययावरीलही यांचे प्रेस 
दांडगे होते. तशा मकारच्या पुस्तकार्चे वाचन झालें नाहीं असे दिवस 
स्थांच्या उयुष्यांत फार थोडे गेळे अस्ततील. इतकेच त्यांचे धार्मिक ग्रथ” 
दाचेनादरही प्रेम होते त्यांच्या स्वाच्यायांत आमरण कर्धी खंड पडलेला 
आही. त्यांना सायजनिक पुराण सांगण्याचीही फार होस असें. बार्शीत 
त्यांच्या जीवनक्रमांत हा पक नित्याचा विषय होऊन बसला होता. रात्री 
पाहत ८ बाजतां पुढील चोरंगावर बब्याळ ठेवून सुलभ भाषेंत पुराणाचा 
अर्थ कथन सांगणारी त्यांची शांत आणि प्रेमळ मूर्ति ब्य़ांनी "पाहिला आहे 
आना टिची सहजासहजी विस्मृति होणे अशक्य आहे. दादांच्या ठिका- 


[४] 


शाची रसिकताही वाखणण्याजोगा होती. सुदर काव्यांत किंवा रमणीय गद्य 
वाइमर्यांत ते तत्काळ रंगून च्यात. असं वाढ्यमय त्यांच्या पुढें कितीही केळां 
वाचीत राहिलें तरी त्यांना त्याचा कंटाळा येत नप्ते. इंग्रजी शिक्षणाचा 
गंधही नसलेल्या दादांच्या ठिकाणची ही काव्यवाब्ययाची गोडी आणि 
स्याच समाजांतल्या इग्रबी शिक्षणाच्या टाकीनें थोड बहुत तरी ठासलेल्या 
शकडो तरुणांचा या बावतीतीळ,दगडाची किंवा ओंडक्याची निश्चवलता, 
या दोनही गोष्टी एक समया वच्छेंदेकरून डोळ्यांपुढे उम्या" राहिल्या ' म्हणजे 
या जामाने भरारणार्‍्या नवांकुरासंबंधी मन जेवढे निराशने मरून बात, 
झाढर वाटूं लागतो ! या दृष्टीनें दादांचा चिरयोग प्रत्यक सहृदयाच्या 
अंत :करणाला चटक देत राहील यांत शका नाहीं, दादांच्या ठिकाण, 
सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची गायनकला. त्यांच्यासारखा या कळेचा 
ममज्ञ निदान जेनसमाजांत तरी कोणी नव्हता असतें म्हणावयाळा हरकत 
जाही. त्यांनीं या कलेप्रित्यथ दीघ तपश्चर्या केली होती आणि तीत हे 
'चांगळें यशस्वी झाले होते, हें त्यांच्या गानश्रवणाचा ळा ज्यांना सदन 
झाळा आहे त्यांना ठाऊक आहेच. हा आपल्या ठिकाणचा रुण आधल्या 
घराण्यांत राहावा अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांच्या घाकटझा 
चिरजीवांच्या- निधनाबरोवर त्यांची ही आज्ञा ल्याळा गेली. दादांचा जन्म- 
छी फार सुखांत गेळा. त्यांना प्रपंच्याकरितां स्वत: कष्ट किंभा दगदम सोत- 
व्यांचा प्रसग कधीच आला नाहीं. त्यांच्या वडिळांच्या खांद्यावरची प्रप- 
चाची घुरुन्खाली येत न येते तोंच त्यांच्या चिरंजीवांनी तिला मान दिक, 
आणि वाडेलांच्या कारकीदी इतके किंबहुना कांकणभर अधिक सुखांत 
झाणि अधिक आनेदांत त्यांच्या पितृभक्त चिरजीवाच्या कारकीदीत त्यांचे 
सायुष्य गळे. त्यांच्या गोड स्वमावामुळें त्यांचे स्वजातीय व परजाठीय 
मित्रभडळहि वरच मोठें होतें. किंहुना त्यांत परजातियांचाच भरणा आशिक 
छाहे. त्यांची छापही लोकांवर आश्चयकारक रीतीनें पडत असे. ऱ्या 
मुळे पुष्कळांची कामें त्यांच्या मार्फत सहद होत. आणि तेही आपल्यवा. 
हातून हाणारीं कामे परोपकार बुद्धीनें मोठ्या खुषीने करीत, अशा 
प्रकारचा पुढारी नाहोंसा झाल्याने शेतवाळ जेन समाजाची मोठी हानी लाळ 
आहे. . ती ळोकर भरून निघणे कठीण आहे. शेतवाळं समाज हा. कि- 


1५] 


केन्या शेष्टीने अत्यत मागासलेला समाज आहे. योमुळे या समाजांत 
येजोयितरपद्धतीळा अद्यापि फार महत्व आहे. ती नष्ट करणे शक्‍यच नाहीं. 
'ुष्प तिला. सद्यांच्या *पारिस्थित्यनुरूप योग्य .वळण देऊन तिच्यांतील प्रगाति- 
विन्मुखता नष्ट कावी. असे. कांहो' मंडळीची नुकतेच ठराविलें होतें. या कार्म 
दादांच्या सद्रायांची फार जरूर होती.कॉरण ते या स्मोगणावरचे'मिप्माचार्श' 
होते, त्यांनीं या. कार्मी पूर्ण सहाय .“करुूवाचें कबूळ्ही केलें होते. .पण 
न्यांच्या अकस्मातू* मत्युनें ही अद्या सर्वरवी- नट झाळी, इ० इ० 
सारांश, आमचे. सन्मान्य तीर्थरूप आपल्या. वयाच्या ५९ व्या वषी 
बाशी मुंकामी आपल्या वाड्यांत,केवळ एका पक आवे ४५ दिवसच दोत्रित 
बजरामे . झर्लारी. . पडून. - दिवंगत . झाले... त्यांच्या स्मशान यात्रेस 
माशी नागरिकांचा मोठा. समूह ळोटळा छतून तेथील सुप्रासेद्ध नागरीक 
कीयुळ रागरभषाऊ साने वर्केल यांनीं त्या. प्रसरगी वाडिलांच्या प्रेमळ व गोड 
त्वया चं दर्णन कंरून' तारीफहि केळी, वाडिलाच्या मुत्युनिमित्त बाझीच्य 
त्यगरिकांनी एक दिवस सर्वे बाजार व दुकतानें बंद ठेऊन शोऊ व्यक्त केळा 
जांच्या मुत्सुबदळ दुःसमदर्शनार्थ . व. त्यांच्या आत्म्याला: सुखशांति मिळे 
एलदथ-्त नाहि भखून आपलें दुःख व्यक्त केळे. त्यांच्या अनेक मित्रांनी हि 
'मंचेकडे .' दुःखपदशक . पत्ने पाठवून . बडिलाविषयी अलोट प्रेम 
"गुणक 'केळ. अशा पेमळ-पितृदेवाच्या चिरविश्रोगावदद्त आम्हांस आजन्म 
इ: वाटेल. यांत नकल कसळे? त्थाप- जगाच्या रहांटीकरड पाहून ३ 
अरे छुक त्याचा दुजा शोक वाहे | अकस्मात ताही पुढें. लात अह ! 
। खुसथाच्या उक्तपरचप्तार आमचीहि पुढे. तीच. आति. आह “हु. लक्षांत 
ऊन, धिंथ वाचकही । 'सत्वेधु मैत्रि उुअळिषु . प्रमोद्‌ ॥ सवपु जीवेपु 
कप! परत्वं ॥: माध्यस्तेभाव-विपरांत. वश ।।. सदा भमात्मा विदघधातु 
व! || याप्रमाणे आमचीसवकाळ दात्ति सहो,आणि वाढमयस्षेवा,समाजसेवा 
तथसेद व राष्ट्रसेवा योत, आमचें. डंरलेळें जीवन ( अंशतः हरी ) व्यतित 
होवो, अशी परमेश्वराजवळ. प्राथना करीत व यापुढे शुकुंदुवत्‌ कपा लोभ 
असो द्यावा, अज्ञी अपेक्षा बाळगून. कतेव्यपरायणतेमुळे लांबलेला हा 
स्ताविक व आत्मनितदनपर-लेख आटोपता. घेतो | 
रावैवार पेठ-्युर्गे.- | सर्वांचा नम्रशांधव व साहित्यभक्त 
आ. २५! ५। २२ | तात्या नामनाथ पागळ 


ज्यांच्या प्रमछत्राखाला आम्हास ५.९५९५१,५०,५८, ५००५, र. 
वर ४३ वाडमयरत्नांची रत्नमाला घालून तिची निश्चितपर्ण उपासना” कर 
आली ते आमच्या गृहसाम्राज्याचे सम्राट-- 


१५% ककी. ९८ 


९ क 007७ “०० 


त 


1 मी, 


एवढेंच नव्हे, तर या भूतलावरील आमचे साक्षात्‌ इश्वरस्वरूप * पितृदव 
रः | क २. ४८. 1 

परभपूज्य तीथरूप स्वर्ग दादासहिब नेमिनाथ अनंतराज पांगळ य 

चरणीं हे वाडमयरत्न प्रमपरःसर समर्पण करीत आहोंत. वा 

हीं हें वाडमयरत्न प्रमपुरःसर समर्पण क ु आ 


“बालोग्रान” प्रेस, पुणें. तात्या नेमिनाथ पा 


जाह, 7. 1. .//॥॥ (/ 


दिलबहार 
->>%<<€- 


कथासूत्र. 
स रेण्री 


दिल्लीचा नामजादा सम्राट शिकंदर ळोदी हा: जसा ज्ञानाने तसाच गुणां- 
नोही चांगला असल्यामुळें प्रजानरंजन कसे करावें हे चांगल्या प्रकारें जाणत 
होता, आणि त्यामुळें तत्कालिक निरनिराळ्या देशाधिपतीपक्षांही ता श्रेष्ठ 
गणला जात असं. जरी प्रजेला त्याची भीति वाटत होती तरी त्याच्यावर 
सर्वांची विलक्षण भाक्त असल्यामुळे आवाट-वृद्ध ख्री-पुरुषांना तो. मान्य 
होता. त्याच्यापुढे मान लवाविण्याला कोणाळाही कमीपणा वाटत नस. 
त्याचें द्व्यभांडार, व राज्यरक्षणासाठी असंख्य सैन्य जय्यत तयारीने ठेवळेळे 
होतं. राज्यांत सुखसमृद्धि नांदत असल्यामुळें व प्रजाही निष्टापूर्ण राजभक्ति- 
पारंगत असल्यामुळें त्याच्या कारकीर्दीत तंटबखंड, वडे, चोऱ्या, दरवड वगर 
फारसे होत नसत 

सम्राट स्वत: न्यायासनावर बसून प्रच्या तक्रारी ऐकून घेत असें 
आलेल्या मुकदभ्यांतील वादीप्रतीवादींच जावजबाब स्वतःच्या कानाने ऐकून 
याम्य ता निकाल दण हं आपले कतव्य आहे अस तो. मानी. गरीबांना 
मार्फीत धरे बांधून दण, विहिरी, घमशाळा बांधणे, रस्त्याच्या दोन्ही बाजुंना 
झाडें लावून प्रवाशांचा माग सुखावह करणे, वगर 'कितीतर्री लोकहिताच्या 
गोष्टी कण्याकैडे त्याच्या खजिन्यांतील पेसा खच होत अस. प्रजेच्या सुख 
दुःखांकडे लक्ष पुराविण हेंच प्रत्येक राजराजंश्वराचें व्यय असलें पाहिजे असें 
ती नेहमी ह्मणे आणि त्याप्रमाणं वाग. 

पण इंश्वराने अशा प्रकारे त्याला सुखी करूनही त्याळा मनरतापाने 
अखड तळमत राहण्याचा प्रसंग आला होता. त्याच्या राग्यांत जरी ज्ञांतता 
नांदत होती तरी अन्त;करण मात्र रात्रंदिवस अस्वस्थतेनें तळमळत होतें. 
त्याला कोणा बाहेरील जबरदस्त शजूची भीति होती असें नाही. किंवा 


देळबहार, (२) 


शेजारचा एकादा मांडालेक: राजाही त्याच्याविरुद्ध कृष्णकारस्थान ळढवीत 
होता असेंट्री नाहीं. हृदयांत अहर्निश पेटणाऱ्या यो आगीर्चे कारण त्याच्या 
घरांतच होले. अन्तःकरणांत धडाडणाऱ्या चितेंच्या या तीक्षण ज्वाला स्या- 
च्या संवांगाचा ग्रास करूं पहात होत्या. कोणताही सामंत अथवा अमीर- 
उमराव यांच्याशी या प्रलयाग्नीचा कांहीं संबंध नव्हता. 

सम्राटच्या अस्वस्थतंचें कारण निराळेच होतें. दिलबहार आणि गुल- 
बहार नांवाच्या त्याच्या ढोन मुळी होत्या, त्यांपेकी दिलबहार हिला लहान- 
पणापासून मोकळ्या हवेत फिरण्याचा शोक असल्यामुळें ती आपल्या दाई- 
बरोबर रांज सायकाळीं नदीकिनाऱ्यावर हवाफेर करण्यासाठीं जाई व नोकेंत 
बसून जळविहादहि करी. अशाप्रकारे फिरून आल्यानन्तरचा तिचा तो प्रफु्ठ 
चेहेरा पाहून बादशाहाळाही समाधान वाटे; पण हा आपला आनंद फार 
वेळ टिकगारा नाहीं हें त्या बिचाऱ्याला काय माहीत! मलुष्याचे जीवन हे. 
भवितऱ्यतच्या दोरीला बांचून त्या दोर्रीला ईश्वराने स्वत:च्या हातांत घेत- 
ळी असतं. मनुष्याला हे कसे समजणार ! तो स्वतःच्या कर्तेत्वाची प्रोढी 
मिरवण्यःत गढून गेळेळा असता. सूत्रधारी जगश्चियन्त्याचे माग त्याला कसे 
कळणार ! 

एक दिवशीं सायकाळी पांच वर्षांची छोटी दिळवहार आपल्या दाईसह 
खाजाळा बरोबर घऊन नहर्माप्रमाणे यमुना नदीवर जाऊन केंवर्तकाने. आण- 
लेल्या नोकेत बसली. मसायूद खोजाच्या देखरखेखालीं हा जलविहार चाल- 
ळा होता व दिलबहारही हसत हसत भांठमोठ्यानें टाळ्या वाजवून आपला 
आनंद व्यक्त करीत हाती. इतक्यांत दुर्देवाने जोराचे वादळ सुरू झाले व 
मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. नावाड्याला नाव आवरना. इत्तकेंच 
मव्हे तर तीराला आणतां आणतां ती नाव उपडी पडळी. नावाडी दाईसह 
पाण्याच्या तळाशी गळी. ती दोघेही एकदां सुद्धां पाण्यावर दिसली नाहींत. 
मसायूद मात्र कसाबसा त्या भयंकर नदीतून बाहेर पडला व जिवापाड मेह 
नत करून त्यार्ने दिळबहारचा तपास केला; पण त्याला यश आलें नाही. 
तेव्हां तो. अगदी दुःखित अन्त:करणाने छती बडवून घेतच राजम्हाळांत 
आल्य व स्फुन्दस्फुन्दून रडत र्त त्यानें दिलबहारच्या शोचर्नाय मृत्यूची 
बातमी सवना सांगितली. पाण्यांत बुहून मरण पावलेल्या शाहजादीच्या 


(२) कथासूत्र 


प्रेताचा तपास करण्यांत आला. सर्वानी नदीत शोधून पाहिलें. चाहाळ 
लोक रवाना झाले; पण कुणालाही तिचा मृतदेह सांपडला नाहीं. 

सम्राट अगदी निराश झाला. त्याला सव सुखोपभोग विषासारख वाट 
लागले. त्यानें लागलीच जाहिरनामा प्रसिद्ध केला की, “ माझ्या पाज्यां, 
बुडालेल्या मुळींचा जो मनुष्य शोध लावून देईल त्याला मी एक लार 
मोहोरा बक्षीस देईन. ' पण या जाहिरनाभ्याला चार पांच वर्षे झालीं तर 
कुणाकडुनही कांहीं बातमी आली नाहीं. दिलबहार जिवंत आहे की मढ 
हेहि त्याळा' कोणी सांगेना. तिचा मृत देह मिळाळा नसल्यामुळें सम्राट 
फारच काळजी वाटूं लागळी व मन अगदी अस्वस्थ होऊन गळे. 

पांच वर्षे पर्यंत अशाप्रकारे वाट पाहून झाल्यानंतर दिलबहार खात्री 
. मरण पावली असली पाहिजे असें सम्राटनें ठर्रवळें आणि तिच्या सूंखूरणा? 

त्यानं लाळ दगडाचा प्रासादतुल्य कवर बांधविळी. या पमासादांत मध्यभागी 

पांढऱ्या ममर पस्तराचें रत्नखचित ग्रह निर्माण करून त्यांत मृतकन्या दिल 
बहार हिची एक सोन्याची प्रातिमा स्थापन केळी 4 प्रवेशद्वाराच्या वरच्या 
जागीं एकां शीळेवर त्यानें पुढीलप्रमार्णे एक ळेख कोरविला. '। अजूनही 
माझ्या प/ण्यांत बुडालेल्या मुर्लांची जा कोणी खबर आणून देईल ता सत्कू 
ळोत्पन्न व स्वजातीय असल्यास त्याला मी माझी मुलगी देईन वया कन्या 
दानाबराोजरच, पन्नास मणांची केळळी ही सुवणप्रतिमाही 'त्याळा वरदक्षण! 
झणून मिळळ, इतकेंच नव्हे तर माझ्यामागून माझ्या राज्याचा अर्धा भागि 
त्याला देण्यांत येईल. 7 

अशा तऱ्हंचा शिलालेख खोंदावेल्यावरही चार वध निवून गळ, काणी 
दिलबहारसंबंधी, कांहीही बातमी आणली नाहीं. त्यामुळें सम्राटला सर्वांचा 
कार राग आला व करोधावेशांत त्यानें प्रतिश्ा केळी की, “जो ससुष्य यापुढे 
माझ्या मुळींची बातमी आणील त्याला मी ताबडताब सुळावर चढवीन. '' 

पण याचा परिणाम काय हाणार हॅ दिसतच होते. बड्या लोकांची लहर 
बड्या ल:कांनांच दुःखकारक व्हायची. दिलबहारचें एकादे : चित्र अथवा 
तिच्यासारखी एकादी मुलग कुठं कुणाला आढळली तर त्या बाबतात 
जी तो मोनत्रत स्वीकारू लागळा. करण प्रत्येकाला आपल्या जिवाची भीति 
ही होतीच. यामुळें दिलवहार जिवंत आहे कॉ मेळी इ समजण्याला कांहींच 


दिलबहार. (४) 


मार्ग राहिला नाही. अशी ही पांच वर्षे 'निवून गेली. काळाचा अप्रतिहत 
पवाह चाढूच होता. दिलबहारची रहस्यमय मृत्युकहाणी रहस्यांतच राहिली.. 
कित्यक लोक ती विसरूनही गेल; पण त्या समाधिमादर्राताील सान्याच्या प्रति 
मेमुळे केव्हां केव्हां ता सगळा इतिहास मरत्येकाला आठवत असे व दिलबहारचें 
पुढे झाले तरी काय, असा ज्याच्या त्याच्या अन्तःकरणांत एकच प्रश्न उभा 
राही; पण बादशाहाच्या भीषण प्रातिजेमळें तो कुणालाही उच्चारवत नस. 

दिलबहार्ची धाकली बहीण गुलबहार ही सोंदयशालिनी होती; पणती 
अत्यंत गावष्ठ असल्यामळे आपल्याच दिमाखांत नेहमी मग्न असे. बादशाहा 
दु:खांत असन्यामुळें तिच्याकडे लक्ष द्यायला त्याला अवसरच मिळत नसे. 
ती मन माने तसें बागे. सम्राटला ते. दुःखद होइ; पण एकुलती एक पोर 
तिला आपण शासन ते काय करणार असा “मनाशी विचार करून तो 
डोळश्रांवर कातडे ओढी. या अशा प्रसंगी त्याला दिलबहारची आठवण 
होऊन फार गालिवर येई; पण ताबडतोब प्रातिज्ञेची आठवण होऊन तो 
स्तब्ध हात अस. अथात्‌ त्याच्या अन्तःकरणाची तळमळ कशानेच शांत 
होण्यासारखी नव्हती. त्याचा चोहोकडून कोंडमारा झाला होता. अपत्य 
स्नेह विलक्षण असत म्हणतात ते खोटें नाही. कन्यावियोगानें बादशाहाचे 
रक्त 'तिळतिळ आटे, असें म्हटलें तरी चालेल. 


प्रकरण १ लें 


: जगांत माझ अस काणांच नाहां 

" तु जे सांगितळ्स तें ऐकून माझ्या जिवाचा कसा थरकांप टात आहे. 

“या हें खाट सांगितलं असं कां तुला वार्त ? "' ह 

“ खुदा कसम?" 

*“ होय खुदा कसम ! मी हजरतरचे नांव घेऊन: विश्वासपूवेक: सांगता की. 
माळकांचा सर्वस्वी घात: झाळा असून त्यांच्यावर चाहोंबार्जगनी संकटे य 
जागली आहेत! " 

“ शलक कांहींच नाही का?" 


(५) माझं कोणीच नाहीं. 


एक कवडीसुद्धां नाही. ” 

“ तसं झाळे तर काय उपाय करावा मुबारक? ” 

“ देनेवाला खुदा. तसाच लेनेवालाही तोच आहे. ज्यावेळों कारभार 
शेल्या खाजन्यांत येऊन पडत असत, पण काळ बदलला, खुदानें पाठ फिर- 
विळी आणि भाग्यचक्र विरुद्ध गतीनें फिरू लगे, त्यावेळ वृक्षांच्या छाय- 
प्रमाणें सगळें कांहीं अदस्य झालें आणि नन्दनवनारचे स्मशान बनलें, .'' 

 ळाखा रुपये आणि हांडे भरळेले जवाहीर केरळ एका वर्षांतच 
नाहींस झाळें? 

* कां नाहीस होणार नाहीं? चाळत्या काळत काणाचा तरा हितापदेश 
त्यांनी ऐकळा का? दोन हातांनी पाण्यासारखा पसा उघळऊ. मित्रमंडळो- 
ख्या आनन्दालासांत आणि बाजाखबसवींच्या गाण्याबजावण्यांत गढून गेल्या- 
मुळे त्यांना कशाचेच भान राटिळें नाहो. पिपंच्या पिप निगजी खळास 
होऊन सळी. आठाचा पेला बाजूला सरंना. वब्यांच्या गानाळापांभुळे कांही 
फेकू येईना, आणि हांजीहांजाखोर स्वार्थी मित्रांच्या हल्ल्यातून स्वतःच्या 
जिवाला दृर कखेना; अर्थत्‌ याचा परिणाम व्हायचा तोच झाळा. णका 
वर्षांत सुखमाभाग्याला भडाय़ी देऊन मालकांची स्वारी आसनी हात घुऊं 
लागळी, मी कांही बोलळे अथवा समजाविळें तर त माझ्या अंगावर चाबूक 
घेऊन घांगत असत. माझा तरी इलाज होता क! ? तुझ्यावर त्यांचे किती 
प्रेम १, पण तुझ्या समजावणीचाही कांही उपयोग झाला नाहीं. उलट तुझा 
-त्यांनीं धिक्कारच कळा ! दलिये ! खुदाची इच्छा कुगाला फिरविता यडल 
बरें ! जे व्हायचे तें होऊन गेलें आणि त्यामुळे आमचं माळक रस्त्यावरच 
भिक,री वनळे. सावकार लोकांचे तंगादे सुरू झाल आदत; पग यांच्या- 
कडून कुणाळाच कांहीं मिळणे शक्‍य नाहीं, हे आह्यांला दिसतच आह. 
'पेसा संपून गेला आणि आपली चेन चालेना असें आढळून येतांच टास हा 
ठोकून कार्यभाग साधणारी मित्रमंडळीही कमी झाळी. ज्यांच्या आनंदा- 
साठीं त्यांनीं आपलें सर्वस्व घालविले त * लंगोटीयार ' मालकांच्या हातात. 
नरोटी देऊन पसार झाले. इतकेंच नव्हे तर ते भेटायला गेळे असतां त्यांना 
“आपलीं तोंड चुकवू लागले. कित्येकांनी तर आपल्या दारांतूनच हांकवून 


दिलबहार, (६) 


ळावलें. कुणी तर प्रत्यक्ष तोंडावर त्यांचा अपमानही केला ! आतां. काय 
गहिले बरे? 


“ मुक्तारका ! खरोखर मळा आश्चय वाटतें ! ही दुनिया इतकी स्वार्थ 
पर आहे का ? या जगांत पेशालाच इतका श्रेष्ठपणा का बरे दिला जावा ? 
खुदातालापेक्षांही त्याचा अधिकार ज्यास्त असू शकल का ? निमकहराम 
होणे हाच मनुष्याचा धम काय ? ज्याच्या सुखासाठी इतका पेसा उधळला 
व आपल्या भावी सुखांचा क्षणभरहि विचार केला नाहीं त्यांना दारांतून 
घालवून द्यावे हाच खरा मित्लधर्म काय ? त्यांची भटही घेऊं नये £ परमे- 
श्वर याचा न्यास करणार नाहीं असें वाटतें कां तुला मुबारक? गरिबाचा वाली 
इश्वर आई ना?" 

“* आहे; पण त्याच्या न्यायावर अवलंबून राहणारा माणूस कांही दगड- 
थोडा नव्हे. त्याला सुख-दुःख तहानभूक सर्व कांहीं आहे त्या दुष्ट व 
स्वाथसाधु मित्रांना यथायाग्य शासन हाईलच. आपण जगरूढीकडसच लक्ष 
देऊन दिवस घालविले पाहिजेत. संसारांत सुखाचे दिवस कांही कायमचे 
रहात माहीत. दाल्यि ! प्रकाश आगि काळोख यांचा पयायक्रम चुकळलंला 
नाही. आमच मालक आश्रयदाते व आशितवत्सल असल्यामुळें कपट कसें 
करावे व ळाक कसं फसावितात हें पूर्वी त्यांना कळूनच येत नार्ही. हा पेसा 
त्यांनी केवळ स्वत:च्या आनंदासाठी उघळला असेंहि म्हणतां यत नाहीं- 
परॉपकारासाठी दान खरात करण्यांतच त्यांचा खाजिना रिता झाला आहे 
दलिया ! पसा गेला तर तो मिळवितां यतो; पण मनुष्य गेलें. तर ते उन्दां 
मिळविता थईल का? भिकारी मलुष्य रांजगार करून तर्री .पेसा मिळवील 
की नाही ? मग गारेबी येतांच भलुष्याने स्वतःच्या जिवाला कां कंटाळावे (. 
आणि इतरांनी तरी तो गरीब म्हणून त्याचा तिरस्कार का करावा ! आम- 
च्या मालकांना खुदार्ने दीवायुषी करावें. तुझी खात्री असूं दे दालिये, अबू अथू- 
बच्ता मुलगा इब्राहीम कधींही गरीब राहणार नाहीं. आलली वेळ निवून 
जाइल आणि पूर्वीपेक्षांही चांगली वेळा आपल्याला येईल. मालक धनवान 
झाळ की, आपल्याला काय कमी आहे ! नुकतीच त्यांना आपली स्थिते 
कळूं लागली आहे. त्यांच डोळे उघडले आहेत. आतांपासून ते फार सावध- 
पणानें वागू लागतील. त्यांचं अन्तःकरण फारच दयाळू आहे.. दुसऱ्याचे 


(७) माझं कोणीच नाही. 


थोर्डेसें दुःख पहातांच त्यांचे डोळे भरून येतात. स्वत:च्या पुढचे जेवणाचे 
ताट ते मुकेलेल्या भिकाऱ्याला देऊन टाकतात! खरेच असल्या खर्चानेंच 
त्यांचें द्रव्यभांडार शून्यमय झाले, पण मला वाटतें त्यांचा ता खजिना 
लवकरच पूर्णपर्णे भरून निधल. त्यांना कशाचीही ददात पडणार नाहीं. 

*' मुबारक ! तुझ्या तोंडांत साखर पडो. तूं त्यांचा आवडता नाकर 
तशाच माहा त्यांची आवडती मोलकरीण आहें. उदारह्ृददय मालकाच्या सक- 
रुण चेहर्‍याकडे पाहून त्यांच्या सुखासाठी जिवाचे रान करून आम्हां हे बर 
वाईट दिवस घालविले. तेव्हां ते अक्षय सुखी असावे असें आम्हांला. 
वाटणारच. खुदाताला त्यांचे भलें करा! त्यांचे कल्याण व्हावे 
म्हणून प्रत्यंक दिवशी सकाळीं मशिदीतील एका बाजूच्या जागेंत जाऊन मी 
प्राथना करतें हे तर तुला माहीतच आह. ता दयाळू प्रभु माझ्यासारख्या अभा- 
गेर्नांची प्राथना मुळींच ऐकणार नाहीं काय? "' 

दांवां दासदासात वराल भाषण चाललं होतं हें सांगायला नकाच, नाक 
सरते नांव मुवारक आणि दासीचे नांव दाल्या होते हेंहि समजून चुकलेच 
आहे. मालकाचे नांव अली इब्राहीम असें असून हीं दोवोहि आपल्या घ- 
न्याझी इमानेइतबारे वागणारी चाकरमाणसं हाती. 

इब्राहीमचा वाप अबू अयूब हा दिल्लीच्या बादशाहाचा मुकाम असून 
त्याचें जन्मस्थान अजमीर हें होतें. त्यान अजमारांतच प्रासादठुल्य राज- 
बांडा बाधून व मुळासाठीं अगाणित ऐश्वर्य ठेवून परलाकी' गमन कल्यामुळे 
एकुलता एक मुलगा अल्ली इन्राहीम हा अगदीं उघडा पडला असे जरी ह्मणतां 
येतभाहीं तरी त्याच्यावर कुणाचा दाव राहिला नाहीं एवढें मात्र खर. 

अली इब्राहीम हा. अरी आणि फारसी भाषेत चांगळा प्रवीण असून त्या 
कालीं जितकें शिक्षण संपूर्ण झाळें असतां समाजांत विद्वान ह्मणून ख्याति 
मिळविता येत असे, तितर्के सगळें शिक्षण इंब्राहीमने मिळवलेले 
होतें; पण एवढा मोठा विद्वान्‌ होऊन ती त्याची सगळी विद्वत्ता म'तीमाळ 
झाळी. दुर्दैवाने स्वार्थी मित्रांच्या जाळ्यांत तो सांपडला 

मरणाच्या वेळीं अबू अयूबनें राख पांच लक्ष रुपये व असंख्य जडज- 
वाहीर खजिन्यांत भरून ठीवळेले होतें. स्वतःच्या कष्टाने मिळविलेले हें 
द्रव्य मुलगा स्वस्थ बसून राहिला तरी त्याला पुरून उरल ब दुसऱ्याच्या 


दिलबहार.. (४) 


तोंडाकडे पहाण्याचा प्रसंग येणार नाही. अशी म्हाताऱ्या अबू अयूबची 
मरतेवेळीं खात्री झाळेली होती. पण त्याच्या त्या एकनिष्ठ आहोची पूर्ण 
निराशा झालो व त्यांच्या दिवेगत आत्म्याला अश्र ढाळण्याचा प्रसंग 
आला. 


पण याचे कारण काय असणार ! बापाने मुलाच्या हातांत दिलेल्या 
दिव्यांचा भलत्याच, कामी हउपयोग केला गेल्यामुळे वराचा उज्म्वलपणा 
वाढविणे वाजूळाच राहून तें घर स्मशानांतील चितंप्रमाणें जळू ' लागळे ! 
तारुण्य, अगाणित ऐश्वर्य, सरवस्वावर स्वतःचे पूण आभिपत्य, अविचारी- 
पणा, आणि आपलेपणाचा विसर या सर्व गोष्टी एकत्र झाल्यावर जा प्रकार 
हातो ताच याही ठिकाणी झाला. अबू अयूबच्या मनांत होतें की, मुलाचा 
विवाह करून एक सुंदरशी सून घरांत आणावी व त्यासाठी त्यान अनंक 
कुलीन कुमारिकांचा तपासही केला हाता. एक ठिकाणीं तर वघूनिश्वर्याह 
झाला हाता; पण त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे हें मंगळ कार्य जागच्या 
जौगींच राहिलें व चिरंजिवांनीं निरकुशत्वामुळें पाण्यासारखा पंसा उधळ- 
ण्याला सुरवात कली. 
वाग्रिश्वित ववूचा बाप, अबू अयूबच्या मृत्यूनंतरही इज्राहीमशी आप- 
ल्या मुलींचा विवाह व्हावा ह्मणून खटपट करीत होता; पण त्याचा तो 
हंतु तडोलळा गळा नाहीं. इबजाहीमने त्याला स्पष्ट सांगितळें की, ' विवाह 
करून आयुष्यभर गुलामगिरीत खितपत पडण्याला मी तयार नाही. आणि 
विवाह करण्याचा' माझा मुळींच विचार नाहीं. आपली ही खटपट आणि 
उपदेश व्यथ आहे. आपण माझ्यासमार वर्णन केळेळे विवाहानन्तरच रम्य 
_ देखावे माझ्या मनाळा मोहित करूं शकत नाहींत. 
कुशी कुगी असेंहि अनुमान केळे कॉ, ' वाग्निश्वित वघूळा नकार देऊन 
इब्राईमसाहेब आतां आपल्या सुंदर दासीबरांवर निका लावगार आहेत! 
त्या काळीं विकत घेतळेच्या दासी बटक्यांशी विवाह कण्याची चाल मुलल- 
मानांत हाती. खुद त्याच्या खलापानेंही विकत घेतलेल्या स्त्रियारशी विवाह 
केल्याबदलचा उललेख आढळतो. मग ही लोकवाता तरी खोटी कशो मानावी? 
पण बापाच्या मृत्यूनंतर जेव्हां इत्राहीमनें दोहो हातांनी पैशाची घूळवाण 
करायला सुरवात केडी तेव्हां लोकांना असा तर्क केला को हे राजेश्री 


९९) माझं कोणीच नाही. 


आता. अविवाहित राहून वारांगनांच्या जळझांतच आपलें आयुष्य खर्ची 
बॉालण'र ! आणि यांचा पारेणाम असा झाला काँ, कोणाही त्याला आ- 
पळी मुळी द्याय येईना १ सव समाज एकपकारें त्याचा तिरस्कारचे 
करू लागला, 

वर उललुख कळेळी ' सुदग दासी-दाळिया' हो. अबू अगूवने वरांचशो रकम 
देऊन एक काशिमरी सांदागणजवळून विकत घेतळो हाती. दालिया, ख्याने 

गुणांन अप्रतिम हातो. मोठ्या ळाकांच्या वरात शोभण्यासारख वतिर्चे 
वर्वन होते. उदारहृदयाच मालक अवूअयूब यांनीं दालियच्या सद्गुणांना 
मुग्ष होऊन तिठा आपल्या मुलीप्रमाणे पाळळे होते. आणि यामुळेंच इत्रा- 
हीमच्या वाड्यांत तिचा बराच अधिकार चालत अस. प्र्यक्ष इंब्रार्हीम- 
त्हाही उपदेशाचे दोन शब्द सांगायला ती माघार वेत नसे. इतर दासदासी- . 
पक्षांनिचा दजा फार सोठा मानला जात असेव ती केवळ एकाद्या अन्त 
करणशून्य गुलामाप्रमाणं राबतहा नसं 

कायले दलियेचे दिव्य सोंद्य ! तिचे वय वीस वर्षांचे असेळ नसळ 
नंवप्रस्फुर्टात कमलाप्रमार्ण दिसणारा तिचा ता उत्साहयुक्त १ हुंसणारा 
चहरा पाहून काणाही मुग्ध हांत अस. विश्रांतीसाठी कपाळापर्यंत गेळळे द 
कृष्णतारकेने सुंदर दिसणार नेत्र भ्रंगपदर्चिन्हित कमदळाप्रमार्णे झो.अत 
होते. पाठीवरून करिपरदेशापयेत रळगारा कृष्णकुन्तठभार अशिकुलाधक्षां 
मनारम दिसत. होता. तिन ते गुळाची रंगाने उठावदार दिसणार गाळ, मा- 
मान्य परिश्रमांनी सुद्धां प्रखर सूयकिरणांनो संतप्त झाल्आाप्रमाणें आरक्त 
दिसत हसत. दासीरूपाने वरांत वावरणाऱ्या या. साद्यशालिनी दाळियेळा 
पाहून तिचा तरुण मालक इब्राहीम एकादे वेळ. प्रेमविमुग्ध होऊन म्हग, 
* दालिये ! दालिये ! तू किती सुंदर दिसतेस बरे ? माझ्या हूदयांतीळ अतेप्त 
आकांक्षा तू पूर्ण करणार नाहीस का! या धराळा राजराजशररांच्या रूपाने 
शोभा आणण्याचे काम तुझे आहे. तूं या वराची राणी नाहीं का होणाग् ! 
मालकीण व्हावे असें तुळा कधी वाटत नाहीं का? ' 

दयाळू. अन्तःकरणाच्या मालकाने उच्चारलळे हें प्रमगीत दलियने एकले, 
कठोरपणार्ने त्या गीताची उपेक्षा कली नाहीं अथवा कधीं आझ्याजनक 
असें उत्तरही दिलें नाहीं. ती तटस्थ राहिली. कुणालाही तिने आपल्या 


(१५) 


अन्तःकरणाचा थांगपत्ता लागू दिळा नाहीं. तरी पण इज्राहीमळा वाटलें 
अस्ते तर तो तिच्याशी बलपूर्यक विवाह करूं शकला असता. कारण ती 
त्याची विकत घेतलेली दासा हाती; पण दालियेचा तरूण मालक चरित्रहीन 
'मव्हता. तो दाल्यिच्या सोंद्याची प्रशंसा करी, तिच्याकडे प्रेमाची भिक्षा 
. मागे , तिच्याकडून आशयाजनक उत्तर न. मिळाल्यामुळें तो निराश अन्तः- 
करणानें दीर्घ सुस्कारे सोडी; पण त्याने कधींही तिळा विवाहाच्या बाब- 
तीत आग्रह केला नाही. अथवा त्रास दिला नाहीं. कारण त्याच्या त्या 
प्रेथांत कास.किल्मिषाचा गंधही नव्हता. वासनेच्या कर्दमांत त्याने आपल्या 
प्रेमाची फुळें पददलित केलीं नव्हती 


फुललेले फूळ पाहून अनेक लोक ज्याममाणे आपल्या नेत्रांचें पारणे 
फेडून घेतात. मधुर आवाज असलेल्या व्यक्तीचे स्वर्गीय:संगीत ऐकून ज्याप्र- 
मारणे पुष्कळ लाक आपल्या कर्णेन्द्रियाचे समाधान करून घेतात, त्या 
प्रमाणे तरूण इब्राहीम दाळियेचें वीणाविनिन्दित मंजूळ भाषण एकून आणि 
पंरीनाही ळाजविणारें तिचे सोंदर्य पाहूनच समाधान मानीत अस. आप- 
णाला इतके जरी कायमचे सुख मिळालें तरी पुरें आहे असें त्याला वाट.. 
आणि हाच त्याचा मुख्य सार्थ हाऊन बसला हाता. 

मरते वळी अबू अयूबने दालियेला दान हजार माहरा वाक्षिस दिल्या आणि 
दरसोपणांतून मी मुक्त केळे आहे असें सांगितले. तूं आतां कुणाचीही गुलाम 
नाहींस. तुळा स्वतंत्रपणाने कुठेहि जातां येइल, आपल्या बापाने दलियेला 
स्वातंत्र्य दिटे आहे ही गोष्ट इबाहीमलाही माहीत हाती. अर्थात इच्छला येईल 
तिकडं तिला जातां येईल हें ता जाणून होता; पण ती गेली नाहीं. तिच्या 
अमन्त:करणायी पारेक्षा पहावी म्हणून इब्रांइिमने तिळा" तूं हा नोकरीचा पशा 
साहून कुठेहि आ. मी. तुला निरांप द्यायळा तयार आहे. ' असें सांगून 
पाहिळें; तरी पण ती. जाण्याला तयार झाली नाहीं. उलट तिनेंच त्याला सां- 
गिलंळे, “ मा निराश्रित आहे. जगांत माझं असं कोणीच नाहीं. मी कुठं 
जाऊं आणि कुगाकडे राह ? मला आपलेपणाने जवळ घेइल असा माझा 
एकही आप्त नाहीं. माझ्या स्वगस्थ धनीसाहेबानीं मला मुलीप्रमाणे मामले 
आणि माझें तसे पालनही केळे. यःकश्चित्‌ दासी म्हणून माझी त्यांनी क्धीं- 
हा. उपेक्षा केली नाहीं. तेव्हां या स्वार्थी जगांत मळा एकाएकी: स्थितींत 


(१११) शधरावर विशासून रहाबचं-. 


सोडण्याचे निष्ठुर कम आपणही करूं नय. मी माझा भार आपणांवर घाल- 
णार नाहीं. इतरांसारखे चार धदे करून आजपर्यंत जसें आयुष्य घालविले 
तसेंच पुढेंहि घाळवीन. माझ्या मुक्ततंचा हतेहास आह्मां दोघांबांचून कुणा- 
लाही माहीत नाहीं. तेव्हां लाकापवादाचीही भोती बाळगण्याचे कारण 
नाहीं. पुर्ढे कांहींही होवो; पण मला अश्या या तारुण्यांत जुना असलेला 
आश्रय सोडून जाणें झणजं फारच कठीण काम आहे. तुटलेल्या' कड्याव- 
रून धांवत जायला पत्करेळ; पण आज बाहेर तोंड काहून एकाकी स्थितीत' 
जगांत वावरणें फारच भयंकर आहे. मला स्वातंत्र्य नका. मी कायमचीच 
आपली परतचार्का होऊन राहीन. आंगभर वस्त्र आणि घांसभर अन्न 
मिळाळें कीं मला आणखी कांहीही नका, '' इब्राहीम यावर कीय बोलतो ! 
तो गप्प राहाला 


प्रकरण २ रे. 
--श-- 
: इश्वरावर विश्वासून राहायचं ! ' 

व्या पुष्कळ दिवसपर्यंत चाललेल्या उधळपट्टीनें वडिलार्जित संपर्ताचा 
निकाल झाल्यामुळे इब्राहीमला फारच कठीण दिवस आलेलं होते. आपलें 
आतां पुढे कसें हाईल याच काळजीत त्याचा प्रत्येक [दिवस जात होता. 
लाखो आाहोरा आणि असंख्य जवाहीर स्वप्नाप्रमाणं अकस्मात नाहींस झा- 
ब्यामुळें त्याला चोहोकड उजाड दिसत हाते. शहरांत असलल्या दान घरांचे 
भाडे येत अस; पण तीहि सावकाराकड गहाण पडल्यामुळें उत्पन्नाचा तोहि 
मांग बंद झाळला हाता. चांगल्या अभृतासारख्या फळांच्या वृक्षांनी गज-. 
बजलेल्या कांहीं बागा होत्या; पण त्याही क्रमाकमानें सावकाराच्या ताज्यांत' 
मल्या. अथात्‌ राहात्या धरावांचून आतां कां्हांच शिल्लक राहिललें नव्हतें. 
' सुखाच सांगाती सग सोयर!" इब्राहीसच्या या कठीण काळीं त्याला' 
मदत करण्याचा कांहीही उपाय न करितां आपल्या घरीं निवून गल. इतकेंच 
नऱ्हे, तर ॥कित्यकांनीं त्याची निंदा करायलाही सुरवात कली. एकाद्या नाठ्य- 
झालप्रमार्णे गजबजून गेलेला ला वाडा हळू हळू स्मशानासारखा भयाण 


दिढबहार. (१२) 


दिसू. लागला त उज्ज्वल प्रकाशाचे दिवे नाहीसे झाल्यामुळें अमार्वा- 
स्येच्या काळोखानें त्याची भीषणता वाढू लागली. सावकारांनी तगाद्याला 
"सुरवात केली होतीच. कुणी कुणी तर काजीकडे फिर्याद लळावण्याचेहि भय 
दाखविलें. त्यांत काणी सहृदय आणि मरसंग जाणणारे होते, त्यांनी इजाही- 
मची वाईट वेळ पाहून आपल्या कर्जरोख्यांच्या मुदता वाढवून घेतल्या 
केवळ नाचगायन आणि मद्यपानोत्सव यांतच इब्राहीमची सगळी संपत्ती 
उधळली गेली नाहीं हॅ आह्लीं पूर्वी सांगितलेंच आहे पापाच्या अप्यया- 
वरोंबर पुण्याजेनासाठीं केलेल्या योग्य दानाचीही नोंद होत होती. एका 
सराईखान्याचा सर्व खच याच्या देणगीवर चालत असे. रोज सकाळीच 
सराईखान्याचा माळक येई आणि तीन रुपय घऊन जाई. एवढ्या स्क- 
मेत तेथें णाऱ्या गारगर्रांब पाहुण्याचा योग्य परामध घेतला. जात असे. 
पण आतां चोंहोंबाजूंनींच पडती कळा आळी असल्यामुळें हें दोनेक दानही 
बेद पडळे दोते आणि आश्चये हे की, अझा सतीने इब्राहीमकडून येणारी 
रक्कम दोन तीन महिन्यापूर्वीच बेद झाली असतांही तो सराईखाना अथवा 
अतिथाशाला पूर्वीप्रमाणेच चाळू होती. तिच्या रोजच्या कार्यक्रमांत मुळींच 
बदल झालेल्य नव्हता ! एके दिवशी त्यानें त्या सराइखान्याच्या मालकाला 
बोलावून आणून विचारळे, “ या दोन महिन्यांत माझ्याकडइन तुला सराई- 
खान्याचा खचच मिळालंला नाहीं आणि मी तर ऐकतो. तुझा धमंशाळा 
पूर्वीपमाणेंच चाळ आहे याचा अथ काय?” 


यावर सराईखान्याचा मालक कांहीसा आश्वयंचाकेत होऊन हाहाळय, 
मला वाटतें कामाच्या गर्दीमुळे आपणाला कित्यक गोष्टींची विस्मूति होत 
असावी. आपल्या दयाळूपणाने मिळणाऱ्या पेशावरच अजूनपर्यंत सराई- 
खान्याचा खर्च चाळलेला आहे. मात्र पूर्वी ज्याप्रमाणे मी येथें येऊन रोज- 
च्या रोज पेसा घेऊन,जात असें त्याप्रमाणे आतां न्यावा लागत नाहीं. 
मळा वरच्याघरी बसून हे तीन रुपय मिळत असतात. प्रत्यक दिवशीं सका- 
 ळॉंच मी माझ्या. बिछान्यावरून उठला की तेथेंच रुपयांची पिढवी मला 
आढळत व त्याला एक चिठीही गुंडाळली असत. त्या चिठांताल 
पुढील मजकूर होता:-- 


“ ही रक्कम ह्मणजे अली इब्राहीम साहेबांनी दिलेळे दानिक दान आहे. 


(११) इश्वरावर विश्वातून राहायच. 


शुदाशपथ. ही चिठी फाडून टाकून तू आंतील रुपये घ्यावे आणि ही 
मोष्ट कुणाजवेळहि बोलूं नय. रकमेचा विनियोग रोजच्याप्रमाणें करावा.'' 

अझा प्रकारचा असल्यामुळें मी त्याचा कुणापाशीहि उच्चार करीत नसें.! 

सराईबाल्याचें हें बोलणें ऐकून इब्राहीमळा अतिजय आश्चर्य वाटलें.. 
सराइखान्यांत अशा युप्तपणानें रुपये. ठवून येणारी व्याक्ते कोण त्याला ठर 
वितां.न आल्यामुळें त्याला एक प्रकारची विलक्षण उत्सुकता वाटू लागली. 
स्वत:ची निष्कांचनावस्था होऊन दोन महिने झाल . अर्थात्‌ आज दोन. 
महिने अशा रीतीने गुप्त दान देणारा गृहस्थ आहे तरी कोण ! दुसऱ्याच्या 
नांवावर गुत्त दान, करणारा उदार दाता या परथ्वीच्या पाठीवर कोणीतरी 
असेल की नाहीं, याबद्दल त्याला संशस वाटत असल्यामुळें हें. भाषण ऐकून 
ता अगदी मूढच झाला आणि विचार करू लागला 

कांह झाळे तरी शेवटी असा एक कठीण दिवस आला का, त्या दि- 
वशी इब्रार्हीमच्या हातांत एक पंसाहि नाहीं असें झालें. यापूर्वीच त्याने 
आपल्या विकत घेतलेल्या दासदासी सोडून दिले होते. भामुळे त्याचा! गज- 
वजलेला भाठा वाडा अरण्यांतील गुहेप्रमाणें निजन झाला होता. चाहीकडं 
निस्तव्धता. आणि उदासीनता यांवांचून दुसरे कांहीही दिसत नव्हते. दिवा: 
णखान्यांतील व रंगमहालांतीलळ सगळ्या शोभेच्या वस्तु विकल्या गेल्या 
होत्या. त्यामुळें मोठमाठ दिवाणखानें आणि बेंठकीच्या जागा अगर्द| 
'आस पडल्या होत्या | 

घरांतील जुन्या पुराण्या दासदासीपकी काणी अन्न न 'मळाल्यामुळें, तर 

कोणी पगार न मिळाल्यामुळे व आपल्या मालकाला आळली. गर्रबी दिसत 

असल्यामुळें एकक याप्रमाणे निघून गेल्या. शेवटी विश्तासून व सेवातत्पर 
दाळेया आणि मुबारक हीं दोनच चाकरमाणस॑ राहिली. इंज्राहीमनं यांना 
शंक वळा जा ह्मणून सांगितळें. माझ्याबरोबर तुझी उपास कां काढतां १ 
' दुसरा घनी पहा ' असं कितीदां तरी सांगितळें, पण ती गेली नाहीत. 

दाळेया ही दासी खरी; पण इब्राहीम तिळा फारच दयाळूपणानें वायवी 
या. कटीण प्रसंगी सुखदुःखाच्या दोन गोष्टी बोलायला तिच्याबांचून 
त्याला दुसर कोणीही प्रेमाचे माणूस नव्हतें. दालळ्यिचे सोंदर्य अप्रतीम होरते,, 
ती केवळ सुंदर होती असेंच नाही तर तिचे गुणही वाखाणण्यासारखे होते. 


(१४) 


तिने. आपल्या. मालकाच्या करमणुकीसाठी गायनाचा अम्यास केला होता. 
आणि नृत्येकलेंतही ती चांगली निष्णात झाली होती. तिर्चे बोळणें फारच 
मंघुर असून ती लाजाळू होती. त्यामुळे तिच्या सोंदर्याची खुलावट फार 
बहारीची दिसत असे. तिच्या नेत्रांत व चेहेऱ्यावर क'रुण्यतेचे तेज विलसत 
होतें. त्यामुळें इत्राहीमल्ा तरी ती एक देवता आहे असें वाटे 
_ तसाच त्याचा नोकर मुबारक हाही विलक्षण स्वासीनिष्ठ. व संवापरायण 
मनुष्य होता. त्याचें सहाळेच गुण वाखाणण्यासारखे होते. तो जुन्या काळचा 
माणूस अतून बापाच्या वेळेपासून त्या धरांत नोकरी कररात होता. त्याच्या 
आंगांत सिंहाचे सामर्थ्य होतें आणि त्या सामर्थ्याचा तो घरगुती व बाहेरची 
सर्ब कामें करण्याकडे उपयोग कर्रीत असे. इब्राहीमचा त्याच्यावर प्रगाढ. 
विश्वास होता आणि त्यानेंहि पुष्कळ:दिवस याच वरांतील निमक खालेले 
असल्यामुळे मनानॉहि कधीं आविश्वास दाखविला नाहीं. सुखाच्या दिवसांत 
माळक!च्या बरोबरीने त्याने सुख भोगले. अकृतज्ञता हणजे काय हें त्याल 
मुळींच माहीत नव्हतें. स्वतःच्या सुखासाठी कोणती एक गोष्ट करावी 
असेंहि त्याला वाटत नव्हतें. त्यामुळें तां प्रत्येक गोष्टीत त्याची आपल्या 
.माळकावरची निष्ठा दिसून येत असे व त्यांतच त्याला खरा आनंद वाटे- 
एकदां दाळिया आणि मुबारक दोधच एका दिवाणखान्यांत बसून 
बोलत होती 


दाळिया म्हणाली, “ मुबारक ! आपण कशाला नसती काळजी करावी? 
सगळ्या कांहीं गोष्टी परमेश्वराच्या स्वाधीनच्या. आहेत. आज आमच्या 
लकांच्या हातांत एक पॅसाही नाहीं; पण चाललं आहे की. नाहीं, .. मज 


कुणालाच कधीं उपाशी ठेवीत नाहीं. ” . विप्र 

हें ऐकून मुबारक किंचित्‌ हंसून हणाला, ?. होय... हण बँकर 
आहे. तुझ्यासारखी देवदूती न्या ठिकाणीं आहे, त्या. ठिकाणी: केव्हा, 
कांहीं कमी पडणार नाहीं. तूं देवलोकची परी आहेस. ! 3८%. 

“ कायबो ळ्तोस नि मुबारक ! तुझ्यासारख्या मा सार ..] कांह ह त्स र र, 
विचार करावा!” | 

कसला विचार करायचा ! मला सगळें कांही समजतें बरें ! मी लहान- 


(१५) 


पणापासून तुल्ल ओळखतो... .थोरल्या मालकांनी मरतेवेळीं तुल्य दोन हजार 
सोन्याची नाणीं दिलीं आहेत, शिवाय अजूनपर्यंतचा तुझा.. तनखाही 
तुझ्या जवळच मोजूद आहे आणि आजच्या प्रसंगीं तूच त्यांतून सगळा सर्च 
चालविला. आहेस. सध्यांचा रोजचा खर्च चालावेणारी तूंच. तुझ्या हृंद- 

याचा हा उदारपणा आणि जन्सस्वभावं पाहून मी तर इतका मुग्ध होऊन 
जातों कीं, माझ्या नेत्रांतून अश्रु वाहू लागतात. अगदी आपण होऊन तुझा 

कायमचा ग्रुलाम होऊन राहावें असें वाटतें. खरोखर, तुझी योग्यता. फारच 
मोठी आहे.” 

“ मुबारका ! तुच का बोलत आहेस हा ! वाः बोलण्यांत तर तूं अगदी 
मोळाना झालास ! चूप. आतां या बाबतीत एक शब्दही बोलायचा नाहीं. 
से पहा. मालक इकडेसच येत आहित,पहा. त्यांचा तो उतस्ळेला : चेहरा 
पाहून मला तर फारच भीति वाटू लागली आहे. कदाचित्‌ त्यांच्यावर 
कांहीं तरी नवीनच संकट आलें नसेल कशावरून ! मुबारक ! अज्ञा. वयांत 
आपल्या मालकांची ही स्थिति पाहून मळा फारच वाईट वाटते...” असें. 
हाणून दल्यिनें आपळे डोळे पुसळे व दीर्घ सुस्कारा सोडून ती आपल्वॉ' 
मालकाची वाट पाहू लागली 


याच वेळी इब्राहीम तेथे आला. आणि सित्नपणाने म्हणात्त्र, 
** तू. आतां काय बोलत होतीस दाल्यि ! मळा वाटते. माझ्यासारख्या 
हतभागी मालकासंबंधानेंच कांही तरी बोलणें निघाळें असाये. असणारच 
| -तुझांल्य तरी माझ्यावांचून दुसरे काय सुचणार! * 
वालिया ग हाका प्रमूला सलाम करून नम्रपणारने म्हणाली, “ नाही. 
'गरीन. नोका गती | आपल्यासंबंधी आलली. काय 

शंलानी उमरशेखकडे गेलां आहें, 
काळजी वाटून त्यासंबंधानें आही 
यायला विलंब लागला त्यामुळे ती काळ- 
झमरशेखचा कारभार फार मोठा आहे आणि त्याच्या 
मिरांत कोणीही नाहीं हें मला माहीत आहे; 
५ हें मी जाणून असल्यामुळें आपल्याबद्दल मला काळजी 
त्याल पैशावांचून दुसरें कांहीही दिसत नाहीं. त्याला पैशा- 


विहार; (११) 


पुढे कझाखीही मातञ्बरी वाटत नाहीं, त्यामुळे कदाचित्‌ आपलें ब त्याचे 
तोंडाला तोंड होईल आणि 'त्या स्थितीत तो कांही तरी अपभानकारक. 
'झन्द योलल्यास तो सावकार असल्यामुळें आपणाला ते ऐकून घ्यावे. 
लागतील; कदाचित्‌ भलताच 'प्रसंग यायचा, त्यामुळें मी अगदी वाटेळा 
डोळे लावून बसलें होते. 

इत्राहीम एक दीर्घ निश्वास सोडून म्हणाला, “ दालिये ! तुझें अनुमान, 
सर आहे, खराखरत्त झाज त्याच्या बरोबर माझें चांगलेच भांडण झालें. 
तुझ्याजवळ मी कधीच कांहीं लपाविळें नाहीं मग हे॑ तरी . कशाला लपवू ! 
सोन्याचं नाणे नव्हे पण तांब्याचे एक नार्णेहि या प्रसंगी माझ्याजगळ 
नाही. मी असा अगदीं निष्कांचन झाल्यामुळें हा वाडा गहाण ठेवून कांही 
रकम काढण्याच्या इराद्याने मी त्याच्या वरी गळा होतों. नाहीं तर त्या 
दृष्ट टमरशखच्या इथें जाण्याचा माझा मुळींच इरादा नव्हता; पण ता 
माझ्य, म्हणण्याला नाकबूल झाला. उलट किरकोळ देण्यापेकी असलेलं 
चारशे रुपय आतांच्या आतां पाहिजेत ह्मणून हद्द धरून बसला. आणि 
नेतर दालिय, ता मळा. जे शब्द बोलला ते माझ्याने तुझ्यापुढे; सांगवत 
नाहींत ! हाय ! असल शब्द एकून घण्याचा माझ्यावर परसंगयावा ना? 

आपल्या दयाळू धन्याची ती कळकळ पाहून दालियेला गाहिवर आला.. 
सी. सट्गर्दात होऊन क्षणाली, “ आश्रितवत्सल प्रभा ! देवानंतर जर मला 
कुणाची प्रथम आठवण हात असेळ तर ती आपलीच ! माझे अन्नदाते आप 
गच आहां ! ही अभागिनी कायमचीच आपल्या वडलांच्या अन्नावर पासळी 
गळी आह. लहानपणच्या कांही. आठवणा स्वप्तांतील छायेप्रमाण- अस्पष्ट 
सतीने मला दिसतात खऱ्या पण मळा वाटतें त्या सगळ्या स्वप्मयच अ 
साऱ्या. फार लांबच्या कंदाहर प्रांतांतून आपल्या वहलानीं मला एका 
काहिमरी सोदागराकडून विकत बऊन येथे आणलें. आणि त्यांच्याकडूनच 
मता ही हकीकत समजली. आपल्या आश्रयाला आल्यापासून आपला 
ऱजदारपणा आणि दयाळुत्व वा दान गुणांनी माहित होऊन मी स्वतःलाही 
विसरळे. आपल्या दा्सीचीही दासी होऊन राहाण्यांत जो थोरपणा आहे ता 
दुसऱ्या कशांतही नाही. हे मी समजून चुकले. आपलें व आपल्या वडलांचें 
येचे क्‍तण फेडणे हें मळा या जन्मांत तरी शक्‍य नाही. मला त्या उपका- 


(१७) ईश्वरावर विश्वासून राहायचं, 
शांतच राहिलें पाहिजे म्हणून म्ह्ण्तें कोणीही कितीही कठोर्तनें मला | 
बोललेळें असलें तरी ते शब्द आपल्या तोंडून मला ऐकू आल्यास त्यांची 
कठोरता कितीतरी कमी होईल... तेव्हां जें कांही आपण मला. सांगणार 
असाल तें अगदीं मोकळ्या मनानें सांगा. कारण मला तें पूर्वीच समज- 
लेळें आहे. ” 

८ तुला काय समजळें आहे दल्यि !' ” इजाहीमनें आश्चर्याने. 
विचारलें | 

५“ तो सेतान उमरशेख मला गुलामाप्रमाणें विकत घेण्याची इच्छा 
कर्रीत आहे. 

“ होय होय. दाल्यि ! तुझा अंदाज बरोबर आहे. त्यानें माझ्याकडेहि 
असेच उद्गार काढले. मला असलें हें बोलणें एकून घेण्याचा प्रसंग 
यावाना ? ? 

“« काय करायचे. हुजूर ? प्रसंग आला. खरा ! पण आपण अगदीं वाइंट 
वाटून घेऊं नये. मी आपला आश्रय इतवया सहज रीतीनें कधींही सोड- 
णार नाही. ज्या देवासारख्या इब्राहीमला मीं माझे मालक समजून दिवस 
घालविले, त्यांना अशा वेळीं सोडून जाणें हें केव्हां तरी मला याग्य दिसेल 
का ? अशा मृ्तेमंत देवाला सोडून मी त्या सेतानाची सेवा चाकरी 
करीन असे आपणाला वाटतें तरी कसें त्याचें अन्त:ःकरण किती नीच आहे 
हें मी एका प्रसंगावरून जाणले आहे.प्रसंगच आला तेव्हां तो झालेला प्रका- 

' रच मी आपणाला सांगतेंच. प्रथम टरविळें होतें कां तां प्रकार मी आपणाळा 
सांगू नथ; पण आतां प्रसंगच आत्याझळें तो सांगावा लागत आहे. आपला 

वेश्वासू नोकर मुबारक यावाचून दुसऱ्या काणालाही ही गोष्ट अद्याप सम- 
जळेली नाही. मागें आपण रला एकदां सांगून ठव्लें हाते त्याप्रमाणें मी वाग- 
प्याचें टरवून कधींही धरबाहेर पडत नसे; 'दुदेवानें मटा एके दिवशीं वरा- 
बाहेर पडण्याची बुद्धि झाटी. कारण गागे आपण अकास्सकबेशद्ध पवत असां; 
आणि त्यावळीं उपचार काय करावे तं कांहो मला सम्ज्त नस. तेव्हां त्या रॉ- 
गांलून आपणाला बेरें वाटावे म्ह्णून मी एकदां नजीकच्या पीराला नवस 
करण्याकरता म्हणुन गेळें. भे 


च 


:: अस्सं. मग काय झालं बरें ? ” इब्राहीम्ने उत्सुकतेने विचा रिले 
प, 1. 


' दिलबहार. (१८ 


£: मग काय व्हायचं ! रस्त्यांत मळा सेतानी उमरशेखने पाहिले. 
एकाद्या हीन कुठांतील स्रोममाण माझी हेटाळगी करून तो दांत विच 
फिदी फिदी हेसत मला म्हणाला, * दलिय, तूं फार सुंदर आहेस ! राज, 
श्वरीला शाभण्यासारखे तुझ सोंदर्य आहे. तुला त्या भिकारड्या इत्राहीः 
दासी बनविण्यांत खुदान केवढा बरें मूखपणा केला आहे ! मला तर हें अग 
विचित्र दिसतें. तूं त्या इबाहीमचा आश्रय सोडून माझ्याकडे ये पाहू 
तुझा मोबदला हणून आत्तांच्या आत्तां तुला दोन हजार मोहोरा ३. 
इब्राहीमर्चा तू मुळीच भीति बाळगू नकोस. मी लवकरच काजीकडे त्यार्‌ 
वर फिर्याद लावून तो होता क, नव्हतासें करून टाकतो. माझ्यापुढे त्य, 
किंमत ती काय | ---_ माझ्याने त्याचे हें बोलण ऐकबेना 
लाकांचा जाये असल्यामुळे मला कांही उत्तर देता. आले नाही, माह 
मी त्याला असें रोख उत्तर दिळें असते, की, त्याने नक्षत्रेंच म 
राहावी, ?' 

पण तू त्याला कांहीं तरी जबाब दिलास की नाही ! ?' इब्राह 

विचारलें. | 

“ मो. त्याला म्हटळे, “ मळा जरी तूं कुबेराचे भांडार आणून ९. 
तरीही मी तुझी दासी होऊन राहायळा तयार नाहीं. जो उघड्या ग्स्त 
वर एका पडदानशीन स्त्रीस असा असमभ्यपणानें वागू शकतो, ता. 1 
नांच स्वभावाचा असला पाहिजे आणि त्याचे अंत:करण किता अवनती 
पाचळ असलं पाहिजे याची मला चांगलीच कल्पना होत आहे. न्आधी 
इब्राहीमप्रमाण देवचरित हो, तुझ्यांत मलुष्यत्व येऊं दे. त्यानंतर दान 
रात करून तू पुण्य संपादन कर, म्हणजे मग मो तुझ्या या प्रश्नाला ६ 
उत्तर द्यायचे त्याचा विचार करीन. माझ्या मालकासमोर आज तू 
असले कांही शड्द बोलशील तर तुला चांगळींच थव्यपड खाऊन मागे किर 
लागेळ, तुला काणी भिणार नाही. आणि तुझे बोलणेही कुशी ऐकून 
णार नाहीं. ” 

हें तिर्चे बोलणें ऐकून इज्राहीमला आनंद झाला. तो उल्हासाने 
ण.ळ, “ वाः तू. अगदी योग्यच उत्तर दिलेस. त्यान माझ्या सः 
अडा मू्वयगा केढा अप्तता त( मी. त्याला योग्य शिक्षा केल्यावांप 


११९) _ श्वरावर विश्वातून राहायचं. 


कबींच स्वस्थ बसलो नसतो; पण हाय ! दलिये, मो कर्जबाजारी झाल्यामुळें 
मला तसला तो अपमानही आज सहन करावा लागला. मीं त्याचे शब्द 
एऐकळें आणि त्याला चांगलें पेजारांनी. झोडपळे; पण त्याचा कोणी अस- 
गार नांबाचा मित्र आहे, त्याच्यापुढे मळा हार खावी लागली. त्यानें मला 
चाजूला नेळें. नाहींतर मी त्या बदमाषाची पुरींच गठडी वळणार होतो. 
सरी पण त्याला माझ्या हातचा चांगलाच मार बसला आहे. तो मला 
आतां विसरणार नाहीं. ” 


*“ बुरे झालें, त्या उद्धट मलुष्याला असेंच योग्य शासन झालें पाहिज 
असे कितीही पेजार मारळे तरी त्याचे डोळे उघडणार नाहींत ! तो तसाच 
निगरगट्ट आहे €/ दलिया म्हणाली. 

“हृ सगळें झालें खरे; पण मी पडलो रिणको आणि तो पडला साव- 
कार ! मळा आतां याबदळ चांगलाच हात दाखविण्याचे त्यानं 
टरविळें आहे.” 

“ म्हणजे ? तो आपलें काय करील १ ” दलियेला भीति वाटली. 

५: मी त्याचे किरकोळ चारशे रुपये देणें आहे. तो म्हणाला, ते माझ 
रुपये जर मला उद्यां मिळाळे नाहींत तर मी चार लोकांसमक्ष तुझी बेइ- 
रजत करायला कमी करणार नाहीं. तुला मग बाहेर तोंडही काढायला 
-नको. मग सांग बरे दालिये ! मी आतां काय करू ” इब्राहीम अगदीं 
हताश होऊन म्हणाला. 

दलियळलाही वाईट वाटलें. तरी पण या प्रसगी मालकाला धीर देणें हे 
आपलें कर्तव्य आहे असें ठरवून ती हळूच म्हणाळी, “आपण ईश्वरावर विश्वा- 
सून राहा ! तो आपलें कधीही अमंगळ करणार नाहीं. दुःखाचे दिवस आल 
तरी आपणासारख्या समंजस माणसांनी धीर धरळाच पाहिजे जगन्नियत्यावर 
विश्वास ठेवल्याने कधींही आपळे अकल्याण होणार नाहीं, कोणत्याही 
प्रसंगांतून आपणाला पार पाडायळा तो समर्थ आहे. यःकश्चित्‌ मलुष्याच 
सामर्थ्य तें किती ? उमरशेखच्या कोणत्याही धमकीला आपण मिळे नय. 
आपला आपमान करण्याची त्याच्या बिशाद नाहीं. 

“ तू म्हणतेंस तें खाटे नव्हे दलिये;पण मी कूळ आणि तो सावकार. ता 
जे म्हणेल तेंच लोकांना खरें वाटेल की नाहीं ! गरिखाच्या बोलांना किंमत 


(२०) 


नसंते दलिये ! माझ्या हातांत यावेळीं एक पेसाही नाही हें तू. धिसाल 
आहेस ! उद्यांच मला त्याचे चारशे रुपये कसे बरें देता. येतील ? नुसत्या 
उपदेशाने या ठिकाणीं समाधान होण्यासारखे नाही. ” 
५ ळे के. आपण असंबालळू नये. एवढ्याशा संकटांनी घाबरून जाण 
आपल्याला शोभत नाहीं. खुदावर विश्वास ठेवायाचा. पूर्वजांच्या पुण्या- 
नें आपण सगळ्या संकटांतुन मुक्त व्ह'ल. य:कश्चित कीडामुंर्गीचॉहि पाषण 
करणारा व काळजी नाहाणारा परमेश्वर आपणालाच कसा विसंरळ का (नाही. 
त्याच्यावरच विश्वासून राहायचं. नाहीं. नाही. त विचार मनांत. आणून 
आपण मुळींच दुःख करूं नये. ” दलिया अंतःकरणापासून बोंटत असल्या 
मुळें इब्राहीम स्तब्ध राहिला. 


नाणा ण ्कालीशणीणशीणणणीणी 


प्रकरण ३ र. 


निष्काम कम कां गुत्तदान. ! 


दिवस सेपला..सूर्यदेवता पश्चिमाकाशांत विळीन झाळी. तूर्यकरांनीं 
उज्वल झाळली सुन्दर ह्यामल मेदिनी अंधकाराने झांकून गटा. आकाश- 
वरूपी निळी साडी नेसलेल्या देवांगनेच्या आंगावर हळू हळू तारकापुष्प 
चमकू लागळी व सान्यारुप्याच्या चमकदार फुळांनी मढविळली ती साडी 
इतकी मोहक दिसू लागळी, कीं, त्या दिवशीचा चंद्रही अगदी फिका 
पहला. सुगन्धर्मिश्रित मलयसमीरण, इब्नाहीमच्या शयनमादेरानजीक 
असलेल्या उद्यानांतील पुष्पपरागांवर विहार करून तेथील सुगाधत फुलांचा 
सुआास इब्राहीमच्या नाकाजवळ धरीत होता; पण या. राजांपचारापासूनह! 
त्याला सुख गटत नव्हतं । 

श्रीमंत मजुध्याला गरिबी आली म्हणजे त्याला जें दुःख होते तें अवण- 
नीय असतें. गतकालांतील नुसत्या आठवणाच त्याच्या अन्त:करणाला 
भाजून काढीत असतात. माझे असें होते, मी असा होतों, आणि शेवट 
माझा हा असा झाला ! यापेक्षां आणखी भयंकर स्थिति ती काय यायची : 


२१) निष्काम कर्म कां गुतदान. 


असले सगळें मेंदूळा शाण आणणारे विचार,रक्तशोषण करणारे दीधेनिःश्रास 
आणि रक्तार्चे पाणी करून सोडणारे प्रसग हीच काय ती त्या ब्रिचाऱ्याची 
:टऐट ! रात्रंदिवस याच काळजीत ता. असावयाचा ! इब्राहीमचीही स्थिति 
अशीच झाळी होती. जळणारी लांकर्डे ज्याप्रमाणें चितेंतील प्रेताला हळू 
ळू जाळून त्याची राख बनवीत असतात त्याप्रमाणेंच चिंतेच्या भाषण 
-वालाही, इब्राहीमसारख्या जिवेत सलुष्याच्या आस्थिपंजराळा रात्रंदिवस 
भाजून त्याची राखुंडा बनवित. त्यांत ता पिचुन जात असं. इब्राहामचा 
अशीच स्थिति झाली. दिवसेंदिवस त्याच्या शरिरांतील रक्त आट लागळें 

उमरशेख हा व्याजबट्याचा धंदा करणारा एक प्रसिद्ध सावकार होता; 
पण त्याची वागणूक अगदींच नीचपणाची असल्यामुळें चारचांघांत त्याला 
मान नव्हता. ता. सापासारखा क्र आणि मत्सर्री आहे असे लाक म्हणत 
असत. याचवळी अजमीर शहरांतील न्यायाधिशाचे काम एका जवरदस्त 
काजीच्या हातांत दिलळें हाते. या कार्जाचें नांव खुदादाद ! या काजीचा 
आणि उमरशेखचा चांगळा परिचय होता. दोहे एकमेकांना ओळकत 
असल्यामुळें त्यांच्यांत रूहाभिर्वाद्धहा झालेळी होती. अर्थात उमरशेख 
योंड्याशा प्रयत्नांनी इत्राहीमला काजीसमोर आहु शकला असता.फियाद करून 
त्याची सगळी इष्टेट व घर ताब्यांत घ्यायळा त्याळा मुळींच वेळ लागला 
नसता. कारण इब्राहीमकडून त्याला चारशेंच रुपये यायचे होते असं नाहीं, 
'तर यानें आपली बहुतेक इप्टेष्ट त्याच्याकडेसच गहाण ठेवळली होती. ज्या 
दिवशी सकाळी या दोघांचे आपसांत मोठें कडाक्याचे भांडण झालें त्याच 
दिवशी उमरशख अगदी खवळून गेला. अर्थात या त्यांच्या रागाथे फळ 
आपणाला फारच भयकर मिळणार हे इब्राहीमला समजून चुके. ता 
त्याच फिकिर्रत बिछान्यावर पडून तळमळत होता. झालेल्या प्रकाराची 
तोंडमिळवणी कशी करावी हें त्याला सुचतं नव्हते. आपला बिछाना 
म्हणजे खदिरांगाराची शय्या आहे असें त्याला वाटत होते. 


अन्त:करणाळला शल्याप्रसाणे टोंचणार्‍्या काळजीने इब्राहीम बिछान्यावर 
पडून तळमळत होता. त्याचं मस्तक तापून गेलें होतें. हृदयांत दुःखाच्या 
ज्वाला भडकत होत्या. आणि बिछान्यांतून आगीच्या ठिणग्या उसळत 
आहेत असे वाटत हात. आपले अन्तःकरण सोकळें करून मनसाक्त रड- 


"५९, र. (२२) 


ण्वालाही जागा नव्हती. कारण त्याला आपलें अर्स कोणींच नव्हतें म्हटले 
तरी चालेल | 

झोंप येण्याचा पुष्कळसा प्रयत्न केल्यावर त्याला थाडी तंद्री आली. 
तरी पण त्यांतही त्याळा भयंकर स्वप्ने पडतच होतीं. त्यानें स्वप्न पाहिलें, 
“ उमरझेखाने आपल्यावर फिर्याद केली असून काजीच्या शिपायांनी आप- 
णाला श्रृंखलाबद्ध करून न्यायासनासमोर उभे केळें आहे इतकेंच. तेवढ्या 
सामान्य रकमेसाठी आपल्या पाठीवर वेताच्या छढ्याही बसत आहेत. 
काजीचा हुकूम झाल्यावर तो कोण अमान्य करणार ! काळासारख्या भरयं- 
कर अशा त्याच्या दूतांनीं जेव्हां फटके मारायला सुरवात कटी तेव्हां त्याला 
ब्रह्मांड आठक्लें; पण तितक्‍यांत एक बुरखेवाळी स्त्री पुद झाली आणि 
गंभीरपणानें म्हणाली, शपथ आहे तुझह्याला कार्जीसाहेब ! यांच्या या नाजुक 
शरिरावर तुह्यी फटके मारूं नका. यांनी देणें असलेला सगळा पेसा मो देतें, 

इब्राहीमला त्या करुणादेवीचे तेड दिसले नाहीं. कारण तिच्या तोंडा- 
वर बुरखा होता तर्री पण तिच्या एकंदर चालचलणुकीवरून ती काणत्या 
तरी उच्च कुलांतील असावी असें त्याला वाटल्यावांचून राहिळें नाही. 
तिर्चे सवांग लावण्याने चमकत हातें. 

तिच्या प्राथनेनेंही निष्ठुर काजीला इब्राहीमची दया आली नाहीं. त्यानें 
रुपये तर घेतलेच; पण आणखी फटके मारण्याचीही शिक्षा दिली, त्या 
मनुष्यरूपी पशूचे अन्त:करण अगदीं ममताशून्य होतें, इब्राहीम फटक्यांच्या 
वेदनांनी अगदी दीन होऊन आरडू लागला. ” 

इब्राहाम असल हे निष्ठ्र स्वप्न पहात असतां एक रमणी अगदीं हलक्या 
पावलांनी आणि मंथर गतीने त्या खोळीत आळी व एका बऱ्याच मोठ्या 
लांकडी पेटीवर आपल्या हातांतील मोहोारांनीं भरलेली शेळी ठेवून निधून 
गेला, ती आल्याचे व गेल्याचे इब्राहीमळा मुळींच समजलें नाहीं, तो 
आपल्या त्या स्वप्रमय वेदना अलुभविण्यांतच मग्न होऊन गेलेला होता, 

वाचकांनीं तरी या अधकारानें झांकलेल्या सुंदरीला. ओळखले असेल 
काय ?! जर आओळखलळें तर आह्मी तिचा पारिचय करून देण्यासाठी आमच्या 
ळखर्णाला वृथा श्रम देत नाही, कारण तिला आतां ना पुढें केव्हां तरी 
तुह्यी ओळखालच. 


(२१) निष्काम कम को गुपदान, 


त्यां थेलींतील मोहोरा योग्य जागीं ठेवल्यावर ती सुंदर रमणी खोलीच्या 
बाहेर जाऊन पुन्हां आंत आढी, आणि इब्राहीमच्या मरतकाजवळ बसून 
त्याला हळू हळूं वारा घालूं लागली. पंख्यानें येणाऱ्या त्या स्त्रिथ वायूच्या 
स्पर्शाने त्याचें संतप्त मस्तक आणि उद्दिम्न विचार शांत झाळे, आणि त्या 
दुदैवी माण्याला गाढ झोप लागली. 


अशा प्रकारें बराच वेळ सेवाचाकरी केल्यानंतर त्या तरुणीनें एक दीधे 
सुस्कारा सोडला व ती पाय न वाजू देतां. दरवाजाजवळ आली आणि 
अस्पष्ट स्वराने म्हणाली, “ प्रभू ! आपण देवतेचे उदात्त हृदय देहामध्ये 
ठेवून या जगतीतलावर अवतरला आहां, अर्थांत देवच आपलें संरक्षण 
कर्रळ, देवाच्या आश्रयाला असलेला मनुष्य कधींही कोणध्याच संकटांत 
सांपडत नाहीं. देवावर आपला विश्वास नाहीं का ? माझ्याने आपला हा 
खिन्न चेहेरा पहावत नाही, त दीघ सुस्कोर आणि वारंवार कपाळावर हात 
मारून घेणे हं पाहिळें म्हणज माझा जीव अगदी कासावीस हाऊ लागतो 
देवा ! असल्या सच्छाल मजुष्यावर हा प्रसग यावा म्हणज तुझ्या वचत्र 
लीळ्चे आश्वयच नव्हे काय ! या तळमळणाऱ्या जीवाची तुला कींव तरी 
कधीं येणार ? इब्राहीम! आपला ता प्रफुल चहेरा मला आतां पुन्हां कधी 
पहायला मिळेल बरें ! आज तर तो खितन्नतेनें अगदीं झांकून गेला आहे, 
जें मुख उज्ज्वल पोर्णिसेप्रमाणें आनंदानें परिपूर्ण झालेळें हाते तें आज विषाद 
रूपी मंघांनी भरलेल्या आकाशानें झांकून गेळें आहे. आपण आजपयेतचे 
दिवस निष्काळजीपणार्ने आणि आनंदाने घाळावेळे, असला प्रसंग येईल 
असें स्वप्नांतही वाट्ळें नाहीं पण खुदाच्या राज्यांत रात्र आणि दिवस यांचें 
प्रमाण सारखे असल्यामुळें ज्याने दिवसाची मजा उडविली त्याने रात्री 
तळमळतच राहिळें पाहिजे, दिवसभर उद्योग केळा असल तरच रात्रीं सु- 
खाची गाढ झाप येणार ! आजची वळ ही तशीच आलली आह. रागरंग 
उडावितांना भावी परिणामाकडं नजर वळली नाहीं. अथात्‌ सृष्टिनियमा- 
प्रमाणे त्याची शिक्षा भोगणे भाग आहे. पण आपली मन:स्थिति उदार 
असल्यामुळें ही दुःखमय रात्र लवकरच संपून प्रभातकालच्या स्निग्ध प्रका- 
शाने आपल्या चेहेऱ्यावर विजयी हास्य चमकू लागेल. खुदा आपलें कल्याण 
करो. त्या सेतानाला आत्मीवक्रय करून मी जर -आपणाला सुखी करू 


ह धर ऱ्ह र) 


शाकडें तर तेडेंही कराया, मी तयार आहें. आपल्य चेरा प्रफुलिव पाहि- 
ला कॉ मला समाधान वाटेल--” थोड्याच वेळांत रमणी निवून गेली 
इब्राहीम झॉपतच हाता. 


हििडशशवश॒ृर्जब््जबबबमबब॒यबाव 


प्रकरण ४ थै. 


क ० प 


: धिकार असो असल्या श्रीमतीला !! 


दुःखरायक,रात्र संपला आणि साफ उजाडळें. सु्यांच्या सोनेरी किर- 
णांनी वसुंधरा देवीचे सर्वाग चमकू लागलें. इजाहीमचे डोळे उवडले ३ 
देवाचें नांव घेऊन तो बिछन्यावरून उठळा. झोपेनेंडी त्याच्या अन्त;कर- 
णांची खिन्नता नाहींशी झाली नव्हती. गेल्यारात्रो त्याने जे भयंकर स्वप्न 
पाहिळे ते अद्यापही त्याला मिववीत होतें. त्याच्या अन्त:करणणांतुन ती 
छाया अद्याप नाहीशी झाली नव्हती. 

त्यच्या दृष्टीनें तो दिवस दुर्दैवाचा होता. कारण रक्कम न दिल्यास 
उमरने फियाद कात. म्हणून सांगितळे होतें तें. आजच. इब्राहीम याच 
काळजीने अस्वस्थ होऊन अवीरपणानें आपल्या खोलीतच इकडे तिकडे 
फिरत होता. मून मवून तो खिडकातून रस्त्याकडेहि पाही. बराच वेळ 
वाट पाहिल्याव्ण्ह जेः्डा काजीचे शिमाई त्याला दिसेनात तेव्हां त्याचे 
काहार्स समाधान झाळं व त्याने मुक्ततेचा एक दीव सुस्कारा सांडला. 

याचवेळी अकह्मात त्यांची दृष्टी नजीकच्या पेटीकडे गेली व त्याला, 
आश्चये वाटळ कारण लाळ रंगाची एक थेळी पंटीवर अहळेळी त्याला 
आळडली. ळागळींच त्यानें ती उचळळडी तो तींत भरपूर पैसा असल्याचं 
त्याळा कळून चुके. थळीचें तोड उवडतांच त्याची खात्रीच झाली. मात्र हे 
गुत दान देणारा देवमागूस कोण अतावायाचा त्याला उलगडा झाला नाही 

त्यानें आश्वयाच्या भरांतव त्या थळीतील रक्कम मोजिळी; तज्हां त्याला 
कळून चुकळे के. त्या वरोबर साडेचारशे मोहोरा आहेत. . याचवेळी त्याला 
आंतच एक कागद मिळाळा, इज्राहीस्न ता. उलगडून पाहिळा तों त्यांत 


२५) धिक्कार असो असल्या श्रीमंती; 


ढीळप्रमार्णे मजकूर आढळला. “ धार्मिक आणि ईश्वरावर विश्वासून राहा- 
॥रे महात्मे परमात्म्याच्या अनुग्रहाला पात्र होतात. जगंनियन्ता त्यांना 
'बींही विसरत नाहीं. तव्हां आपण ही रक्कम * देवाचे देणें म्हणून घ्या- 
ला हरकत नाहीं. *_ 

आश्चर्ये ! खरोखरच हें देवाचे देणें को कोणा उदार महात्म्याचे दान 

बरें ! हें असें युप्तदान देणारा दाता कोण असावा ! हा दयाळू म॑ 

माझा कोणी सुप्त मित्र असेळ का! या दारुण पिपत्तीच्यावेळो अया- 
चत मदत करणाऱ्याचे हृदय खरोखरच देवतुल्य असळे पाहिजे. कोणाही 
सुष्याने आपलें खरे मनुष्यत्व प्रकट केळे म्हणजे तो देव हातो. 

इब्राहीमचे हृदय या पच्छन्न सुहृदाबद्दलच्या कृतज्ञतेने भरून गेलें. त्याने 
या मोहोरा एकत्र करून पूर्ववत्‌ थेळींत घाळून बेद केल्या; आणि प्टा- 
ऱ्यांत ठेवून दिल्या. नंतर कोणत्याही प्रकारची काळजी न राहिल्यामुळे तो 
निश्चित अन्तःकरणाने आपल्या बेठकीच्या दिवाणखान्यांत येऊन वसला 
त्याळा एकम़कारची हुबारी वाटत होती | 


मुखमाजनादि विधि आटोपल्यावर इब्राहिमनें भक्तिपूण अन्तःकरणाने 
व कुतज्ञतेनें त्या जाच्चालकांची उपासना केठी व यामुळें त्याच्या अस्वस्थ 
मनाला विलक्षण शांती. वाटू लागला. तो मनांत हणाला , “ हें सुप्त दांन 
देणारा दाता कोण असावा ? माझ्या असल्या या. भयंकर संकटाच्या वळी 
अशा प्रकारचा निःस्वार्थ उपकार करणारा मित्र माझ्या सुखाच्या दिदसांत 
मला मुळींच आढळू नये, ह आश्वयंच नव्हे काय ? आणि सुखाच्या दिव- 
सांत खऱ्या मित्राची परीक्षा तरी कुणाला होत असते ? मला वाटते हें 
दलियेचच काम असावे. त्या. शांततामूर्ताचें हृदय देवीतुल्य आहे. ती 
जशी रूपाने तशोच गुणांनाही अतुलनीय आहे. खात्रीनें तिने आपल्या 
सांठविलेल्या द्रज्यनिधीतून ही दर्ययी कामगिरी कंठी असावी. उमरशख- 
करतां जितकी रक्कम पाहिजे होती तितकाच तिनें ठविळी आहे अले नाहो, 
तर मल्ग्र खर्चाला लागणारी ज्यास्त रक्कमही तिने जाणून बुतून ज्यास्त 
ठेविळी' आहे. दलिये ! दलिये ! तुझ्या या. स्वगीय दानाचा मोबदला मो 
कपा देऊं बरें ! छे. मळा देतां येगे शक्य नाहीं. माझ्याजवळ काय. आ 
मी निष्कांचन ! मी दरिद्री !! मी तुझे हे उपकार कपत फेडणार !!! ” 


(९६) 


इज्ाहीम अशा प्रकारच्या विचारांत गढून गेला आहे तोंच दालिया गरम 
काफीचा पेला व थोडेसे फराळाचें साहित्य घेऊन आंत आली, आपल्या 
खाण्यापिण्याबद्दलची तिची तत्परता पाहून इब्राहिमला अतिशय समाधान 
वाटलें. तो हंसत हसतच तिला उद्देशून म्हणाला, “ दाल्यि ! हेंहि 
देवाचेंच देणेंका ? ” 


एकच वाक्य; पण तें ऐकतांच दाल्येचं मूदु अन्त:ःकरण दचकले 
तिला मोठेपणा नको ' होता आणि स्तुतीला तर ती कंटाळत असे, तिचे 
अन्त :करण उदात्त भावनांनी परिपूण झालेलें होतें. तिनें आपल्या मनाची 
झाळली चलाबिचल इब्राहीमच्या लक्षांत येऊं न देतां प्रफुल चहेऱ्याने स्मित 
हास्य करीत म्हटलें, “ हुजूर, जगांतील प्रत्येक गोष्ट ही देवाची देणगीच होय. 
ती दणारा एक खुदा! मलुष्याच्या हातांत काय आहे त्याच्या दयाळुपणाच्या 
गोष्टी अगाणित असल्यामुळें त्या वर्णन करून केव्हांही संपणार नार्हीत. 
जीवाचे जीवन म्हणून जो वायू वाहातो तें त्याच्याच करुणेचे एक महादान 
असून त्यामळेंच आमच रक्षण होत आह. पाणी नसते तर आह्यी एक 
'क्षणभर तरी जिंवत राहिलों असतों कीं नाहीं याचा संशयच आह. आणि 
म्हणून त्या दयाळू देवाने मोठमोठ्या नद्या, गिरीकंदरांतून अमृतासारख्या 
पाण्याच झरे, आणि रुक्ष प्रांतांही खोळ विहिरी उत्पन्न करून प्राणीमात्राच्या 
प्राणधा रणेंची सोय करून ठेविली आहे.सूयचंद्रही त्याच्याच आदेशाने हें अनन्त 
आण नित्य नीळाकाह आपल्या दिव्य प्रकाशाने उज्ज्वल कर्त चालल 
आहेत. त्यांच उदयास्त ह॒ जीवांच्या जीवनांना जितक उपयोगी आहत 
तितकच त्यांना उपदेश देणार सूत्रमय आदेशस्वरूपही आहेत. 'जगन्ना य- 
काच्याच कृपनें ही पृथ्वी हरित तृणांकुरांनी व वृक्षल्तांनी शोभायमान 
दिसत असून त्याच्याच त्याच्याच दयाळुपणामुळं तिचें चिरंतन हास्य, जीव- 
मात्राळा रंजवीत आहे ! हुजुर ! ह्यांत देवाची देणगी नाहीं असें काय 
आहे वरे ? मनुष्याचा अहेपणा म्हणजे त्याचें क्षुद्रत्वच नव्ह काय £” 
इ॒नजाहीमने दलियेच्या तोंडून अशा प्रकारच्या उद्गोधक गोष्टी कधींच 
एकल्या नव्हत्या. शिवाय ती जें सांगत होती तं इतके सहज आणि स्फूर्ति 
पूण हातें, कीं, त्यांत त्याला कुठेंच कृत्रिमता आढळली नाहीं. तो मनांत 
म्हणाला, “ मी ईश्वराच्या सामर्थ्याबद्दल अविश्वास दाखवीत असे. आणि 


हर भिकार असो अस्या श्रीमंतीला 


अभिमानानें प्रत्येक गोष्ट कर्रीत असें, तो माझा मूस्वपणा होता, हें दाखवि- 
ण्यासाठी तर ही असें बोलली नसेळ ना! असेल. माझी दृष्टी व्यापक 

हती. पैशाच्या जोरावर मीच इंधर बनलो होतां. मला कुणाची पर्वा 
वाटत"नव्हती. माझ्यापेक्षा जगांत कोणी श्रेष्ठ असेल अशी मला कल्पनाही 
झाली नाहीं. मी अहंमन्यतेनें स्वतःच्या सामप्यावर्च प्रत्येक गोष्ट करीत 
गेलों. छे. छे. काय माझा तो भ्रमिष्टपणा ! डोळस असून मी आंधळा 
बनला ना ! 

असा आपल्याशींच विचार करून तो स्मितपूर्वक दल्यिला म्हणाला 
“ तू जे म्हणतेस तें अगदी अक्षरान्‌अक्षर खरें आहे. दलिये ! मीहि तुझ्या- 
प्रमाणेच इंश्वराच्या निस्सीम दयाळूपणावर विश्वासून राहाणार आहे. करु- 
णामय खुदानें आपल्या विचित्र सृष्टांत नांवाजण्यासारखें जर कोणतें कार्य 
केलें असेल तर मनुष्याची ममतापूर्ण अन्तःकरणें आईबापाच्या हृदयांतील 
अपार अपत्यवात्सल्य, पत्नीच्या अन्तःकरणांतील दिव्य पतिप्रम आणि 
आसस्वकीयांबद्दल विलक्षण सहानुभूती या विविध कारुण्यानें ईश्वराच्या या 
जगाला भलतेच स्वरूप प्राप्त झाळें आहे. खुदाचें जर कोणतें दुलंभ दान 
असेल तर तें हेंच. त्याच्या करुणंचा उच्च आदर्श असेल तर तो हाच. 
तूच पहा ना ! आज जर तुझ्या हृदयांत ता दयामय इश्वर, अपार करुणा 
आणि एकानष्ट स्वामीर्भाक्त उत्पन्न ना करता तर याः हतभागी इंब्राहीमची 
अन चव्हाट्यावर येश्याला एका क्षणाचाही विल लागला नसता. तसेंच 
याळा या भयेकर दारिद्रथाची आंच सहन झाळी असती को नाहीं याचा 
संशय्से आहे. ” 


भज 


दोल्या हळूच म्हणाली, “ हुजूर ! प्रमु ! ! आपण हें काय बोलत. 
आहां याचा मला मुळी अर्थच समजत नाहीं. आजच आपणाला असे 
बोलण्याची कां घरें बाद्ध झाली ! "' 


इब्राहीमनें शांतपणानें उत्तर दिलं,“ आपल्या कामाबद्दल बक्षिस मिळविण्याची 
तुझी इच्छा नाहीं असंच ना £ निष्काम धमाचरण हाच तुझ्या जीवनाचा 
उद्दश असावा असं मला वाटतें. तू अनकदां अनेक कामे केलींस, हें मी 
जाणून आहे. मी तुला आणि तुझ्या कृत्यांना विसरलेला नाहीं. मी अशा 
या प्रसंगांत सांपडला असतां व दुःखाने तळमळत असतां तूं मला स्वगो- 


211101 (रद) 


देवदूवीपमाणे उपयोगीं पडलीस व माझें अन्वःकरण शांत केळेस 

एकदोन महिन, माझ्या बापाने स्थापन केळेळा-सराइईसाना तूंच 
ल्या उदारतेन चालविळास. अतिथीशालेचा दोनेक खचे चालविण्या- 
: तू. आपल्या कट्टार्जित द्रव्याचा उपयोग करून माझ्या बापर्चि व 
पल्या धन्याचे नांव राखलेंस, हें तुला केवढें तरी भूषणास्पद आहे? मला 
सगळ्या गोष्टी समंजत नाहींत असें का तुला वाटते १? मी माझ्या वड- 
नीं कमावलेळें नांच घाळविळें; पण तू जिवाभावाने त्याचें संरक्षण कळस? 
शेख चारशे रुपयांसाठी फिर्याद करून मळा काजीपुढे उर्भे राहाण्याला 
॥ग॑ पाडीळ ब त्यामुळे माझा व माझ्या घराण्याचा भयकर अपमान 
इळ असे तुला वाटल्यामुळे तू कॉल रात्रीच मळा न कळत पेशांची 
'बॅस्था केडीस ! दाळिय ! तुझ हे तदू्ण माझ्या हातून फिरणे अशक्य 
हे. तुझ्या या दयेचा मोबदला माझ्यासारख्या हतभाग्याकडून कसचा 
'ळ॑गार आहे ! तू आपल्या उदारपणाने मळा ळाजविळेंस ! दलिये माझ्या- 
हून तुला-" 


पण याचवेळी बरीच मंडळी आल्याची चाहूळ लागल्यामुळें पुढच शब्द 
डांतल्या वोडांतच राहिळे. तितक्ष्यांत विश्वासू नाकर मुबारक आंत सऊन 
रणाला, “ सैतान उमरशेख काजीच शिवाई वेऊन आला आहे. आपण 
कवार बाहेर येऊन जा. " 


इब्राहीमने फराळ आटापून काफी वघेतळी आणि तो बाहेरच्या दिवाण- 
'न्यांत आला. का्जीच्या झिपायांचें नांव एकतांच त्याची छाती हाकाळी. 
भाच्या बापाच्यावेळ' असले बरेचसे कांजी केवळ दोस्तीसाठी लांगूल- 
वळन करीत तेथे येत असत व हांजी हांजीपणा करून मोजा मारून जात 
तत ! पण हाय ! आज देवाचा फांसा उलटल्यामुळें त्याच काजीचे 
फाई त्याला गिरफदार करण्यासाठीं हातकड्या घऊन दारांत आळे! 
चाची केवढी ही विचिललीला ! 
' अतो. इज्नाहीमडा पड्टातांच उमरशेख त्याची थट्टा करण्याच्या हेतून 
रणाला, “ काल माझ्या घरांत बसून हुजुरना माझा अपमान करण्याची 
हर आली होती; पण आज त्या गोष्टींचा जाब : विचारण्यासाठी व हुजु- 
ना लोखंडी बेड्याचा नजराणा देण्यासाठी मी आलो. आहे. समजलें ना 


(२९) तडा तगकताता 


इब्राहीम 1. काजींचा हा हुकूम वाच आणि देणार असलास तर रुपये देः 
नाहींतर, आपली मिरवणूक कार्जासाहेबाच्या कचेरापर्यंत जाऊं दे. | 

असे म्हणून दुराचारी उमरनें लालरंगाचा एक कागद इजाहीमच्या 
हातात. दिला, कागदांत असा मजकूर होता, “ गेहलला माकिम पट्टी येथें 
राहाणारा “अबूअयूब' याचा मुलगा 'अली इब्राहीम' याला अजमीर झहरचे 
कीतशाली नासदार व धमांवतार काजी खुदादाद इसाफुद्दिन साहेब हे" 
हुकूम करतात कीं, व्याजबट्याचा व्यापार करणारे भहाजन उमरशेख, यानीं. 
तुमच्यावर माझ्याकडे चारशे रुपये यण्याबद्दळ फिर्याद केलेली आहे व तुही 
त्याना दिलेळा रोखाही हजर कला आहे. महापराकमी बादशहाचे प्रतिनिधा 
काजीसाहेब याचा या बाबतींत असा आदेश आहे कीं, हा हुकूम वाचतांच 
तुह्मी व्याजासुद्धा उमरशंख्च रुपय चुकत करावे ब तसें करता यत नसेल तर 
पाठविलेल्या शिपायाबरावर ताबडताब आमच्या कचर्रीत हजर व्हावें. पुढील 
कामगिरी शिपाई करतीलच. " 

काजाच्या हातचा तो. अपमानकारक हुकूम वाचतांच इब्राहीमचा चहे- 
रा लाळ झाला व ता. तीत्र दृष्टीने उमरडखकडे पाहु लागला. नेत्ही आर 
क झालल होत. ; 

नीच बरत्तीच्या उमरडेखळा ती. मोठी माज वाटली. ता. म्हणाला, 
“इब्वाहीम ! डोळे लाळ करून पहाण्याचे दिवस संपळ. तुम्ही आतां पूर्वी- 
च्या दिवसांची नुसती आठवणच करीत राहावें. तुळा माझ्या पशाची फंड 
करतां लेण शक्‍यच नाहीं, हें मी जाणून आहे आणि त्यामुळेच अशी व्यव- 
स्था करणें भाग पडलें. तुझी इतकी दुदेशा झाली, दान दोन दिवस उपास 
पडूं लागळे, स्वत:चे राहाते घरही गहाण ठेवण्याची पाळी आळी तरी 
तुझा अभिमान अद्याप कसी झाला नाहीं, याचे मळा मोठें आश्चय वाटतें 
या कर्जाच्या पायी हजूरची स्वार्रा कांहा [देवस काराग्रहांत जाऊन पडला 
म्हणजे सध्यांचा हा उद्धटपणा नाहींसा हॉईल अस मला वाटतें. शक्‍य 
असंल तर ताबडतोब माझी रक्कम दे. विलंब नका. 

याचवेळी अकस्मात विद्य्ठता चमकावी त्यासमाण सादयाचा केवळ. 
उज्ज्वल ज्यांतच अशी दळाया बाहर आळा आणि गभारपणान बाळू 
लागळी; “तुला. फक्त पेसाच पाहिजंना ! बस्स. तू पसाच घऊन जा; आम- 


“दिळबहवर. __* (३०) 


च्या धनासाहेबांना एकही कमजास्त शब्द बोलण्याचे तुला कारण नाहीं 
त्यांच्यावर तू आपला अधिकार चालू शकणार नाहींस. घे हे तुझे रुपय ! 
"घे. 'तुझ्या त्या अपवित्र निःश्रासांनी आमची ही पवित्र जागा दूषित होत 
आहे. तेव्हां शक्‍य तितक्या लवकर तूं इथुन चालता हो. जर तुझ्या 
अन्तःकरणांत थोडासा तरी उदारपणा असता अगर तुला इंश्वराने मुष्य- 
.रूपी सेतान बनविले नसतें तर तू अस शब्द इथे कधीही बोलला नसतास. 
निदान तुला बोलतांना थोडेसे तरी वाइट वाटलें असते. तुझ अन्त:करण 
दगडाचे असल्यामुळें तुला माणुसकी कसली ती मुळींच नाहीं. व्यथ 
व्य ! देवाने तुला श्रीमंती दिली. असल्या तुझ्या श्रीमंतीला घिज्कार 
असो. ” 
या सोंदर्यदेवतेलळा पहातांच उमरझञेख मुग्ध होऊन स्वतःला विश्तरून 
गोळा होता. दलियला अनेक दिवसांपूर्वी पाहून तिच्या स्वरूपावर ता मो- 
हित झालेला होतां. दलिया आपलीशी व्हावी अशी त्याची फार दिवसां- 
पासुनची इच्छा होती; पण ती अद्याप सफळ झाली नव्हती. व अन्त:- 
करणांत ठसलेली तिची मूर्ते त्याला चेन पडूं देत नव्हती. तिची आठवण 
मनांतून घालविण्याचा त्यान फार प्रयश्न कळा; पण त्याला त्यांत यश 
आलें नाहीं. विझणारा आग्नि बृतधारांनी जसा पुनः प्रज्वलित हांतो, त्या- 
प्रमाणे तिच्या आठवणींनी व दर्शनाने त्याची तिच्या संबंधाची आकांक्षा 
पुनः ज्यास्त ज्यास्त वाढू लागली. 
तो तिला म्हणाला, “ दलिये ! सुंदरी. दाळिय ! ! तू माझा कितीही 
तिरस्कार कर; पण मला ती स्तुतीच वाटल. तुझा प्रत्यक शब्द मला प्रेमगीत 
ऐकर्वाीत आहे. जर तु सांगत असशाळ तर तुझ्या या मालकाला मी 
आत्तां क्जेमुक्त करतो. तें माझ्या हातांत आहे. 
त्याचे ते तिरस्करणीय बोळ ऐकून तिळा राग आला. ती गंभीरपणानें 
पण किंचित्‌ कठोरतेने म्हणाली, “ मी जर्री दुर्देवाने दुसऱ्याची दासी झालें 
असलें तरी हलक्या कुळांत माझा जन्म झाळेला नाहीं. तुला जर दुसर्‍याची 
मानमयादा ठेवण्याचे थोडस तरी ज्ञान असते, तर असल्या निलज्जपणा- 
च्या गोष्टी बोलायला तुला खात्रीने लाज वाटली असती. एकदां रस्त्यांत 
तू माझ्याशी असाच असम्यमणा केळा होतास व आज त्याची पुनरावात्ते 


(२१) धिक्कार असां असल्या श्रामताल' 


करीत आहेस ! तुला कदाचित्‌ आपल्या श्रीमंतीचा गर्व झालेला असल: 
पण ज्याचें कुळशील उच्च असत; त्याला तुझ्या या श्रीमंतीचे कांह त 
महत्व वाटत नाहीं. गर्रबही आपल्या घरचा श्रीमंतच असतो. मात्र ता 
तुझ्यासारखा नीच कधींही बनत नाहीं. प्रसंगांत सांपडलेल्या दीन दु- 
ळ्या माणसांना टोंचून वाढून त्यांचा अपमान करणाऱ्या नीचा, धिक्कर 
असा तुझ्या श्रीमंतीला ! सांभाळून राहा. पुन्हां तुझ्या ताडचे अशा 
प्रकारचे शब्द ऐकळे तर मी स्वतः काजासाहबांकड जाऊन कुलस्तरियांना 
देअज केल्याबद्दल तुझ्यावर फिर्याद ळावीन. तू श्रीमत असलास तर आपल्या 
वरचा ! दुसऱ्या कुणालाही तुझा कःडीभर सुद्धां उपयाग हणार नाही. हो 
तुझी रक्कम उचल आणि इथून चालता हा. कजराख्यावर' सही करून 
पग्न द. 
दाळियेच त॑ शब्द ऐकून व तिची क्रोधपूर्ण मुद्रा पाहून उमरशगव 
थोडासा भ्याला. काजीच्या शिपायांनाही तिचे बोलणे याग्य दिसल. १ 
त्याला म्हणाले, “ उमरसाहब ! खरोखरच आपण हा अन्याय करत 
आहां. फक्त देण्याधेण्याच्या बाबतीत अ कांही बोलावयाचे असल दच 
तुम्हांला बोलतां यईल. या. बाईशी कोणत्याही प्रकारचा इतर भाषा वा 
रण्याचें काय कारण ? जर खरोखरच या बाईनी काजीसाहेबांकडे फियाद 
| कली आणि आमच्या साक्षा दिल्या तर आम्हांला खोटें सांगतां येईल का ? 
मंग तुमची स्थिथि काय होईल बरे? 
शिन्नायांचें हें बोळण ऐकून ता पापी सेतान उमरशेख फारच भ्याला. 
लागलीच त्याने कजरोख्यावर रकम पोचल्याबद्दळ लिहून सही केली आणि 
। इज्राहीमच्या हातांत देऊन रक्कम माजून घेतळी. नंतर तो. इजाहीमला 
0100100 
हेस त्याचा मां अद्याप पुरता 
देतोस व त्या कजातून तू कसा मुक्त होतोस त र क क ळी 
पह्वातां. आणि दल्यि 
तुझा हा गर्व जर मा नाहींसा केळा नाही. तर माझे नांव उमरशेख नळे 
असेंच तू समज, पाहूं आतां कुणाचा विजय होतें तें! ? 


याळ्यांतून बाहि हो. नाही. दर मी या दंडुक्याच्या तडावयोनें तुझा. कपाळ- 

औक करीन असे' म्हणून मुक्‍षरकाने हातांत 'भला. लड सोटा "ये 
मरशेखंवर चाल केली. * .. 1 

इब्राहीमला आतां स्वस्थ बसणें शकय नव्हते. तो पुढें झाला. आणि 
त्याने आपल्या नोकराला मार्गे ओढून म्हटळें, “ मुबारक! शांत हो. आपला 
काळ फिरला आहे, आणि त्याला तूत काळाची अनुकूलता आहे, तेव्हां 
र्‍त्याला जें कांही बोळायचें असेल तें बोळ दे. आमचे दिवस वाईट आहेत ! 
मर्जी देवाची ! ! आपण सध्यां सहनच केले .पाहिजे. देवाच्या दयेने पुन्हां 
कृधधीं आपल्याला बरें दिवस आळे तर या अपमानाचा आपण चांगलाच 
मोबदला घेऊं, आज जें चाललें आहे तेंच चाळ दे. त्याचे तवढ्या नेच 
समाधान होत असेल तर होईना कां! " 

तां प्रसंग इनाहीमच्या मध्यस्थीर्न' निभावला, नाही तर मुबारकाच्या 
आउचारापणाने भलताच प्रसंग येणार होता. उमरशेखही त्याच वेळीं बरा 
बाहूर पडला त्यामुळें हातबाईचा प्रसंग वांचला. कांहो. असो; पण वाई 
टांत चांगलें. झाळें आणि तेवढ्यापुरती तरी त्यांना स्वस्थता मिळाली. 


प्रकरण ५ वें. 
| पा 


उमरक्षखच गृहछिट्र 


अपमानाने सत्तापलेळा'उमरशख सगळ्या रस्ताभर इज्राहीमला शेव्या दतच 
घरी. येऊन पोहचला. आसंगर नांवाचा त्याचा एक जिवाचा मित्र हता. 
जसा उमर तसाच आसगर !.या क्षोघांहि सेतानांना विधात्याने एकदमच 
निर्माण केलें होते असं म्हणायला हरकत नाहीं उमरच मुख्य व्यवसाय ग्हटला 
म्हणज सावकार हा होय. त्याने सूळ:रकमेवर प्रथमच भरपूर व्याज सांगून 
व नंतर व्याज चकवाढ व्याज घेऊन भरपूर पेसा जमाविळेला होता. अजमी- 
रच्या व आसमतांताल बहुतेक मोठ्या शह्रच्या 5ढ्या लोकांनीं याच्याजव 


व 


ी पि | र्‌ 
१0 केत क ७) 
षी ह तकर काक ती जत प 
आ - "१,५१८," तके: ' . '; शि त रका ग 
(रथी “9 रं र शभ "क. *&; र) 
47 आह" ० क ; ी ह्‌ 
: हु... शं १ १ 
र हर र ; पै 


"अंधळा दागिने गहा ग..ठेवल्या- 

उमपशेरख झर -कुणोलाही पैसा देत नसे. .यापुळे पुष्कळ लोक त्यांचा 
तिरस्कार करीत हे. सरे; पण त्याच्याकडे गेल्यावांचून लोकांचे चालत नसे 
दळांळीचा व मुदत्तवंद्र. चिठीचा सुद्धां तो. व्यवहार करी; पण कवित 
फकदर्रात पेसा. जमविण्याची त्याचीं हीं तीन साधनें होती एवढे खरे. आणि. 
साच साधनांनी तो श्रीमंत बनला होता 


त्याच्या घरादाराची स्थिति प्राहून हा श्रीमंत मनुष्य असावा. अर्से. 
कुणालाही वाटत नसे. अजमीरच्या एका खोलगट आणि गलिच्छ गल्लींत 
त्याचें हं झोपडीवजा बर असून तें नेहमीं अस्वच्छ स्थितींत लोकांच्या पहा- 
श्यांत येई. हें घर जरी दुमजली होले तरी जुनाट असल्यामुळे विशोधभित 
दिसत असं. कृपण मनुष्याची सवंत्र जी स्थिति असंत तीच याचीही अस- 
स्यामुळें विशेष वर्णन करून वाचकांना कटाळविण्यांत अथ नाही 


उमरशेखाला कोढुनबिक सुख मुळींच नव्हत म्हटलें तरी चालेल, 'आप्रिय 
बादिनी आणि कलहाप्रेया ' भार्यसह तो आपल्या आयुष्याचे दिवस 
. कठित होता त्याच्या बायकोर्चे नांव बिबा ताक ठाजेसा असे असून ल 
तिला ताकित विबी म्हणत असत तिचे जसें. नांव तसेच सादय व त्याच 
नमुन्याचे गुणही हाते. शास्त्रकार म्हणतात, कांळियुगांत पापाच प्रारयाश्वत्त 
ताबडतोब मिळतें. तो आपल्या जिंबंतास्थेतच . स्वत:च्या नकळत तें भोगीत 
असतो. उमरदोखचें ससारसुख पाहून त्याच्या सारख्या नीच वृत्तीच्या 
मनुष्याला हेंच योग्य असे म्हटल्यावांचून कुणाच्यानाहि राहावळू नसतें. 


उमर जितका कृपण आणि कवडीचुम्बक होता तितकाच त्याचा परि- 
वार उधळ्या आणि पे्शाच्या बाबतीत बोफिकिरपणाने वागणारा होता. ताकित 
बिबारचे स्वरूप म्हणण्यासारखे चांगळें नव्हत! आणि यरुणांतही कल्हीप्रयेत- 
वांचून स्पष्टपणें दिसणारें असें कांदींच नव्हत. मात्र तिचें हे मांडण शेजार्‍या 
पराजाऱ्यांशा नव्हतें हें विशेष ! भांडणाचा बरावसा राख आपल्या. सुणतान 
आणि कृपण प्रियकराकडेंच वळळेला असे. उमरनें एकाद्या. जतयेकल्यांत 
किंवा घरखचात दोन पेसे खच करण्याची तिळा परवानगी दिली, तर या 
बिबीसाहेब, त्या ठिकाणी दोन आणे खच कर्रात असंत. आणि नवराताय- 
कोत मांडणे होई ते त्यामुळेच. संचय आणि खर्च हंच भांडणाचे मूळ होतें. 

दि. ३. 


दिलबहार, | (३४) 


उमरशेख काजीचे शिपाई घेऊन इब्राहीमच्या घरीं रुपये आणण्यासाठी 
गेळा आहे, हें ताकित बिवीला पूर्वीच समजून चुकले होतें. तिच्या माहेरची 
स्थाति गारिबीची असून बाप म्हातारा होता. त्याच्याने काम उद्योग कांहींच 
होत नसे. व ताकित बिवीवांचून त्याला दुसरें मूलही नव्हतें. तेव्हां हिला 
वाटे आपणच आपल्या बापाची सोय केडा पाहिजे. व या आपल्या हेतू- 
नुरुप योग्य संधि मिळतांच ती, नवऱ्याकडची चावी-तो झोंपला असतां- 
चोरून घेऊन पेटी उघडी' व आंतीळ रुपये काढून बापाकडे पाठती. हा 
एक तिचा नित्याचा व्यवसायच होऊन बसला होता म्हटळें तरी चालल. 
कधीं कधीं आपल्या धरखचातून काटकसर करून दोंनचार रुपये सांठले 
म्हणजे तहि ती आपल्या दरिद्रीबापाकडे पाठवून देई. गेल्या आठवड्यांत 
अश्शी कांहींच व्यवस्था [तिळा करतां आली नव्हती त्यामुळें नाइलाज होऊन 
तिनें नवऱ्याजवळ दहा रुपये मागितळे व त्या बाबतीत ती दररोज दुमणें 
लावीत हाती, उमरशेख मुलखांचा क्रुपण ! तो तिळा दहा रुपयांची एवढी 
मोठी रक्कम [! ] एकदम देणार ! निरनिराळीं कारणें लावून तिची ही 
मागणी त्याने रद्दवातिळ करण्याचा विचार चालविला होता. ' काय कराव! 
हातांत पेसा नाहीं. ! हो त्याची राजच्या रोज रड चालळली अस. व 
ताकित बिबरीलाहि अमुक अमुक पेसे आळ असे सांगायळा लोंड नव्हते. 
त्यामुळे आज इब्राहामच्या वसुलीची बातमी समजतांच तिळा मोठा 
आनंद झाला होता. 


उसरहोख इब्राहीमकडून मिळालेली रकम घेऊन आला हें पाहतांच 
ताकितबित्री सामोरी गेळी आणि इक्‍्य तितक्या मंजूळ स्वराने म्हणाली, 
५: [किती रुपये घेऊन यायचं झाळं १ ” 

आपल्या प्रेमळ [ ! ! ] पत्नीचा तो प्रश्न ऐकतांच उमरशेख दचकला. 
पण तितक्यांतच स्वतःला सांवरून घेऊन दुःसखित स्वराने तो म्हणाला, “मला 
सांगायळा फार वाइट वाटतें ! मो ज्या ठिकाणी रुपयांच्या वसुलीसाठी 
म्हणून गेलो होतो, त्याठिकार्णी एक पेसाही मिळाला नाहीं. एकाला र्मी 
आज रुपय देतो म्हणून कतूल केलें आहे. त्यामुळें दुसऱ्या सावकाराकडून 
मलाच तीनशे रुपये कर्जाऊ आणावे लागळे. काय करावें ळोकांकडून पेसाच 
वतूळ होत नाहीं. 


(३५) __ उमरशेखचें गृहछिदि. 


ताकित बिबीला हे त्याचे सांगणे खर वाटेना, ती कुद्ध होऊन म्हणाली, 
* तुम्हीं अगदीं खोटें सांगतां. तुम्हाला खोटें बोलण्याचीच संवय लागून 
गेळी आहे. मला दहा रुपये द्यावे लागतील म्हणून तुम्हीं हा सगळा. ल्पे- 
डाव चालविला' आहे. अदालतीतून शिपायी नरोबर नेळे असतांही पेसे 
वसूल झाले नाहींत हे तुमचें सांगणें मला मुळींच खरे वाटत नाहीं. तुम्ही दुस- 
ऱ्याकडून कर्जाऊ पेसे आणा नाहींतर पाहिजे ते करा. तुम्हा ही रुपयांची 
थळी बांधून ज्या अर्थी पेटींत ठेवायला आणली " आहे त्या अथी ते रुपये 
आपलेच असले पाहिजेत. तेव्हां मला त्यांतून दहा रुपय मिळायला कांहींच 
हरकत नाही. द्यावच लागतील. तीनशे दहा रुपये दुसऱ्याचे कर्जाऊ आणलें 
असें पाहिज तः म्हणा. मला त्याचा मुळींच खंती वाटत नाही. " 

ताकित वबित्रीचा हुकूम अगदीच बिनतोड असल्यामुळें त्यावर काय उत्तर 
द्यावें हे उमरशखाला सुचेना. तव्हां त्याला थोडीशी भीति वाटली. कारण 
व्याजावांचून एक ५साही कुणाळा देणें त्याला माहीत नव्हेत. त्याच्या 
जन्मपत्रिकेतच तसें लिहिलें नव्हते म्हटळें तरी चालल. अथात हे दहा रुपये 
तो कसे दणार ! 

आपणावर हें एक संकटच आलें आहे असे लक्षात आणून ता आजे- 
वाने म्हणाला, “ अशा आत्मघातकी गोष्टी बोळू नय. आपला नफातोटा 
कशांत आहे, हें मीं तुळा शिकविळें पाहेज का ! असे एकदम असे दहा 
दहा रुपये आणि त सुद्धां तुझ्या त्या मरू घातलेल्या म्हाताऱ्या बापासाठी 
देण्याने आपणास भिक्षा मागण्याची पाळी येणाः नाहीं का? छे, छे, 
माझा शव असंपर्यंत तरी माझ्या हातून असळी गोष्ट हांणार नाही. तुझा 
तो थेरडा आज सत्तर वर्ष पुलाव खाऊन मर्जेत पडला आहे. आतां तसे 
त्याची ती चेन थोडीशी कमी होऊं द्या. चांगलें चांगळें खार्णेपिण मिळू 
लागलें म्हणजे जगांत जास्त दिवस राहण्याची इच्छ वाढत तेव्हां हे सगळ 
ढंग कमी होऊं देत म्हणजे तो लवकरच कबरेंत जायला तरी कशाला ! तूंच 
विचार कर म्हणजे झालें. पत्नीने आपल्या पतीच्या कल्याणाची इच्छा करावी 
होय ना ! माझ्या मृत्यूनंतर जें कांही राहील ते तुलाच मिळणार नाहीं 
का !' मग तूं इतका उतावीळपणा कां बरें करावा ? असल्या या उधळ- 
पट्टीने पुढें मार्गे तुलाच भिकारी बनून दुसऱ्याच्या दाराशीं जावें लागणार 
नाहीं का ? विचार कर. !? । | 


आपल्या पतीच्या तोंडची ही अद्समुत वाय पावली ऐकून तिला तः 
प्रथम रहूंच कोसळळें; पण अशा रडण्याने आपलें काम होणार नाही असें 
ठरवून ती त्याला शिव्या घाळू लागली. ती म्हणाली, '“ तुमच्या इतका 
: हतभागी आणि कृपण मलुष्य जगांत कोणी असेल की नाहीं याचा संशयक्त 
आहे. माझ्या बापानें न खातां न पिता लवकर मरावे असें तुमच्यानें ह्मण- 
चें तरी कसें ? त्यापक्षां तुमचा वाचाच कां बसली नाही ? बो मो 
कोणत्याप्रकारची वायको * आहे. हें मी आज तुम्हांला चांगलेच समजाऊन 
देते. उपाशी राहिलें म्हणज काय होतें त्याचा आज तुम्हांला अलुभव 
येके दे. मी आज मुळी स्वयंपाकवरांत जातच नाहीं. मला आज तिकड 
खायला काण हँकूम करतें तें तरी पाहू. !! 

आणखीहि अशाच प्रकारच बरचस शब्द ती बोलली, इतकेच नव्ह ता 
दुदैवी उमरखडला आपल्या द्राष्ट बायकांच्या हातचा थोडासा प्रसादही 
मिळाला. या बायकोच्या हातून आपण आतां. बेरपणी जाहर पडतो की 
नाहीं नकळें असें त्याळा झाळें होते; पण लवकरच देवाने त्याच्यावर कृपा 
केळी. कारण बाहेरून कुणीझी त्याला हाक मारळी “ झेखजी, घरांत 
आहेत का? " 

ती हांक ऐकून उमरशख घाइवाईने आपल्या पत्नीला म्हणाल, “ अग तू 
इधून जा आतां आसगर मियां वाहर आला आहे तो आतां. आंत येइल. 
खा. जा. वायका माणसांना कांहीं तर्ग भीड मर्यादा पाहिज. इतरासमसोग 
माझी अढरू घाळवू नको. "' 

नाइलाजाने ताकत बिबाळा तंथून आंत जाणें भाग पडलें. नंतर 
शखजी मोठ्याने म्हणाळ, “ आसगर मिया ! य आंत ये. इथ दुसरे का- 
णींही नाही. 

वीळता बोलतां त्यानें हातांतीळ रक्कम पटीत ठेविळी आणि चावा 
ळावून तो पुन्हां मोकळा हो ऊन बस्स. या दिवाणखान्यांतं पूर्वीच विछा- 
यत घालून ठेविळेली होती. अर्थात आपल्या जिगरजान दोंस्तासहृ शेटजी- 
ची स्वारी त्या जाजमावर बसून गोष्टी बोलण्यांत गढून गेळी. नुकताच 
त्यांच्यावर जो प्रसंग गुजरळा होता. ता ते. विसरले हाटलें तरी चालेल 
४: हजरत! अकस्मात दोस्ताची आठवण होण्याच काय बेर कारण ! मला 


(३७) उमरशेखचें गृहछिदरे 


कशाला बोलवायला ब्राठाविळें ? आसगर अल्लीने बोलायला सुरवात केली 
कारण आपणाला बोलविण्याचें कारण त्याला अद्याप समजले नव्हते 


ताकित्रीबी आडकोंपऱ्यांत राहून आपलें बोलणे ऐकणार अशी उमर- 
शेखची खात्री असल्यामुळे तो. खरे कारण गुप्त ठवून कपटाने म्हणाला 

छे, बुवा या लोकांपुढे इलाज नाहीं. शिपाई घेऊनही बट्याच्या घराला 
गळा; पण ता इतका मगरूर आहे का, त्यानें काजीच्या शिपायांना लांच 
देऊन वश केलें, त्यामुळ माझाच त्याठिकाणा अपमान झाला...मला शझेवर्टी. 
त्याच्याकडून रुपये मिळाले नाहींत ते नाहींतच. माल पंधरा दिवसांनी 
देण्याचा करार केला. पेझाच्या बाबतींत तर माझी. ओढाताण 
झाली आह काँ, तिर्ने आज दहा रुपये माझ्याकडे सागितळ; पण तोहि 
मला देतां आल नाहींत. 

ताकित बिबीनें दाराच्या आड राहून हें बोलणे एकले, व उमरशेखलाही 
'दै कळून चुकळें. तो आपल्या दोस्ताळा एक प्रकारची खूण करून म्हणाला, 
“ असो. त्या रकमेचे आतां काय ! पुढेमार्गे व्यवस्था करू; पण दोस्त, 
तुम्हीं मळा पंथरा दिवसांच्या मुदतीनें दहा रुपये उसने द्या. घरांत काही कामा- 
करतां पाहिजे आहत. आणि त्या बाबतीत मळा अगदी खालीं मान वाल- 
ण्याचा प्रसंग आला आहे.'' 

आसगरही शेखर्जांचा दोस्त ! अथात एकमेकांचे संकेत एकमेकांना 
माहीत असायचेच. तो डोळे बार्रक करून काहीसा उदासपणार्ने म्हणाला, 
“« नशीब अन्‌ दुसरं काय ! तुझ्यासारख्या सावकाराची ही दका, मग 
माझें काय विचारतांस ! मी ' उत्तान भंक्षी आणि माध्यान्ह दरिद्री 
माझ्याकडून तुझी कसची गरज भागणार ! उगाच माझ्याकडे शब्द टाक- 
ळास ! मीच तुझ्याकडे दहा रुपये मागणार होतों. बरें जाऊं द्या. इथे 
कझाला या गोष्टी पाहिजेत ! चळ आम्ही बाहर बसून बोळ. मलाही एक- 
दोन महत्त्वाच्या गोष्टी तुळा सांगावयाच्या आहेत ! ? 

उमरालाही तेंच पाहिजे होतें ! ताकित बिबीचे तोंड बंद करण्यासाठीच 
त्याने आसगरला आंत बोलविले. आपल्या अंदर महालांत परक्या पुरुषाने 
बसावें अश्षी त्याची मुळींच इच्छा नव्हती. अर्थात आपल्या दोस्ताच्या 
बोळावण्याला दुजोरा देत तो म्हणांला, “ चळ तर आपण बाहेरच बेस. 


दिलबहार. | . (३८) 


बाकी तुझ्यांत आणि माझ्यांत आंत बाहेर असे कांद्रींच नाहीं म्हणा ! 
कारण तू आणि मो लंगोटीयार आहो. 
बोलतां बोलतां ते दोघेहि सिद्धसाधक बाहेर आले. ओटीवर बॅठकी- 
साठी म्हणून एक खोली होती, तिच्यांत विशेष डामडोळ असा कांहींच 
नव्हता तर्रापण आंतील भागापेक्षा ती जागा बरीच सुशांभित करण्यांत 
आली होती. कारण मोंढ़मोठ्या दर्जाचे लाक पैसं नेण्यासाठी त्यांच्याकडे 
येत, अर्थात बाहेरील जागा कांहींशी सुझाभित करणें त्याला भाग होतें. 
नाहीं तर असल्या कामांत त्यानें आपला पैसा कधींहि व्यथ॑ घाळविला 
नसता. 
ही दुकल त्या खोलात जाऊन बसते न बसते तोच नाकरानें गुडाखू 
बाळून नंचाची नळी पुढें केला. तेव्हां उमरने ती आपल्या हातांत घेऊन 
त्याला म्हटळें,* जा. तू आतां घरांत कामाला जा. जरूर लागतांच मी 
तुला हांक मार्रन. निष्कारण इथे उभा राहूं नका. 
त्या नोकराला आपल्या मालकाचा स्वभाव चांगलाच माहीत हांता- 
ज्यावेळी कांणाचा तरी कशाही प्रकारे सर्वस्वी वात करण्याचें काग्स्थान 
चाळू करावयाच असेल तेव्हांच आपला माळक आसगरळा वबाळविता हें 
'तो जाणून होता. आणि त्यामुळें त्यांची भाषर्णे आहून ऐकण्याची त्याला 
संवय झाळली होती. या संवयीमुळे लोकांकडून त्याला रुपया दोन रुपयांचा 
लाभही होत असे. आपल्या धन्याचे गुप्त बत ऐकून तो त त्याच्या 
कुळांना सांग आणि म्हणं, सावध रहा माझा धनी तुमच्या घरादारांवरून 
नांगर फिरविण्याची तजवीज करीत आहे ”' एवढ्या त्याच्या सूचनवरच 
त्याळा बरंचसं बक्षिस मिळे व तेवढ्यावरच समाधान मानून ता. आपल्या 
कूपण धन्याची सेवा चांगली करीत होता. या नोकरारचे नांव जुळुसखान 
असे होते. 
जुलुसखानाची आपल्या धन्याशीं अशी वर्तणूक असण्याची कारणें 
अनक होतीं. पाहिलें कारण म्हणज त्याला आधीं पोटभर खायला मिळत 
नसे. माळक मालाकिणीकडून रोज रोज.माल्र शिव्यांची लाखोली मोजली 
जाई. ताकित बिंबीचा तडाखा तर इतका भयंकर होता कीं, तो सहन 
करतां करतां त्याला मुकेची आठवणही होत नसे. दुसरें कारण य़ा वरांत. 
त्याला इतर मिळकत अशी कांहींच नव्हती. तो . कुठें कांहीं निरोप घेऊन 


(१९) उमरशेखर्चे ग्रदछिदर. 


शेला तर त्याला चारदोन आणे मिळत असत; पण धन्याला तें समजल्यास 
त्याच्या पगारांतून तो तितके पेसे कापून घेई. तिसरें कारण जुलूस हा अंत:- 
करणाचा निर्मळ होता. तो मनांत म्हणे, मागील जन्मी मी जें पाप केळे 
होतें ते या कृपण धन्याची नोकरी करून फेडीत आहें. जगांत येऊन चांगलें 
असें मीं कांहींच केलें नाही. मग दुसऱ्यावर उपकार करणें कुठचे ! तेव्हां 
दुसऱ्याला त्याच्या घातापातांतून वांचवून दोन पेसे मिळतात ते तरी आपण 
कां सोडावे. दुसऱ्याचे बरे करून दान पेसे मिळावेल्यास त्यांत अधर्म नाही.' 
ही त्याची नीति कशीही असो; पण त्याला फायदेशीर झाली होती, एवढें 
मात्र खरें. 

आसगर अलीला तोच बोळबायळला गेला होता. असलें हें निकडीचे 
बोलावणे कांहीतरी मतलबाशिवाय असणें शक्‍य नाहीं, हें जुलस समजून 
होता. अर्थात्‌ त्याच्या धन्यानें जव्हां त्याला तेथून जाण्याचा हुकूम केला 
तेव्हां ता. त्याच खोळीळला लागून असलेल्या एका दरवाज्यांत लपून बसला. 
तिथून त्याला त्या दोघांचे सर्व बोलणें ऐकू येत होतं. 

आसगर अली गुडाखूचा एक झुरका मारून म्हणाला, “ दोस्त आहे 
काय हा मकार ? खराखरच तुला इब्राहीमकडचे पसं बसूळ करतां आले 
नाहीत काय; 

शेजी बोलले. * वा: तूहि वेडाच बनलास म्हणायचा ! मी जर काजीचे 
शिपाह घऊन तेथें गेळों तर रक्कम घेतल्यावांचून परत येणार होय! !" 

“ तर मग तूं घरांत तसं कां सांगितळें नाहीस? 

*: अर स्त्रियांकड कर्धाो खरें बोळून उपयांग आहे काय £ त्यांना अशाच 
कांहीतरी थापा मारल्या पाहिजेत. भाझी बायको माझ्या घरादाराचे वाटोळे 
करायला बसली आहे. तिला मी. खरी हकीगत सांगूत उद्या भिकारी बनू 
होय ? '' शेटजी तरारले. 

*' वा: दोस्त ! चोहॉकडून इतका पेसा येत असतां तुला आपल्या पकु- 

त्या एका पत्नीच्या होशी भागवितां येत ना, याच मला मोठें आश्चथ 
वाटत ! लोक तुला कृपण म्हणतात तें कांही खोटें नाही. तुला तर मुळेंबाळें 
नाहींत. मग इतका पेसा सांठवितां तरी कशाला ? ' 

“: भाई ! तुझ आणि माझं एक मत होत' नाही तें याच बाबतीत! मी 
माझ्या पत्नीसाठी खर्च करणार नाहीं, तर दुसरा काण खर्च करील! चांगलें 


दिलबहार. (४०) 


कापडचौपड व आंगावर ठळकसे दोन दागिन असले की झालें. शास्त्रकार 
म्हणतात. बायकामाणसांना रुपयांची रुची कशी असते हें मुळींच कळवितां 
नये. वाघाला रक्ताचा आस्वाद मिळाला असतां तो जसा मेळेलाही जिवंत 
होता, त्याप्रमाणे य्रा बायकांना पैशांची रुची मिळाली की त्यांचे स्वाभाविक 

दुर्गुण आपलें डोके वर काहूं लागतात. असो. त्या सगळ्या गोष्टी तूर्त बाजूल 
ठेवू. व नंतर सवडीने ब्या बाबतींत वादविवाद करूं, या वेळीं त्या रिकाम्या 
गप्पा नकोत. दुसऱ्या एका फारच महत्त्वाच्या बाबतींत तुझा सल्ला घ्यावा व 
तुझें सहाय्य मिळवावे असा माझा हेतू आहे. ” 

_ “ मग त्याचा इतकी प्रस्तावना कशाला ! मा तर तुझा अनुयायी आहे 
हे तू जाणतच आहेस. तू मला जो हुकूम करझाळ तो मी मान्य करीन 
 आसगरने सम्मती दिली 

नंतर उमरशेखनें इब्राहिमच्या घरीं झालेली सवे हकीगत जशीच्या तशी 
आपल्या दोस्ताला सांगितली. ती ऐकून आसगर अल्ली म्हणाला, “ त्या 
पोहच बोलणें तर मोठें तेजस्वी आणि अभिमानाचे दिसते. मला वाटतें 
. कदाचित्‌ तीच. काणत्या ना कोणत्या उपायाने पेशाची तजवीज करीत 
असावी. । 

“ त्या बाबतींत आतां विचार करण्याचीच आपल्याला जरूरी नाही. 
कारण रक्कम तर आपल्या पेटींत जाऊन बसली. तेव्हां त्या बाबतींतळा 
न्यवहारच सेपला म्हणायला हरकत नाहीं. आतां ती युलामडी आपणाला 
लाभते कशी ते पहायचे. एकंदर परिस्थात पाहून असे वाटते की, इंज्राही- 
'मर्चे आणि तिचे कांहीं तरी आंतून सूत असले पाहिज. आणि तसें जर 
असेळ, तर इज्राहीम' कधींहि तिळा सोडायला तयार होणार नाहीं. अर्थात 
दालया कांहीं आपल्या हाताला लागत नाहीं. तेव्हां तिळा आपल्या ताज्यांत 
आणायला काय युक्ति योजावा, तें तू सुचीव. दाळिया तर मला पाहिजेच. 
माझी सगळी इषप्टेट खच झाली तरी हरकत नाहीं, पण मला तिची जरूरी 
आहे. | 

आसगरनें आपल्या दोस्ताचें ह हृदृगत ऐकून जोराने जोराम महाखुचे 
झुरके मारायळा तुरवात केली, आणि बरेचसे घूमपान झाल्यानंतर ता 
गंभारपणाने म्हणाला, £ इब्राहीमकडे आणखी तुझे किती रुपये येणें 
आहेत! त्याला अडविल्यावांचून आपलें काम होणार नाही. 


(४९६) उमरशेखर्च गृइछिद. 


५: संख्याचे व ऐवजी मिळून दीड हजार होतील. ” 

“: त्र मग त्याच्या नांवावर काजीकडे पुन्हां फियाद लावावी. ? 

': कायद्यानें तसें करतां यत नाहीं. काजी तर कायद्यावर बोट ठेवणार 
माणूस आहे. | 

£: वा, म्हणजे ? येणे असलेल्या रकमेबददळ फियाद करणे हा कायदा 
नाहीं काय? ? | 

: डब्राहीमनें ज्या कराराने माझ्याकडून पय घेतले आहेत त्या करा- 

बाची मुदत पुरी व्हायळा अद्याप दोन 'महिंस्योंचा अवकाह आहे. अर्थात 
मला त्याच्याकडे कायदेशीर मागणो करतां येणें जक्य नाही. | 

: तसे असळें म्हणून काय झालें! मला रकमेची फारच जरूर आहे, 
वगेरे सवती फिर्यादींत नोंदाव्या. ज्या ठिकाणीं सावकाराचीच पत जाण्य़ा- 
ची वेळ आली त्या ठिकाणीं कुळांची किंमत कसली १”! | , 

“ या सगळ्या गोष्टी काजीच्या मर्जीवर अवलंबून आहेत. त्याने माझी. 
फिर्याद नामंजूर केली तर? त्या बाजूनेंहि मुष्कीलच. बरे, दोन महिने वाट . 
पहावी तर कदाचित्‌ दाळिया दुसऱ्या कोणासही विकून तो आपळी.. पॅशाची 
गरज भागवीळ. तसें झालें तरीहि आपला डाव हुकलाच ! " 

__ “बरें ता तूं मला आधीं अतत सांग, तुला खरोखरच स्कमेची जरूर 
आहे की. दालेया पाहिजे £ '! 

:: दलिया पाहिज. रुपये तर पुष्कळच मिळविळेळ आहेत. इजाहींम अर 
आरड/'ओरडीवांचून त्या दासीला माझ्या स्वाधीन करील तर मी त्याला 
ताबडतोब कजमुक्त करीन. माझा त्याचा कांही संबध राहणार नाही 
आणि मा त्त्याच्याकडे एक पही मागणार नाहीं. ” 

५: काय हें उमर ! तिच्यासाठी तू इतका वेडा झालास ? '' आतमगरनें 
आश्चर्याने विचारलें. | 

“- अरे बाबा तूं तिचे सोंदय अद्याप पाहिळें नाहींस, म्हणून असल्या 
गोष्टी मला विचारीत आहेस. तिला दासी हमाणेळ कोण? ती एखाद्या रज 
 कन्येपेक्षांहि श्रेष्ठ असावी असे वाटतें. ” 

“ तर मग तुला. कांहीं रक्कम अगदी पाण्यांत टाकावी ळाशल 
कबूल आह ! | 


दिंढ्बहार | | (४२) 


किती रक्कम ? ” उमर शेखनें उतावीळपणानें विचारलें. 

.** फार नाहीं. एक हजार रुपये तरी उडवावे लागतील. ” कारण झह- 
.र्चा काजी. मोठा लांचखाऊ आहे. तो भरपूर लांच खाऊन बरॉंचशीं 
कामे करून देतो असें मी ऐकतो. शिवाय त्याचा तो अंतग्रहांतील हस्त- 
कही माझ्या परिचयाचा आहे.तेव्हा माझ्याकडून तें काम बिनबोभाट पार 
पडेल. रक्कम आणि अजे एकदमच त्याच्या हातांत जातील असे मी करीन. 
झृपयांच्या तेजात कायदेंहि दिसू लागतात, हा तर सर्वसाधारण नियम तुला 
माहीतच आहे. अर्थात तुझ्या मनासारखे व्हायला मुळीच विलंब लागणार 
नाह. शिवाय तुझ्याकडून पैसे मिळतात असं समजल्याबरोबर प्रत्यक 
कामांत तो तुझ्याशी गुलामाम्रमार्णे वागेल यांत संशयच नाही. ज्यावेळीं 
जसा हुकूम तुला पाहिजे असेल तसा तो मिळेल, इतकेच नव्हे तर इंब्रा- 
-हीमच्या बाबतीत तुला जशी व्यवस्था करावयाची असेळ तशी 
करतां येईल. 

आसगरनें युक्ति तर मोठी चांगली सुचविली; पण रक्कम बरीच माठी 
असल्यामुळें उमर्ला कसेसेच वाटलें. तो हणाला, '““ हजार रुपये ! फारच 
मोठी रक्कम बुवा ! हजार रुपयांचे एका माहिन्यांचे व्याजच मला अडीचशे 
रुपये येईल, चार महिन्यांत हजाराचे पुन्हां हजार होतील. 

“£ परीसारखी दासी पाहिज. आणि पेसा तर मुळीच खर्च होतां नये, 
आणि हृ होईल करस ? दोन्ही कामे एकदम होणें हकक्‍्य नाहीं. आणि 
मलाही याशिवाय दुसरा उपाय सुचत नाहीं. कायदा वगेरे काय असेल 
कुणाला माहीत ! पण सगळा पेशांचा खेळ आहे एवढें मळा समजतें.. 
काजी मोठा खाष्ट मलुष्य आहे. त्याच्या समोर असली गोष्ट काढणें 
म्हणजे फारच भयंकर; पण तुझ्या हितासाठी म्हणून मी ही करायला तयार 
झालों; तर तूं रुपयासाठीच रडूं लागलास ! मी तुझ्यासाठी माणही द्यायला! 
तयार आहें. मग यःकश्चित्‌ रुपयांची गोष्ट ती काय £ !!' आसगरअल्लीनें 
आपला ' परोपकाराय सतां विभूतय: ' हा स्वभाव व्यक्त केला ! ! केवढे 
मित्रप्रम, आणि कसला जबरदस्त सखार्थत्याग हा ! ! ! उमर तर मनां- 
तल्या मनांत थक्कच झाला व असा मित्र मिळाल्याबद्दल तो खुदातालाचे 
आभार मानू लागला. याचवेळीं त्याच्या डोळ्यांसमोर दाल्यिचें दिव्य 
सोंदर्य प्रकाशित झालें आणि तो अगदी हिताहितशून्य होऊन गेला, तिचे 


(४३) 'उमरशेखंच गृह दर. 


ते गुलाबासास्त दिसणारे गाल, आरक्त कपोलांना शोभा आणणारे चमक- 
दार नेत्र, काळाकुट्ट दिसणारा केशकलाप, आणि गुलाबाच्या पाकळी- 
प्रमाणें मधुर सोंदर्य विभूषित असे सस्मित अधर, तसेच मंजूळ आवाज या 
सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला, 

उमराच्या अन्तश्चक्षूसमोर दालियेची मूर्ती दिसतांच तो अगदीं वेढावून. 
जाऊन मनांत विचार करूं लागला, ' ताकित बिबी तर मला पर्दोपर्दी त्रास 
देत आहे. घरांत क्षणभरही सुख लागू देत नाहीं, रुपके कमावण्याची माझी 
होस मिट्रन गेळी; पण दांपत्यजीवनाचा मला मुळींच आस्वाद मिळालेला 

नाहीं. ही माझी कजाग बायको घरांत येऊन आठवर्षे झालीं] प्णवतिच्या 

_ तोंडून मळा अद्याप एकही प्रेमाचा शब्द ऐकायला मिळाला नाहीं. शिवाय 
ही त्या दालियेच्या दासीची दासीहि शोभणार नाही. सू्यापुढे काजव्याचें 
महत्त्व कुणाला तरी वाटेल काय! जर कोणत्या ना कोणत्या उपायाने मला दालेया 
मिळळ तर माझ्या जीवनांतील एक फारच महत्त्वाची गोष्ट तहीला गेली. 
असे मी समजेन, शिवाय या योगाने ताकीत बिबीचाही अभिमान नाहींसा 
होईळ, व माझ्या आयुष्यांतील अपुऱ्या आशाही पूर्ण होतील. 

उमर अशा प्रकारें विचारांत गढून गेढेला पाहून आसंगर म्हणाला, 
£: अरं असल्या गोष्टींचा इतका खाल विचार करून चालत नाही. अशा 
प्रसंगीं साहसाच बनलें पाहिजे. एक हजार रुपये म्हणजे तुला कांही मोठी- 
शी बाव आहे असें नाहीं, एक दान बुडल्या कुळाकडचें व्याज आलें नाही 
असें समज. इतका पेसा तुझ्या जवळ आह; पण तुला सुख आहेका? 
दलिया तुळा मिळाली आणि मनाची हास फिटटी तर जन्माचे साथक 
झालें असे तरी. होईल. मग अशा या आत्मसाख्याच्या कामांत तू का 
बरें माघार घेतोस ? तुझ्या मनांत आल्ली गोष्ट एकदां तडीला जाऊं दे. 
तुझ्या या शोचनीय स्थितीबद्दल मला फारच वाईट वाटतें. मी तुझ्यासाठी 
काय पाहिजे तें करायला तयार आहे याबद्दल तुझी खात्री असूं दे. मात्र 
मी गरीब असल्यामुळें पेशांच्या बाबतीत कांहीच तजवीज करूं हाकत नाही, 
त्याला नाइलाज आहे. ”' “तर मग दास्त, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच 
होऊंदे '' उमरनें आपल्या, कुपणतेवर विजय मिळविण्याचे ठरविलें आणि 
तो बोळू लागला, “ कसा तरी मी बुडणणरच, मग तळाशी तरी कां जाऊं 
नेये '? तू सांगतोस ते. मला कबूल आहे आणि तेंच खरोहे आहे. माझ्या 


'दिलबहार. (४४) 


आयुप्यांतील खरे आणि श्रेष्ट सुल जर कोणते असेल तर ते दल्ियिची 
प्राप्ति हें होय. तेव्हां पैशांनी जर हें सुख मिळणे शक्‍य असेल, तर ते मला 
अवश्य मिळविळें पाहिज, मो. या बाबतींत आतां मुळींच माघार धघणार 
नाही. या कामासाठी जितका पेसा खर्चावा लागल तितका खर्चायला सी 
तयार आहें, तू मात्र आतां माधार घेऊं नका म्हणज झालें. ” 

“: नाहीं मी माघार घत नाही, आतां माझें पाहिळें काम म्हणज कार्जी- 
चा हकूम मिळविणे*तुझ्याकडून माझ्य़ा हातांत ठरळंला रक्कम येतांच सो 
तुला नामदार काजीकडून तुझ्या कुळावर कज वसुळीचा हुकूमनामा 
मिळवून देतो. मुदतीचा अडथळा न आणण्याची जबाबदारी माझ्यावर 
राहिळी. “*आसगर म्हणाला. “ तर मग रकमसाठो तुळा पुन्हां येथें 
येण्याचे कारण नाहीं. उगाच तिची पिरपिर मार्गे ळांगावयाची. मा उद्यां 
रक्कम घेऊन तुझ्या घरीच येतो. गाजाबजा न होतां काम पार पहले 
पाहिज. 

:- वा; वा! युक्ती पण युक्ती, मो आतां क्रींच जातो! आसमर अली 
आनेदारने म्हणाला. | 

“- थांब. आणखी एक काम केळें पाहिज. माझी खात्री आहे का, तू 
तवढे काम केळस की, बट्या इब्राहीमची चांगळीच फजिती उडेल. त्यान 
जसा सर्वासमोर माझा अपमान कळा आहे तसाच त्याचाही झाला 
पाहिज. ”' “ पण त्यासाठी मी. काय करावे असे. तुझं म्हणर्णे आह? ' 
आसगर अली संशर्यितपणारने त्याच्याकडे पाहात म्हणाला. *' बाजारांत 
त्याचे अनेक किरकोळ सावकार आहित. त्यांना धमकाऊन सोंगावे की 
तुम्ही सर्वानी इब्राहीमळा एकदम तगादा करावा. नाहीतर तुम्हांला त्याच्या- 
कडचे पेस मिळगार नाहीत. मा. काजीचे लोक वेऊन जाऊन त्याच्या 
दाराशी. धरणे धरता, तितजयांत इतरांनी येऊन आपापल्या कर्जाचा मागणी 
कावी. असे झाळें अता. साड्या मनाप्रमाण त्याचा सूड उगविला असें 
होणार आहे. ”' | 

“ सृुहच उगवायचा असेल तर हे कांहा वाइट काम नाही. तो जता 
तुमच्या घरी चाढून यऊन तुमचा अपमान करून गेडा, तसाच तुम्हीही 
त्याच्य, दारांत जाऊन त्यांचा अपमान करावा हे योग्यच आहे. जशास 
लले वागळे नाही तर शत्रू पुनःपुन्हा उपद्रव देऊ लागतात. तेव्हां तुझ्या. 


(४५) ही तर जगाची रातच आहे.. 


या करण्यांत गैर असें कांहींच नाहीं. जाऊं द्या. हें सगळें पुढचें काम 
आहे. उद्यां रुपये घेऊन यायचे ठरलेंना ! 

५८ झी. एकदां बन्नन दिलें की त्यांत बदल मुळींच व्हावयाचा नाही 
आसगर ! त्या दाळियेसाठी मी हें सगळं करीत आहें |! अरे तिला दासी 
कोण म्हणेळ ? खरोखरच ती दास्यत्वांत राहायला योग्य नाही. ती एकाद्या 
शजाचीच राणी व्हायची. मी. तिच्यासाठी कायर्पा तें करीन. ती 
मला पाहिजेच. तिच्या पायी मी घरादाराला मुकळॉन्तरा चालल. पसा 
नाहींसा झाळा तरी चाळ; पण दालेया पाहिजे 

इतके झाल्यानंतर आसगरनें निरोप घेतला. जातां जातां तो मनांत 
म्हणाला, ** आतां माझ्या नशिवाचा उदय झाला खरा. कार्जीला पांचशे 
झपये बिळे कीं तो पाहिजे तें काम करील. अर्थात्‌ बाकीच पांचशे रुपय 
माझ्या पेंटींत जाऊन बसणार यांत संशय नाही. तरापण त्या सेतानाच्य़ा 
हातांतून त हजार रुपय जोपग्रेत माझ्या हातांत आल नाहींत लोपर्यंत 
मनाचे मनोरे उठविण्यांत काहींच अर्थ नाहीं. पण बेट्या समजून राहा 
म्हणांध की. आसगर मियां आहें. माझ्याशी कपट करतां येणे कुणालाच 
शक्‍य नाही. '' 


प्रकरण ६ वें. 
शी 
* ही तर जगाची रीतच आहे . ! 
आम्ही पूर्वाच्या भागांत प्रथमच ज्या जुदसखानाचा हकीगत सा[ग- 
तली होती ता. काय करात आहे त आता पाहू. चड जडतखान नजी 
कच्या चौर दरवाज्यांत लपून त्या दाचा सतानात चालल्या कारस्थानाची 
हकींगत ऐकत हाता. त्याला जे पाहिजे हाते ते त्यान एकळ. व त्यानंतर 
तो तेथून बाहेर पडला, आसंगर निवून गल्यानतर उमरशखहा बरा बसून 
राहिळा नाही. कारण पत्नांच्या -मालापात मग्न होण्याइतका ता सुखी 
नव्हता. त्यामुळें तो फार वेळ कर्धाच घरीं राहात असं. आणि त्यामुळेच. 
आजही त्यान बाहेरच वेळ काढण्यास ठणवळ 


'दिल्बहार. (४६) 


आपला मालक निघून गेल्याचे पहातांच जुलूसने इब्राहीमर्च घर गांठलें 
व झालेली सगळी हकीगत दाळियेला सांगून तिनें दिलेल्या बाक्षिसार्न खूष 
होऊन तो पुन्हां तेथें आला 


सरळ व उदार स्वभावाच्या इब्राहीमसाठीं जे एवर्ढे भयकर कारस्थान 
रचले जात होतें तें त्याच्या गांवींही नसल्यामुळे आलेला प्रसग निभावळला 
या आनंदांतच तो परमेश्वराचे आभार मानून उद्यां पोटापाण्याची तजवीज 
काय करावी या विचारांत गढून गेला होता. आपण एका नीच संतानाच्या 
ताब्यांत सांपडळछ़ो असून त्याच्या हातून आपली सुटका होणें अशक्य आहें 
हे त्याला माहीतच नव्हतें. मलुष्य स्वभावाची असावी तितकी माहिती 
त्याला नव्ह्ती असें म्हटलें तरी चालेल. नुकताच तो सावच होत होता व 
दालियेकडून यांग्य ती त्याला मदत मिळत होती. ती नसती तर त्याची 
काय स्थिति झाली असती कुणाला माहीत ! 

इब्राहीम हितगुज करणारी दालेया ता सर्चित आहेसा पाहून जवळ 
आली. ज्या दिवाणखान्यांत तो बसळा होता, तो दिवाणखाना पूर्वा चांगला 
श्रेंगारळेला अते; पण दारिद्यामुळे तेथील मोल्यवान जिनसा त्याळा विकणे 
भाम पडळें. ज्या ठिकाणीं असंख्य दिव तेवत असावयाचे त्या ठिकाणी 
आतां काळालांत बसण्याची पाळी आळी, आणि जी जागा सुगंधी पुष्प- 
मालांनीं जिभूषित असावयाची ती कोळिष्टकांनी व्यापळेली दिसू लागली. 
आपल्या अस्तित्वाबद्दल स्वतःलाच संशायेत बनाविणारा एक लहानसा 
दिवा मिण मिण जळत होता. अज्ञा प्रकारें चाहोकडे पूर्ण उदासीनता पसर- 
ळेळी पाहून इब्राहीम दालियेला म्हणाला, “ दालेये, तू कां आलीस ! 

दालियनें एक दीथे सुस्कारा सोडला आणि ती म्हणाली, “ एक वाईट 
बातमी ऐकून मन फारच अस्वस्थ झालें आहे. काय करावें, कांहीं 
सुचत नाहीं, '' 

“: कसली बातमी ! कुणी सांगितली १ '" इब्राहीमनें उत्सुकतेने 
विचारलें. 

:: ती बातमी आपल्याला समजली तर . आपण फारच दुःखी 
कट्टी व्हाल. ” 

“ तर मग मला सांगण्यासाठी तूं कां आलीस १ ” 


(४७) ही तर जगाची रीतच आहे. 


£ लो वृत्तांत आपणाला समजला नाहीं, तरीही त्या प्रसंगांतून आप- 
श्याला मोकळे होतां येणार नाहीं. ” 

“ पण असें आहे तरी काय? 

“५: आपण या दिवसांत घराबाहेर जाण्याचे धाडस करू नये, ही साझी 
पहिली सूचना आहे. 

कां बरे दालिये ? मी कोणी खुनी, दरवडेखोर अगर दगलबाज नार्ही, 
मग मी कां बरे तोंड लपवून दिवस काढावे ! मो थोडासा भलत्याच 
मागाला गेळों होतो खरा; पण त्याचें आतां काय ? ” 

: हुजूर ! मला क्षमा करावी. स्वर्गगसी महामान्य अबू अयूबचे आपण 
वंशज खर; पण आपला तो पूवीचा काळ आतां राहिला नाहीं. आणि 
त्यामुळें त्या महात्म्याच्या मुळाचा चोहोकडे विलक्षण अपमान होण्याचा 
संभव आहे. मी जिवंत असतां आपला अपमान झालेला माझ्याने पहाब- 
'णार नाहीं. मळा तो पूर्वीचा काळ आठवतो व अन्तःकरण सदृग- 
. दीत होतें. ' | 
__ * दुलिय ! दलिये !! आज तूं हे काय आरभलं आहेस ? कारण तरी 
काय झाळें ? ” दलियेच्या डोळ्यांत अश्न आलेले पाहून इब्राहीमला फारच 
बाईट वाटलें. 

“ मो चांगल्या विश्वासू मनुष्याच्या तोडून ऐकलें आहे. की, सेतानी 
-उमरशेखने सावकार लॉकांबा लांच देऊन आपल्या विरुद्ध चिथावून दिळें 
: आहे. ते आपला कुठें व कसा अपमान करतील याचा नेम नाहीं. ” 

. _ ही सगळी बातमी तुला कुर्णी सांगितली ! इंज्राहीमने वाढल्या उत्सुक- 
“नतने प्रश्न केला. 

£ जुलुसखानाने सांगितली. हा सेतानी उमरशेखचा नाकर असून 
आपल्या अन्नान्न दशमुळें हा चुगललछोरीचा व्यापार कर्शत असतो. बन्या- 
कडून याळा पोंटभर खायला मिळत नाहीं तें नाहींच, पण उलट थोड्याशा 
चुकीसाठी भरपूर मार मात्र खावा लागतो. सुखापेक्षा त्रासच थ्यास्त ! 
ममतेच्या शब्दापेक्षा शिव्यांचा मसादच नेहेमी त्याच्या वांद्याला येतो. 
त्यामुळें. असल्या गुप्त बातम्या योग्य मनुष्याला सांगून मिळालेल्या पैशांवर 
तो. आपली गुजराण कर्रत असतो. तो स्वत: च येथें आला होता व त्यानेच 


मला हॅ सगळें सांगितळें. तो खोटे सांगणार नाही. असा माझा त्यांच्यावर 
पुर्ण विथास आ | 

ही सगळी विलक्षण आणि अनर्थकारक हकीगत ऐकून इब्राहीम 
मनांतल्या मनांत अगदीं मिऊन गेला. “ कोणीही साधारण मनुष्य आपल्या 
समोर उभें गहून लुसतें बोलण्याचाहि धाडस करात नसे तोच आतां माझ्या 
बरांत शिरून,झाझा अपमान करूं लागला इतकेंच नव्ह तर भरप्त्यावर ही. 
माझी बँइज्जत करण्याचा त्याचा विचार ठरला. माझी ती पूर्वीची मान 
मर्यादा मला केवळ पेशामुळेंच मिळाली होती काय ? 

अशा प्रकारचा विचार करून कांही वेळाने तो. दलियला म्हणाला, 
*« खरोखरच तू नेहर्मांच माझे कल्याण इच्छिणारी आहेस ! माझा आज 
खरा मित्र जर कोणी असेल तर ती तूच होय; पण दळिये ! तुझी आतांची 
विनंती मला असान्य करावी लागत आहे. याबद्दळ वाईट वाटतें. कारण 
आतांच मला बाहेरच्या एका मित्राकड कांहीं जररीच्या कामासाठी 
जावयाचे आहे. ' 

** मुबारकाकडून तें काम होण्यासारखे नाही ? " 

“ नाही, कांहीं कार्म स्वतःच करावी लागतात आणि त्यांपैकीच हें 
पक आहे 

पेशांच्या व्यवहारासब्धाने कांही बोलावयाचे आहे. वाटते ? '' दाले- 
नेने उत्सुकतेनं (वनारिले. 

“ ठुय. एका चांगल्या अत:करणाच्या सावकाराने हे रहाते वर गहाण 
ठेबून बिनव्याजी कांही रक्कम देतो. असं सांगितलें आहे. जर ती सुक्कम मला 
मिळाळी तर उमरदखसारख्या नीप सावकाराच्या जबड्यांतून. तर्री सुटका 
होईल. आणि मलाही दुसरीकड कुठेतरी जायला मोकळीक मिळल. अमी 
होतों तो. फकीर झालां. दु:ख करून तरी काय उपयोग !' जगाचा नियम: 
आसा आहे की, नहमी एकच स्थिति टिकणे शक्‍य नाहीं; पण दाल्यि ! य 
संदे दु:खांत कजा इतकी काणतीही दुःखदायक गोष्ट नसल.नीच हदयाच स 
कार कजबाआरी मनुष्याचे हाळ करतांना काळापेक्षांही निष्ठुर बनतात ! जर र 
क्जीतून मुक्त होऊन मला दारोदार मिक्षा मागावी ळागली तर मी त्यांत खरार 
सत्य आनद मानाने. तत्हा ह बर गहाण ठवून काहा रक्कम ]मळाल्यास पहा 
असा माझा विचार आहे. ” 


(४९) ही तर जगाची रीतच आहे. 


औपल्या विपन्ञावस्थेला पोंचलल्या मालकाचे तें दीनवाणे भाषण ऐकून 
दाळिया सहानुभूतिपूवक म्हणाली, “ तर मग आतां आपण ।बेलंब करू 
नये. आतांच तिकडे जाऊन एकवार प्रयत्न करून पहावा. मात्र त्या संता- 
नाच्या घराजवळूनही जाऊं नथे. कारण त्यादिवशी इथं त्यात्ता चांगलाच 


अपमान झाला आहे, तेव्हां संधि मिळाल्यास त्याचा पुरा सूढ.;उगविण्याला 
तौ. कधींच कमी करणार नाहीं. ” 


इतके बोलणे झात्यानतर तो विषय तितक्‍यावरच थांबला आणि दाथ्या 
दुसर्‍या कामाला निघून गेली. 


भर दोन प्रहरची वेळ! सगळी पृथ्वी सूर्याच्या प्रचंड तंजानें अग्नीच्या 
ज्वालेप्रमाणे लकाकत होती. श्याम सुंदर प्रकृतीच्या हृदयावर त्या समुज्ज्वळ 
सूर्यैकिरणाचें तें तांडव नृत्य पाहून सोन्याचा पाऊस पडत आहे की काय 
असा भाष होत होता. नीळाकाशांत इतस्ततः फिरणाग मंघ, सूयेकरांनी 
दिलेल्या सान्याच्या मुलाम्यामुळे दिव्य तंजान चमकत गभारपणाने ब 
धिम्मेपणाने विहार करीत होते. अशाच वेळीं रकम मिळविण्याचा प्रयत्न 
करावा ह्मणून इब्राहीम साहेब आपल्या घरांतून बाहर पडळ. 


बरेंच लांब जावे लागणार असल्यामुळें ही स्वारी इतक्या दुपारीच 
बाहेर पडली होती. इब्राहीमचे दोस्त पुष्कळ होते, आणि कोणाह आमं- 
ताच तसेच असतात. या मित्रमंडळांत इसाक नांवाचा फारच उमद्या 
स्वभावाचा त्याचा एक बाळामेत्र हाता, व सध्यां त्याचा जवाहिराचा 
ञ्यापार फौर जोरांत चाललेला होता. इसाक वर फत्तेपुरटा असून तें 
इंन्नाहीमच्या बरापासून सुमारे सहा कोसांवर होतें. इसाक चांगळा अनदार 
ग्रृूहस्थ असून तां चांगल्या अजदार श्रीमत घराण्यांत मोडत असे. त्याने 
खेसा मिळविळा तशीच मानमान्यताही संपादन केली हांती. बादशहाच्या 
दरबारांतही त्याळा मान होता. इतकंच नव्हें तर वेळी अडळ, ता सम्राटच्या- 
ही उपयोगीं पडत असे. 

इन्राहीमच्या बापाशी इसाकच्या बापाचा चांगलाच रूह असल्यामुळे 
इसाक हा नेहमीच इब्राहीमकंडे येत असं; पण यानें जेव्हा . बापाच्या मर? 
णानंतर उधळपट्टीला सुरवात केली, तेव्हांपासून त्याने याच्या घरीं येण्याचे 


सोडून दिलें. पुष्कळवेळां इत्राहीमला त्याने सावध करण्याचा प्रयत्न केला व 
दि. ४ | 


दिलबहार. (५० ) 


: अज्ञाने तुझीच जगांत नापत होईल ' असें विनवून सांगितले; पण त्याने 
तें मुळींच ऐकलें नाहीं, त्यामुळें रागाने ता याची चाकझाहा कर्णनासा 
झाला. या दोघांचे एकमकांवर सरूल्या भावाप्रमाणे प्रेम होतं. आपल्या सांग- 
ण्याचा याच्या अत:करणांत कांहींच प्रकाश पडत नाही असें पाहून तो उद्दिगर 
अंतःकरणाने म्हणाला, “ भाई ! तुझ्या आणि माझ्या वहलांचा किता 
निष्कपट लह होता वते एकमकांशीं कसें वागत होते हें तुला माहोतच 
आहे. तेंच प्रमबंधन पुढेहि आमच्यांत दृढ झालें. आपण दोघेही स्वत:- 
चा फायदा, स्वत:चे कल्याण, आणि स्वतःचा विचार अजूनपर्यंत एकमे 
कांच्या मतानें, करांत आलो. मी तुझ्याशी अगर तूं माझ्याशी अद्याप काण- 
त्याही प्रकारच कपट कळे नाहीस. तुझच मयत वडील ह य़ा अजमीर शहरला 
मूषणभूत असे एक महामान्य सावकार होऊन गेळ. मी. माझ्या वडलांच्या 
तोंडून एकळे आहे. की, त्यांच्यासारखा नवकोटनारायण, दिल्ली व आग्रा 
या दोन्ही शहरांत एकडी नव्हता. एकाही अमीरउमरावाळा तवढी संपात 
मिळविता आली नाही. तरा पण त बिश्षष थाटामाटाने राहात नसल्यामुळे 
इतरांन! त्यांचें तेज असह्य झाळें नाही व त्यामुळे त्यांना काणी शजरही 
उत्पन्न झाळा नाहीं, त्यांनी सचाटीनेंच पसा सांचविळा आणि 
संचोटीनेंच त्यांचा व्ययाहे कळा; पण भाई इब्राहीम ! तू 
त्यांचा एकुलता एक मुलगा असून स्वतःच्या चुकांमुळे भिकारी 
होत आहेस. तूं त्यांच्यापक्षांहि नांव मिळवावयाचे; पण त्यांचेंच नांव आतां 
राहाते की नाहीं याचीच काळजी वाटू लागळी आहे. तेव्हां झाल्य इतक 
मौजमजा पुरे कर. तुझ्याकडे आतां परसा राहिला नाहो व केवळ नांवासाठी 
तूं कर्जबाजारी होऊन घराण्याचा मान राखीत आहेस, हें मळा समजून 
चुकळें आहे; पण या चुकीमुळे शकटीं तुला जगांतही राहण्याचा कंटाळा 
येऊन तूं देशोधडीला लागशीळ. तव्हां तू माझा भाऊच आहेस असें मानून 
मी माझ्या संपत्तीतून अर्धा तुळा देतों. त्या रकमेने तू आपलें कर्ज फेडून 
टाक आणि माझ्याबरोबर व्यापार व्यवसाय करू लाग, तू आणि मा जोडीने 
व्यवहार पाहू लागलों की. आपली भरभराट व्हायला फार दिवस लागणार 
नाहींत. वू अभिमानी आहेत. कदाचित्‌ हें माझे म्हणणें तुला पसंत प्ड- 
णार नाहीं; पण तशी वेळ आल्यास व तुला कुठेंहि मदत मिळेनाशी झाल्यास 


(५१) ही तर जगाची दातच आहे. 


तू कांहींही मनांत संकांच न धरतां माझ्याकडे ये. मी स्वतः दुसरीकडे गहाण 
राहूनही तुझी गरज भागवीन-- 


इक्ाहीम श्रीमंतांचा मुलगा. आजन्म सुखसोभाग्यांत वाढलेला. दारिद्रध 
. म्हणजे काय, हें त्याला माहीतही नव्हतें. शिवाय अभिमान तर रोमारामां- 
“पून खिळडेला-आत्माभिमानामुळें त्याच्या हृदयांत कोणत्याच विकाराला जागा 
 नव्हती-अझा स्थितींत मित्रांचे बोलणें त्याला कसें "रुचावें ? एकादा कठीण 
. प्रसंग आळा आणि त्यांतून निसटून जाण्याचा मार्ग सुचत नसला म्हणज ता 
मनांत म्हणे, 'माझ्या सख्ख्या भावासारखा इसाक मला पांचसहाहजार रुपय कज 
देणार नाहो काय ? देईल. मी एक शब्द बाळतांच तो माझ्या हातावर रक्कम 
मोजील; पण इतक्या हीनपणाने दारिद्यासारखे त्याच्या दाराशी जाऊन मी 
हात पसरावे हें मळा किती लाजिरवाणे आहे बर? छे. छे. मनाळा इतकें 
क्षूद्र होऊ देण्यापक्षां गळफांस वेऊन मेळेंळ॑ काय वाईंट ! नाहीं. इतक्या 
हीनपणाने भित्राजवळ जाऊन कज मागावयाचें नाही. ऐसा हाच या संसारांतीळल 
सगळ्या आरिप्रांना कारण आहे. निरानराळीं संकरे आणि आपत्ती येतात 
तीं याच्यामुळेंच. या घातकी पेशाभुळेंच आम्हां दोघां मित्रांत वेधम्य येऊन 
एकमेकांत अबोल्याची सीमा कायम होणार काय ! आपली विचित्र सृष्टी 
विचित्र लीलेने नाचविण्यासाठींच दवानें पेसा निर्माण केला काय? ” 


इद्राहीमचा सर्वस्वी घात झाला तो त्याच्या या आत्माभिमानामुळेंच. 
असल्या या विलक्षण हट्टानेंच त्यानें उमरझेखसारख्या सेतानाकंडचा कर्जाऊ 
पेसा आणला आणि आपल्या हाताने आपल्या घराळा आग लावून वबंतली. 
इसाकला एका शब्दाने कळाविळें असतें अगर एकादी चिठी पाठविली 
असती तर जे काम झालें असते तें उमरशेखची प्राथना करूनही तडीला 
गेलें नाहीं. शेवटी बर्‍्याचच्या प्राथनांनी जें झालें त्याचा परिणाम किती 
. झोंचनीय होत गला तें कथानुरोधानें वाचकांना समजणारच आह. 

पण अशाप्रकारचे बरेच टोले बसल्यावर आत्माभिमानाची दुर्भेद्याशिला 
एकदाची फुटली गेळी आणि तिचा चूर झाळा. चोहोकडून दारिद्रयाची 
आणि अपमानाची आंच मिळतांच इजाहीमर्चे कठिण हृदय विरघळले 
तो. आपल्या अभिन्ञद्ददय मित्राची-इसाकची-पाथना करण्यासाठीं फार 
दूरकरे जाण्याचे ठरवून घरांतून बाहेर पडला. तो. मनांत म्हणाला , “ज्या 


 दिलबहार, (५२) 


आत्माभिमानानें मळा आजधर मित्राकडेही जाण्याला वाट दाखावेली ना 
ती माझी अहमन्यता व मामीपणा दारिद्रयाच्या चितेवर जळून गेल्यामुळें 
मी आपण होऊन इसाकच्या घरी चाळून जात आहे. मी माझ्यासाठी 
इतका उतावळा झालो. नसतो. कदाचित्‌ मी गळफांस लावूनही प्राणघात 
केल असता; पण दाल्यिला वांचविणें भाग आहे. त्या संतानाची तिथ्या 
बर नजर गळी असल्यामळे ता काय करील याचा भरंवसा नाहीं.' कर्जाच्या 
पायी मळा तुरुंगांत लोटल्यावर दाल््या अगदींच निराश्रित होईल. आणि 
सते झाळें म्हणज तिचे रक्षण करायला कोणीही समथ हाणार नाही. ता 
पापी उमर तिच्या बाबतीत कदाचित अत्याचारीही बनल! तसे झालं तर त्या 
सुकुमार फुलाचे किती हाल होतील बरें ? मी भिकारी बनून दारोदार 
फिरलो तरी चालेल, अथवा काराग्ृहांतील शिक्षा भोगतांना मरण पावलो 
तरी चाळेळ; पण मी दाटियेचा केव्हांहि त्याग करणार नाहीं. 


दलिया ही खुदानें दिलेळ दान असून तें या संव जगांत मला श्रेंए आहे 
सर्थात्‌ तिच संरक्षण करण्यासाठी आजपयंच्या आयुष्यांत जे केलें नाही तें 
करायला मी तयार आहें. पेशांसाठा मित्राच्या दारांत जावे असा विचार 
व्हता; पण दुसरा कांही च विचार सुचळा नसल्यामुळें जावे लागत आहे. 
इसाक म्हणज माझा बाळामत्र' वास्तवीक यापूर्वीच मी. त्याला माझी 
सगळी स्थिती सांगून स्वतंत्र रीतीने प्रयत्न करायला सुरवात करावयाची; 
पण माझा मानापणा मला तर्से करू दईना, आंता. जर म अहमन्यतेने 
दस्थ बसळों तर माझ्या समार माझी दाळ्या दुसर्‍याची दासी बनेल. छे 
तिच्या बेचावाकरितां सळा हा प्रयत्न कळलाच पाहिजे, मित्राच्या वरी जयला 
व्याज कसली, कजाचा फड करून दा£यसह लवकरच मी हे शहर सोडून 
जाणार आहे. तव्हां सगळी ळाजल्जा बाजूला सारून आधी आपलें कार्य 
साधळं पाहिज, दालयला वऊन मा. जगांत अगदीं एकीकडच्या भागांत 
व्हानशी झापडी बांधून राहाणार ! मळा या पुढे जगाशी कोणत्याही प्रक 
रचा संबंध ठेवावयाचा नाहीं. या दिखाऊ जसाची मला मुळीच जरूरी 
नाहीं । 
इब्राहीम चालत होता आणि त्याची विचारमालिकाही सुरू होती. 
कशालाच अंत नव्हता. रस्ता संपेना आणि विचाराचाही इतीश्री होईना, 


री हे तर जगाची रीतच आहें. 


'पण लांबचा प्रवास करण्याची त्याला संवय नव्हती. आणि. पार्या जात. 
असल्यामुळें तर तो ज्यास्तच दमला. यावेळीं त्याच्या खिशांत थोडेसे. 
रुपये होते. असल्या या विपन्नावस्थेत पेझांचा खच बाताबेतार्ने करावा 
म्हणून त्यानें सहा कोस पार्याच चालण्याचे ठरविले हार्ते. पण पुढे चालवेना, 
तेव्हां त्याने एका गाडीवाल्याला इषारा करून आपल्याकडे बोलविले. व 
भाड्याचा ठराव करून तो आतां गाडीत बसणार इतक्यांत त्याच दान 
सावकार तर्थेच रस्त्य़ावर त्याला अडवून उभे राहिल. आणि त्यांपर्की 
एकॉान केवळ निंदा करण्याच्या हेतूने त्याला म्हटळें, वली साहेब! तुम्हाला 
दोन बेळ अन्न मिळण्याची पंचाईत पडली आहे तरी ह नजानी ढग अद्याप 
सुटत नाहीत वाटते ? पोटांत नाहीं घांसभर अन्न आणि' गाडीत बसायला 
मात्र पाहिजे ! वारे चेनी गडी ! ” 


ज्या मनुष्यानें अशा प्रकारे थट्टेच्या शब्दांनी गाडीवाल्यासमोंर इजाही- 
मचा अपसान केला, तो मलुष्य अत्तरे विकून निर्वाह करणारा फेरीवाला 
होता. इज्नाहीमने कांहीं दिवसांपूर्वी त्याच्याकडून थोडीशी रककम कजाऊ: 
म्हणून घेतळी असून अद्याप त्याची फड झाळी नव्हती. तरी पण त्यानें 
र्‍यापूर्बी या कर्जादी मागणी करतांना इत्राहीमचा अशा रीतीने कधीही 
अपमान कळा नव्हता. पण आज मात्र त्याने भींडमुवत कांहीं न ठेवतां 
हृदयाला टोचणारे झन्द बोलला. इब्राहामला आश्रय वाटळें आणि रागही 
आला; पण अर्से अकास्मत परिबतन टाण्याच कारण त्याच्या कांट 
ळक्षांत येइना. 

पण या गोष्टीचा त्याला ज्यास्त वळ विचार करावा लागला नाही. हें 
असं कां झाळें असावे याचा त्याला अंदाज करतां आला. हे सगळें त्या स- 
त्तानी अन्तःकरणाच्या उमरशेखर्चेच काम असावे हें तो समजून चुकला 
आपल्या विरुद्ध सगळ्या औावकारांना चिथावून ता. आपला सूड उगवीत 
आहे हें लक्षांत यण्याला त्याला फारसा विलंब लागला नाही 


दुसरा ममुष्य कापडाचा ञयपारी होता. इब्नाहीमच्या सुखाच्या दिव 
सांत तो मान वर करून कधीं त्याच्याकडे पाहूही शकला नाही; 
स्थित्येतरामुळें सगळें काहीं संभवर्नाय ठरू लागले, विपत्तांच्या आरशा, 
जगाचे खरें प्रातिबिंब दिसत असलेले पाहून आपल्या झालेल्या चकीच्य 


; दिलबहार. ग (१५४) 


समजुतीबद्दळ इज्राहीमचे अन्तःकरण पश्चात्तापाने जळू लागलें. आज तो 
कापडाचा व्यापारी सावकार होता. इब्राहीम कर्जबाजारी कूळ झालें. होतें 
शिवाय पारास्थाते बदललेला आणि उमरशेट्ची चिथावणी ! मग काय वि- 
 चारतां ! आविचारी सावकार लोक कुत्याप्रमाणे तुटून पडू लागले यांत 
आश्चर्य कसचें ? पण भर स्स्त्यांत एकाद्या विपत्तींत सांपडलेल्या बड्या 
मनुष्याचा अपममान करणे हें त्याला मरणापेक्षां दःखकारक होत असते हें 
त्यांना समजत नप्षेल कार्य ! 
श्रीमंतीची घुंदी चढलेल्या माणसाला हें कसे समजणार? त्या कापडाच्या 
. च्यापार्‍याल्ा सुद्धां जखमेवर मिठाचे पाणी शिंपडण्यांत मोंज वाटू लागली. 
हा प्रसंग योग्य आहे असे त्याला वाटे व तो. इब्राहीमळा म्हणाला, 
4 अजी हजरत ! पुढचा मागचा विचार करूनच रागरंग उडदवावे समजलें 
काय ? माझे एकट्याचेच सात आठशे रुपये तुम्ही देणे आहां. माझ्या 
कडच्या कपड्यांनींच तुमची एकवार अब रक्षण केळी आहे. अद्याप तं रुपये 
मला तुम्ही देऊं शकलां नाही याबद्दल तुमच्या मनाला थोडी सुद्धां शग्म 
चाटू नये काय ? मीं दिलेल्या कपड्यांपेकी एकादे फाटके तुटकें वक्न अस- 
ल्यास त्यानें गळफांस लावून प्राणत्याग तरा करा ! दुसर्‍याच्या कजाल 
लोळत असतां गाडी धोडे उडवून चेन करण्यापेक्षा झाडाच्या फांदीला 
गळफांस लावून मेळळें काय वाइट : सावकार लोकांना फसवून मजा उड- 
विणें हाच आपला धंदा वाटतें. वडलांनी चांगळेंच शिक्षण दिलें आहे 
म्हणायचे ! जुगार खळूनच बापाने.संपत्ती मिळविली वाटतें ? श्रीमंतृ वड- 
लांचे हे दिवटे चिरजीव जगतात तरी कशाला बुवा ! इब्राहीम आज तूं 
घराबाहर बरा सांपडला आहस. आज आतां आम्हीं तुला मुळीं सोडणार 
नाहीं. उमरशखाप्रमाणेचे आम्हीही आज तुला कार्जीच्या कचर्णत 
खेचून नंणार ! | 
अपमानावर अपमान !' इब्राहीमचें अन्तःकरण काधायरीनें नुसते पटू 
लागलें. अग्नीच्या' ज्वाला असह्य झाल्या. तो थरथर कांपू लागला. तोंडून 
झंब्द उमटेना. रक्ताच्या चिळकांड्या उडेपर्यंत त्यानें आपळे ओंठ चावल. 
डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत काँ काय असं वाटू 
लागलें. दोन्ही हातांच्या आपोआप मुठी वळल्या गेल्या; पण भिकाऱ्याच्या 


(५५) ही तर जगाची रीतच आहे. 


रागाला विचारतो कोण ! गरिबाला मान आणि अपमान कसला ? जी 
गोष्ट या ठिकाणीं तीन चार माणसांनाच समजत आहे ती, विशेष दंमा- 
धोपा झाल्यास सव शहरांत जाहीर होईल आणि लोकांना आपणच आपलें 
मृहाच्छद्र उघडे केल्याचा दोष माथी बसेल-' इब्राहीमनें अशा प्रकारचा 
विचार करून आपलें मन मोठ्या प्रयासाने आवरले. इजाहीस स्वभावत:च 
सहनशील होता. झालेला अपमान त्यानें मुकीव्याने सहन केला. सभोवार 
पाहिलें तों कोणीही नसल्याचें त्याला आढळून आलि. सेतान आपलें कार्य 
करून गेले; पण पेटलेली चिता तशीच धडाहून पेटत राहिली 


झालेल्या प्रकारापासून इब्राहीमच्या अन्तःकरणाला जबरदस्त धक्का 
बसला. तो ज्या उद्देश्याने घरांतून बाहेर पडला होता तो आपला उद्देश 
त्याच्याने तर्डाळा नेववेना, उद्देगानें व स्वतःच्या अनुकपनीय स्थितीमुळे 
त्याचं डोळे अश्रंनी भरून आले. अथात अशा स्थितींत पुढें जाण्यापेक्षा 
मार्गे फिरणे चांगलें असें वाटून तो स्स्त्याच्या कडेला असलेल्या एका 
झाडाखाली जाऊन बसला. 


त्यानं विचार करून पाहिले, आपली गारिबी पाहून ळोकांनी पिटून 
व्याविळेली शिवाय कुत्रीही आपल्यावर झुकत आहेत व लाथा हाणीत 
आहेत !--एका कालीं जे सगळे लोक आपले दर्शन होतांच हात जोडून 
उभे रहात असत तेच आज उघड्या रस्त्यावर तोंडाला येतील ते शब्द 
बोलून अपमान करीत आहेत-हाय रे देवा ! अवूअयूब सारख्या नामदी- 
राचा मळगा इब्राहीम, दोन्ही हातांनी लक्षावधी रुपयांची खरात करणारा 
इब्राहीम आज इतक्या शोचनीय स्थितीला पोंचावा ना ! चंद्रसूयांचा 
प्रकाशही रुपयांच्या तेजामुळेंच जगभर पसरत नसेलना ? 


वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मलुष्य आपल्या जिवालाही कंटाळतो. 
इज्राहीमर्चेहि तसेंच झालें. त्यांच अन्तःकरण झालेल्या अपमानामुळे तळमळूं 
लागलें. सगळें, विश्वनह्मांड आपल्या नेत्रांससोर गरगर फिरते असल्याचा 
ल्याला भास झाला. तसेंच सगळे ग्रहगोल आपल्या कक्षेतून सुटून चाहांकडे 
विखुरले आहेत आणि आपण त्या वादळांत सांपडून भटकत आहों असेंहि 
त्याला वाटूं लागलें. त्यामुळें सगळया जगांत लवकरच महाप्रटय होईल, 
अर्से तो मनांत म्हणूं लागला. 


. दिलबहार. (५६) 


सध्यां चाळ असलेल्या आपल्या शाचनाय स्थितीचा विचार कररता 
करतां तो म्हणाला, “ हाय ! हाय ! मी माझ्या दालियेचे सांगणे का द 
ऐकले नाहो! आपलाच हट्ट कायम धरून इसाककडे पेशाची याचना 
कग्ण्याकरिता कशाला अरे बाहेर पडून आलों. आज माझा जा तीत 
अपमान झाला आहे. त्याची आठवण मला क्षीहि विसरता येणें शक्य 
नाहा- 


या विचारांतच संध्याकाळ झाली, व इसाककडे जाण्याचा बत रद्द 
करून इम्नाहीस उदास मृद्रेनें व उद्दिम्न अन्तःकरणानें धरी आळा. मधून 
मधून ता दीघ सुस्कार साडीत होता, व डोळ्ही. लाल झालेले होत. तो 
एकाद्या आंधळ्यासारखा वरांत येऊन देहभान विसरलेल्या माणसाप्रमाणे 
खुर्चावर एडला. जग हयात आहे कीं त्याचा अंत झाला आहे याची 
त्याला माहिताच नव्हती. 


दाळेया आपल्या मालकांची वाट पहात दारांतच उभी होती. चहर्‍्या- 
वरून अन्तःकरणाची परीक्षा झाली, व ती भ्याली. काय झालें तेंच तिला 
समजना. तर्र पण आपण यावळीं कांहीं विचारतां नये असे ठरवून ती 
. त्याच्या मागून खाळींत आळी आणि जुनाट असलेल्या एका वाळ्याच्या 
पंब्याने हळु हळु त्याला वारा घाळू लागली. 


आपली परिचारिका कुशल आणि धारणा आहे असे इत्राहीमला वाटळे 
व थाढासा आनंदही झाला. व ता अडखळत अडखळत तिला उद्देशून 
म्हणाला, “ दाल्य ! तुझें सांगर्णे न एकतां मी आज घराच्या बौहेर गेला 
त्याचे मळा. चांगळेंच प्रायाश्वित्त मिळाळें. तू दिलेली सावधपणाची सूचना 
अक्षरान्‌ अक्षर खरी आहे. ज नीच लोक माझं पेजार पुसण्याच्याहि लाय- 
कीच नाहांत त्यांनी आज माझा उघड्या र्सयावर चार लोकांसमक्ष अप- 
मान करावा हें मळा मरणापेक्षांहि जास्त नाहीं काय ? छे. छे. या अपमा- 
नाच्या तीव ज्वाला माझ्याने मुळींच सहन करवत नाहीत. दालिय राग, 
पश्चात्ताप आग अपमान यांच्या योगानें माझे प्राण जाऊं पहात आहेत. 
मला या सगळ्या गाष्टींचा सूड उगविल्यावांचून मरतांहि येत. नाहीं. काब 
करू ! ज्या मित्राच्या घरीं जाण्यासाठी म्हणून मी बाहेर पडलीं; त्याच्या- 
कडेहि मळा जाता. आलें नाहीं. मी ग्लो तसाच अर्ध्या वाटेतून 


(५७) ही तर जगाची रीतच आहे. 


फिरलो, माझ्या हृदयाला लागलेली अपमानाची आग कशानेंच शांत होई 
नाशी झाली आहे! हाय ! दालिये ! काय ग मी करू ! या यातनांतून 
मो कसा बरें मोकळा होइन ? 


आपल्या प्रमूच्या तोंडचे ते दीनवाण शब्द एकून दालियच्या नत्रांदून 
अश्र वाहू लागले. तिनें मनांतल्यामनांत उमरशखळा शेकडो शाप दिल 
नंतर ती त्यांचे शांतवन करण्याच्या हेतूने म्हणाली, ':£ ही तर जगाचा रीतच 
आहे. तसेंच स्थित्यंतर होत जाणें हा संसारांचा धम आहे. रावांचा रंक. 
आणि रंकाचा राव हाणे हा या चालत्या दुनियचा नियम आहे. दिवसा- 
मागून रात्र येते आणि अधारानंतर प्रकाशाचा उदय होता. ,निसगांच हे. 
सवसाधारण का्यदेच आहेत. म्हटलं तरी चाळल, याच नियमानुसार 
सुखामागून दु:ख आणि दुःखामागून सुख यत असते. कुठेहि कुणाला 
सन्मान मिळू लागला कीं कव्हांना कव्हा तरी अपमान सहन करावा लागणार 
हे ठरळच. जो ऊर्जित अवस्थळा आला त्याची कधी अवनति हाणाग् हा 
मानवजीवनाचा सिद्धांत आह. जगांत दर घडीला स्थित्यतर होतच असते. 
त्याबद्दल आश्चय, दुःख अगर आनंद वाटू दर्णे ही चूक आहे. आपल्या चाळऱ्या 
काळांत सहनशालपणाचे माठेंसे कारण असत असं नाही; पण जव्हां पडता काळ 
येती तेव्हां त्याचं क्षणोक्षणा कारण आहेच. आपण समजस आहा. आणि ' 
आपण ग्रुलिस्तान वाचलळे आहे, तव्हां मी ज्यास्त ते काय सांगणार ! 
शिवाय माझा आधकार तो कवढासा? मी तर एक सामान्य दासी आहें. 
आपल्यासारख्या महाज्ञानी मनुष्याला कोणत्याही प्रकारचा उपदेश करणें 
म्हणज माझा तो उद्धटपणा आहे. तव्हां मो विशष कांहींच बाळत नार्ही. 
निष्ठापूण अन्तःकरणाने आपण सर्वच खुदाचा प्राथना करूया म्हणज तो 
या मसंगांतून पार पाडील, त्याळा आमची कोव आल्यायांचून राहाणार 
नाहीं. सहनशीलता आणि समाधान या दोन शस्त्रांनी दुःखाचा नाश 
करतां येतो. ” 


दालियेच्या तोंडचा सहानुभूतिपूण स्वराने उज्चारलली व अन्त:करणला . 
फोडून आलेली ज्ञानपूण वाक्यें ऐकून इजाहीमचा उदासीनपणा बरानसा 
कमी झाला. -इंश्वगावर विश्वासून राहिल्यास आपणाला कतवढाल्याही मोठ्या 
संकटांतून पार पहतां येईल, असं त्यालाही वाटू लागळें. सगळ्या प्रकारां्ली 


दिलबहार. (५८). 


आपल्या उपयोर्मी पडण्यासाठी जिवाभावाने झटणारी दालिया ही खात्रीने 
कोणी तरी शापम्रष्ट देवता असली पाहिजे, असे इब्राहीमचे अन्तःकरण 
ल्याळा सांगू लागलें; त्या बाबतीत तो तिला कांही विचारणार तोंच ली 
तथून निवून गेल्याचें ल्याला आढळून आले. 


प्रकरण ७. 


3 कि द डत नतलजक 
क क 


दया धरमका मूल है! 

दालियेला तिच्यावर कोसळणाऱ्या भावी आपत्तीची बातमी दे ऊर 
अशण मोठें पुण्य संपादन केळें अशी स्वतःची प्रोढी मिरवीत जुल्सखान 
अगदी आनंदित अन्त:करणारने धरी आला त्यार्ने मनांत म्हटळें “ झालेल्या 
कारस्थानाचे सूत्र धरून आपणाला आतां पुष्कळशा बाहुल्या नाचावित' 
येतील आणि मग मोठी मोज उडंल. माझ्या धनिर्णीला जर दाल्यसाठी 
चाळलला हा तिच्या नवऱ्याचा आटोकाट प्रयत्न सांगितला तर तिच्याकडूनाहे 
इनामा दाखल वरीच मोंठी ग्क्षम मिळाल्यावांचून राहाणार नाहीं. विशष 
कांही झालें नाही. तरी दोघांचे कडाक्याचे भांडण त सुरू होईल व 
घराच्या आसपास चिट पांखरूही फिरकू शकणार नाही. ही तरी एक 
करमण[कच होईल की नाही ! माझे आवडते मालक मला लहानसहान 
कारणांनी सुद्धां शिव्यागाळी देऊं लागतात, धमकावून मारायल् भांवतात 
व थोड्याझा चुकांसाठी एक दोन महिन्याचा पगारांहे देडा दाखळ कापून 
घतात; मग मी त्यांच्यासाठी एवढें सुद्धां करूं नय काय? हा एक 
प्रकारचा सूडच आह. शिवाय अशा प्रकारचा सूड उगविल्याबद्दळ मला 
ढेवाचाहि बाळ लागणार नाही. कारण यांत परोपकार आहे व नुकसान तर 
कुणाची नाहीं. शिवाय माझा फायदा होईल तो निराळाच. 

अश्ा प्रकारच्या आनंदकारक विचारांत गढून गेल्यामुळें आपण घरांत 
कव्हा आला. हेंच त्याला समजलें नाहीं; पण दरवाजांत पाऊल ठेवतांच. 
मालाकिणीची मुळख मेदान तोफ सामोरी आल्यामुळें त्याचे डोळे उघडले. 
ज्ञाकित बिबी कसल्याझा महत्त्वाच्या कामासाठी बऱ्याच वेळापासून त्याला 


५९) दया घरमका मूल है.. 


हांका मारीत होती. पण तो घरी हजर नसल्यामुळें अथातच तिच्या हांकेला 
प्रत्युत्तर मिळालें नाहीं, हें सांगायला नकोच. तोक समोर आली व बारही 
पूर्णपणें भरलेला; मग गर्जना व्हायला कितीसा विलंब लागणार ! जुलूस- 
खानाची' नुसती छाया दरवाजांत पडली न पडली तोंच ताकित विबीनें 
आकाश पाताळ एक केलें. ती ओरडून म्हणाली , ” कामचुकार तडसारखा 
कुट भटकायला गला हांतास ! हरामखोर कुठचा ! तीनात्रिकाळ खायला 
मात्र पाहेज, काम करायळा नको. अशी कुचराई करायची असेळ तर 
चाळत! हो माझ्या घरांतून, ! 


* जुळुसखान अगदी गरीबीने हात जोडून म्हणाला, आई ! रागावता काँ 
बरे ? धनी साहबांच्याच एका जरूरीच्या कामासाठी मी गेला होतोना 
तुम्हा अशा रागावला तर मी कुणाच्या तोंडाकडे पहावें बरे ? ताकीतशिबी 
पुन्हां साजन्नल्या, “ जसा सेतानी धनी तसाच तू लाळवोंट्या चाकर 
आहेस. धनी साहेबांनी कुणाच्या तरी घरादारावरून नांगर फिरविण्याची 
खटपट चाळलावेली असेल ! "' 

अगदी बरोबर बोलल्यात आईसाहेब ! यावेळी दुसर्‍्याबरोवग त आई 
साहबांचाही धात करण्याच्या विचारांत आहत. बहुतेक तयारी झालीही 
आहे म्हटले तरी चालेल. अगदी सवसी घात !! ' 

आपल्या नोकराच्या तोंडचे त शब्द ऐकून ताकित जिबी चाकित झाली 
आणि कांर्हाशी नरमाइच्या स्वराने म्हणाळी, “ ह्मणतास तरी काय तूं ? 
आहे काय अकार ! सांग सांग-उघड करून सांग. ' 

मालाकर्णांची नरमाई पहातांच जुढसखानाळा आकाश टंंगणे झाले... 
ता मुद्राम नम्रतची मुद्रा धारण करून म्हणाला, “ आईसाहेब, मला क्षमा 
करा. मी चहाडखोर नाही, आणि धडावर शीर असपर्येत मी कधीही 
घनीसाहेबांचे गापित फोडणार नाहीं. मी त्यांचे निमक खाले आहे. " 

“ कायर लबाडा ? मी तुझी मालकीण नव्हे वाटतें ? !' ताकित बिबी 
शुरगुरत म्हणाळी. 

कोणता गुलाम आपलें म्हणणे नाकबूल कर्रात आहे ! पण झालला 
प्रकार जर तुम्हांला सोंगेतला तर तुमचे अन्त:करण अस्वस्थ होऊन जिवाला 
नसतो काळजी लागेल, तर्री पण ती सवे हकीगत तुम्हांला सांगणें. योग्य 


दिलवहार. . डोगली (६०) 


आहे. कारण त्यामुळे साधल्यास बर्राचशी आपत्ती टळण्यासारखी आहे. 
मालक कस आहेत हें तुम्हीं जाणतच. आहां ! माझ्याकडून या गाष्टांचा 
'परिस्फाट झाला असें जर त्यांना समजलें तर माझ्या पाठीला कांहीं चामडी 
राहाणार नाहो. !' जुलूसखान बघाबरल्यासारखे करून ' म्हणाल. 
कारण आपल्या ह्कांगतीला शक्य तितके महत्त्व आणणें हे त्यांचे 
कतव्य होतें 

तू जर मळा इतके अगत्यपूवेक सांगत आहेस तर मी त्यांना 
यांतील एक अक्षरही कळीवणार नाहीं. मात्र झालेला सर्व प्रकार मल 
*समजळा पाहिज. कारण तुझ्या या प्रस्तावननें मळा ज्यास्तच उत्कंठा 
उत्पन्न झाली आहे. सांग पाहूं आतां ! ” ताकित बिबी कांहींज्ञा आर्ज- 
वानं म्हणाली. 

': होत असलेला प्रकार जितका गुप्त तितकाच भयंकर आहे. आणि 
त्यांत तुमचा उठावा होणार आह. त्यां गुळामडीळा मिळविण्यासार्ठी 
माळकसाहब फारच उतावीळ झाळे आहेत ?' 

काणता गुलामडा ? कुणाकड असते ती १? ” ताकित बिबी अत्यंत 
उत्सुकतन [वचारतां झाला 

इज्राहीमसाहबांकडे असणारी सोंदर्यवतो दासा दालिया 

बराबर. त्या दिवशी मळा हीच कुणकूण समजल्यामुळे मी त्यांना 
बराच बाळळें व त्यामुळे अशा प्रकारच धंदे न करण्याबद्दल त्यांनी प्रातिज्ञाहि 
कळो; पण पुन्हां त्यांची अक्रल चुलींत गळी असावी असें« वाटते. त्या 
युछासडीला आणून राजाचा राणी बनविणार आणि मला मालकरणी- 
सारखी राबायळा लावणार हाय ? पाहूया तर मग. ती फुटक्या कपाळाची 
कारटी कशी यथे यते ते मो पाहाते. त्यांना माझ्यापेक्षा ती सतानजादी 
ज्यास्त वाटली काय ? बरें जुदस ! सांग पाहू याबद्दल त्यांचा काय काय 
बत झाला आहे ता. कांहीं शिल्लक ठेवू नका 


“ सांगणार काय ! इब्राहीमचा सर्वस्वी घात केल्यावांचून दलिया 
आपणाला मिळणार नाहीं असं त्यांना-माटल्यामुळें त्याच्या उठावाची त्यांनी 
- तयारी चालविली आहे. आमच्या मालकांच इब्राहीम साहेबांकडे अद्याप 
चार पांच हजार रुपय येणें आहेत. आज जे त्यांनी चारशे रुपय आणळे 


(६१) दया धरमका मूल है.. 


ते किरकोळ देण्यापेकी ! तेव्हां या देण्याच्या पार्यी त्याला त्रासवून व सर्व 
लोकांकडून अपमानित करवून आत्मघाताला प्रवृत्त करवा असा यांचा 
विचार दिसतो. 


“तर मग आज चारशे रुपय त्याच्याकडून आणलेच म्हणायचे ! वा. वा. 
माझ्याकडे सगळीच लपवालपवी! मळा सांगितळे तीनशे रुपय कजाऊ 
. आणले आहेत ! आतां या घरांत मी यांना नकोशीच, झालें अक्ष वाटतें. 
नाहीं तर माझ्याकडे इतकें खोटें बालण्याचे कारण काय ? सी या घरची 
कोणीच नव्हे ! मागू नये; पण निळेजञ होऊन मी दहा रुपय मागितळ, तर 
त्यांनी खोटे बोलून ते देण्याची टाळाटाळ करावी हें योंग्य दिसते काय ! 
माझा आतां येथे मुळींच अधिकार राहिला नाही तर !”' बोलतां बोलतां 
ताकितबिबीने लांब सूर काढून रडण्याळा सुरवात केली. त्या रडण्यांतही 
तिचे बोलणे चाललेंच होते. “बाबा आई ! मळा या कृपण मनुष्याला पदरांत 
बांधतांना तुम्ही कांहींच विचार केला नाहीं क ? तुम्ही पशांना भुललां, 
पण -“॥ मात्र या पेशांच्या तजांत जळून मले. मळा याचा कांही उपयाग 
नाहीं. आ्रीमंतांची श्रीमंती यांच्या ग्रहलक्ष्मींना ठार मारणारी असत. '' 


जुल्सखानाला हीहि एक मॉजच वाटत होती; पण हा कंदनाध्याय 
ज्यास्त वाढल्यास मालकाच्या कानावर. जाईल व मग आपला जीवही शह- 
णार नाही अशी भीति वाटल्यामुळे तो घाबरून म्हणाळा, “ आई साहेब 
ही रडण्याची वेळ नव्हे. नंतर रडण्याला ' पुष्कळ वळ मिळेल. आधी 
झालेला प्रकार आपण ऐका. आसगर अलीशीं मालकांचा ठराव झाला 
' आहे कीं कितीही रुपये लागले तरी हरकत नाहीं; पण त्या दासीला आप- 
"लीशी करणें हें पाहिलें कर्तव्य केलेंच पाहिजे. आई! त्या दासीसाठीं उमरसाहब 
अगदीं वेडे बनले ' आहेत. इब्राहिम तर आपल्या प्याऱ्या दल्थिळा साडा- 
यल्म मुळींच तयार नाहीं. अर्थातच त्याला प्रसंगांत पकडून व त्याच्यावर 
नसत्या विपत्तीचा वषाव करून बळजबरीने त्या बिचारीला आपलीशी कर- 
'फ्याचा या दोघांनीं विचार चालविला आहे. आसगर अल्लीचा कानमंत्र 
तरी हेका, इब्राहीमच्या दोन बाम्रा ,मालकांजवळ पांच हजारांना गहाण 
आहित. व या गहाणाची अद्याप मुदत भरलेली नाही. त्यासाठी एक 
हृजार दृपये काजीला लांच देऊन मुदतीच्या आंत फेसलळछा (भिळवावयाचा 


'दैलंबहार .. (६२) 


व इंब्राहीमळा घरावेगळा करून देशोधडीला लावावयाचा, या व्यवहारांत 
इज्राहीमची सगळी इष्टेटर खडठास होऊन शिवाय इतर फेडीसाठठी दलियेची 
विक्री होणार. व उमरसाहेब ज्यास्त रकमेला तो सोदा ठरून दलियेचे 
स्वरिददार बनणार. अर्थात आपल्या उरावर ती धोंड आणून ठेवायला आतां 
साहेबांना मुळींच विळब नाहीं हें मी सांगायळा नकोच. तेव्हां आतां 
असें रडत बसून काय उपयोग? कदाचित कायमचीच रडण्याची वेळ 
-यायची!!" 

आपल्या नोकराचें तें भाषण ऐकून ताकिताबिबी तर थक्कच होऊन गेली. 
दाळयेसारखी सांदर्यठतिका धरांत आल्यास आपणाला येथें भीकही मिळ- 
णार नाहीं हें तिळा कळून चुकले. उच्च वेशांतील अमीर उमरावहा योग्य 
थामिक विधीने दार्साशीं विवाहित होऊं शकतात हें तिला माहीत होतें. 
तव्हां इयेहि जर तसाच प्रकार झाला आणि आपल्या नवऱ्याने गुप्तपणाने 
दाळियेशीं विवाह करून व तिला दुसऱ्याच एकाद्या एकीकडच्या जागीं ठेवून 
आपणही तिकडेच राहाण्याचे ठरविळें तर आपली मोठी. भयंकर स्थिति 
होईल हें समजायला तिळा वळ लागला नाहीं. जुळ्सखानाने सांगितलेले 
कठोर सत्य विचार करण्यासारखे आहे अशी तिची खात्री झाली, 

विचार करतां करतां ताकिताबिबीचा राग पार नाहींसा झाला व तिला 
एक प्रकारची भोति वाटू लागली. तिचा चेहरा अगदी खिन्न झाला. चतुर 
झुकूसखानाळा वातावरण बदलल्याचे पूर्णपणें कळून चुकले. त्याला आनंद 
झाला; पण तसें बाहेर कांहींच न दाखवितां तो म्हणाला 

“ आईसाहेब |! आपल्या मनांत काय विचार चालळे आहेत 
मला समजले, ” क 

“ सांग पाहूं. गुलामा तू अगदीं तोंडपुजा आहेस, तुला काय सम- 
जलेंर?” 

£: तुमच्या मनांत या वेळीं असा विचार आला आहे, अनी साहेबांनी 
जर त्या मुलामडीला घरांत आणलें तर आपणाला इथून निघून. जावे 
लागेळ, आणि मग आपणाला कोणी विच्नारणारही नाहीं. ' असेंच ना! ! 

. “ खर्व रे सर्च. तू माझ्या मनांतळें सांगतलेंस्‌. '? तोकितािती 

किंचित्‌ हसून म्हणाली 


(६३ १. द्या घरमका मूल है. 


“आईसाहेब! हा देह आपल्या* अन्नावर पोसला आहे. मी निमक हराम 
केव्हांहि होणार नाहीं. मी अन्नाला जागन आणि योग्य तेंच करीन. धनी- 
साहेबांचा एकही गोड शब्द मी कधीं ऐकला नाहीं; पण आपण मधूर 
शब्दाने माझं सांत्वन केळे आहे. मी एकट्या घानेसाहबांच्याच हातांत 
असतों तर कधींच स्वर्गाची वाट धरळी असती; पण आपल्यामुळे माझ्य- 
वर लो प्रसंग आला नाहीं. इतकेंच नव्हे तर साझी नोकरीही कायम 
राहिली. आईसाहेब! आपण अगदीं निश्चित राहा. दाळेयेला मी. चांगर्लाच 
ओळखतो. ती दासी नसून झापम्रष्ट देवी आहे. कालाच्या प्रतिकूलतमु ळे 
तिला दुसऱ्याची सेवा करण्याची पाळी आली. तिर्चे सोदर्य आणि अन्त:- 
करण राजराजेश्वरीला शोभण्यासारखें आहे. इब्राहीम तिच्यावर भक्तेयुक्त 
प्रेम करतो. त्याच्या बापाने मरतवेळी दाळियेळा तिच्या दासीपणांतून मुक्त 
केळें आहे असेहि मी ऐकतो. अथात इब्राहीम कोणत्याही पकारे तिला 

विकू. शकणार नाही. व उमरसाहेबांनाही कर्जांच्या मोबदल्यांत तिचा सोदा 
ठरविर्णे अशक्‍य आहे. तसा कायदा नाही. कदाचित्‌ लांचळचपतीने काय- 
द्याची ढिलाई करून कार्जीकडून त्यांनीं तशी मान्यता मिळविळी तरा 
दाल्या कोणाची कधीं दासी होणार नाहीं. तो स्वतंत्रच गहील. तिचे 
बोलणें इतके लीनपणारचें व गोड आहे कीं शत्रुहि तिला त्रास देऊ शकणार 
नाहीं आणि उमरसाहेबांसारख्या माणसाशी तर तिचा तो उदात्त स्वभाव कर्थाच 
एक हं'णार नाहीं. आपण अगदीं धाबरूं नय. मी खुदाच्या नांवानें झप 
वाहून सांगता, ज्या योगाने आपलें अनिष्ट होईल असें कांणतही काम 
मी होऊं देणार नाहीं. आपण माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. मात्र आएण 
या विषयावर धना साहेबांशीं भांहून जर हें सगळें रहस्य त्यांना सांगाल 
तर भलतच होऊन बसेल. आणि मलो कांहींच करतां येणार नाही. उलट 

ते मलाच घालवून देतील, आणि तसं झालें म्हणज त्यांच्या युतत कारस्था 

नाचा तुम्हांला कांहींच सुगावा लागणार नाहीं. यासाठीं थोडे दिवस सव 
कांहो सहन करा. थोडंसं जरी मला नवीन कांही समजळें तरी मी ताऊड- 
तोब ते, आपणाला कळवीन. मुळींच दिरंगाई करणार नाहीं. तेव्हा क 
चाबतीत आपण हू को चू न करतां माझ्या सलछामसळतावर विश्वाचूर 
. राहाळ अशाबद्दल' अल्लाची शपथ घ्या, आपलें अन्तःकरण एकदा का 


दिलबहार (६४) 


आपथेने बांधळे गेळे म्हणज तोडांतून शब्दच. उमटणार नाही.. उमरसाहेक 
युरपुर आपल्या हातांत आल्यावांचून जॅर॑ आपे कारस्थान फुटल्याचे 
त्यांना समजलें तर तें. एकदम 'सगळें काही 'नोकंवूल करून बसतील आणि 
कशाचाच सुगावा लागू देणार नाहींत. आपल्या संगळ्या प्रयत्नाची ते. 
निराळीच दिशा ठरवितील. आणि माझी मात्र जन्माची भांकर नाहींशी 
नाकितावती भांडखोर होती. तरी बुद्धीने कमी नव्हती. तिळा आपलें 
हिताहित समजत हातें. जुळूसखानाच्या सांगण्याचा तिने थोडा बेळ मनां- 
ल्या मनांत विचार कला आणि गंभीरपणारनं म्हंटले, 'जुलूस तू जे सांसि- 
तळेस तेंच खर, त्यांचा स्वभाव कसम आहे तें मी जाणतें. तेव्हा आतां. 
यापे तुळ्या योजनधमार्णेच चालण्याचे मी ठरविळें आहे. मीं तुला इतके 
दिवस पुध्कळ जास दिला आह; पण आतां माझ्या मुलाप्रमाणे मी तुला 
माही न. झाल्यागेल्या गोष्टीबद्दल तू विषाद मानू नको. तुझ्या मालकासमोर 
मी. तळा पूर्वीप्रमाणेच टाकून बोलन, पण त्याबद्दल तूं मनांत कांही आणे 
नको. कारण तस मी कळेंनाही तर कांही तरी भळताच सशय येईल आणि ते 
तुझ्यावर नजर ठंवतीळ. आजपासून जबणखाणासबधाच तुझे अगदी हाल 
होणार नाठीत. आज तूं जे हे माझ अगत्यपूवक काम केलेंस व आपली 
सत्यानेछ्ा दाखाविर्लास त्याबददळ मी तुला दोन रुपये बक्षीस दते. थोडा वेळ 
इथेच उभा राहा. ” अस म्हणून ताकिताबिबी आपल्या खोलीत निघून मेढी. 
जुदधसखान मनांत म्हणता. “आजचा दिवपत मला फारच चांगला गेला. 
आज म सकाळीच कुणा महात्म्याचे तोंड पाहिळें होत माहीत नाही. जी 
मालकीण एक दिवसही माझ्याशी कधी गोड बोलली नाहीं, तीच आज 
मळा बालिस द्यायला तयार झाली, कंवेढे हें आश्चर्य ! माल्कावर कांही तरी 
सेकट याज अगर' त्याचे अनेष्ट व्हावे असे कांहीं माझ्या मनांत नाही >. 
मात्र त दुसर्‍याचा जो सर्वस्वी. वात करू पहात आहेत, त्याला अडथळा 
व्हावा एवर्ढदच मी इच्छिता. यांत वास्तविक त्याचे कल्याणच आहे 
अथ त असं करण्यांत धर्मांच्या दष्टीने मी मुळींच अपराधी ठरत नाही.” 
हुळूस अशा प्रकारे आवल्याच विचारांत युंग होऊन गेळा आहे इतक्यांत 
लाकितमिबी तेथें आली अणि दोन रपये त्याच्या हातावर ठेवून म्हणाली, 


(६५) पैसा आणि सुख चिरस्थायी मानू नये. 


४६ यायुढें डोळे आणि. कान चांगलेच उघडे ठेवून काम करीत जा. माझे कोण- 
स्थाही प्रकारे नुकसान होऊं नये इकडे तुझे लक्ष असूं दे. ” 


_ जुढसने उत्तर देले, “. आईसाहेब ! त्या बाबतीत आपण अगदी 
निश्चित राहा. आतांच मला ज्यास्त कांहीं सांगतां येत नाही, आणि अश्ञा 
प्रकारें बोलत उभें राहाणेंहि योग्य नाहीं. कारण घनीसाहेबांची घरा येण्याची 
वेळ झाली आहे. मला वाटतें ठरलेली रक्कम धेऊन ते"ती. आसगर अली- 
कडे देण्यासाठीं गेळे असावेतं. तेव्हां ते लवकर येतील. मी माझ्या कामाला 
जतो. आपणही आपल्या क्रामांत गढून गेल्यासारखं दाखवावे. मनाला शांत 
ठेवा, नाहीं तर बोलतां बोलतां बेसावधपणाने खरा प्रकार' उघडकीला 

. यायचा. यासाठीं भांडण तंटा वगेरे कांहीं करूं नका. ” 

: जुल्स ! त्या बाबतीत तू निश्चित राहा. तू समजतोस तितकी मी 
आंडखोर नाही. पण या राजश्रीनी मला तशी बनायेटी त्याला मी काय 
करू ? जाऊं द्या. यापुढे मी त्यांच्याशी मुळींच झगडा करात नाही तूं 
अगदीं काळजी करू नको. '' ताकित बिबी शांतपणाने म्हणाली. 


. इतकें झाल्यावर तो इमानी आजि धर्मभीरू नोकर बाहेर आळा आणि 
आपले झाडलोटीचें व साफसंफाइचें काम करण्यांत गढून गला. थोड्याच 
वेळांत उमरडेख घरी आला; पण नोकर कामांत गद्दन गेलल्य पाहून त्याने 
त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची विचारपूस केळी नाही 


प्रकरण ८ वें 
नका 
पै्ता आणिं सुख विरस्थाबी मानूं नधे 


इतके दिवसांत. किती तरी संकटे इन्राहीमवर येऊन गेळी होती, पण 
लो अजूनपर्यंत थोडा सुद्धा म्याला नव्हता. आतां मात्र त्याचें अन्त:करण 
असस्य होऊं लागले. कारण उमरशेख स्वतः आणि दुसऱ्यांकडून त्याचा 
छळ कर पती कसून तयारा करू लागला. ।वशषत; दाल्यिला आपल्या 


र व 11 षा 


दिल'बहार... (६६) 


हातून काहून घेण्याच्या खटपर्टात त्याला यश येईल असे दिसू लागलें. 
अथोत इब्राहीमला काळजी वाटू लागली व त्याचे दैनंदिन व्यापारही 
बेद पडल. 

आज तो निस्तब्ध असलेल्या एका खोलींतीळ बिछान्यावर पडून मनां- 
तल्या मनांत विचार करीत होता. “ ही दालिया कोण असेल बरें ! हिचा 
वियोग होईल या नुसत्या कल्पनेनेंच मळा इतके विलक्षण दु:ख 
व्हावे आणि मनाचा चेचळलपणा वाढावा याचें कारण काय ? माझ्या ह्ृद- 
याचे बोळ जर कुणी ऐकेळ तर दालळेया हीच माझें जीवनसवस्व आहे असें 
त्याळा कळूम येइल. कारण तिळा पहातांच माझे सगळे श्रम आणि दुःस्व 
नाहींशी होतात. माझ्यावर इतकीं संकटे कोसळळीं आहेत आणि मी भयं- 
कर प्रसंगांत सांपडळो आहें, तरी पण दाळिया माझ्याजवळ येऊन उभी 
राहिळी व दोन शब्द बोळळी कीं मी सगळें कांही विसरून जातों. माझ्या 
अन्त:करणाची आराध्य देवता कोणी असेळ तर ती दलियाच होय. आणि 
हेच्यासाठींच, मी अद्याप लग्नही कलें नाहीं. 


मला वाटते ही दाळिया काणत्या तरी उच्च कुलांत उत्पन्न झाली 
असळी पाहिज. तिची ती मुवनमोहिनी मूती मला पावलोपावली सुच- 
वीत आहे की, हिचा वशॉ॒ जगद्विख्यात असावा. ही कुलकुमारिका 
- असली पाहिज; पण तिच्या श्रप्ठ वेशमयादेची प्रत्यक्ष निशाणी अज्ली 
कांहींच आढळत नाहीं. एका कारिंमरी सोदागराकडून ही विकत घेतळी 
एवढेंच हिच्याबद्दळ मळा माझ्या वहइलांकडून समजलें आहे. "त्यावेळीं ही 
अगदी ठहान टोती. तिचा विचार कण्णय्यासारखा असा कांहींच इतिहास 
नाही. पण ती काणी का असेना, माझं जीवनसवेस्व तीच आहे एवढे 
मात्र खरं. माझ्या अधकारमय आयुष्यांतील खरा प्रकाश, रग्णावस्थेंतीळ 
दिव्य आषध, सवाचतुर परिचारिका, शोकाचें सांत्वम आणि संकटांतील 
खरा मित्र जर कोणी असेळ तर हीच माझी दलिया होय. जर मला कर्षी 
विवाह करावासा वाटला तर मी हिलाच आपली पत्नी करीन. जर माझ्या 
हृदयारसिहरासनावर विराजमान होव्यालळा कोणी लायक असेल तर हीच 
शापम्रष्ट देवता दाल्या होय 


:£ खुदानें तिळा केवळ श्रेष्ठ सोंदर्यळतिका केळे आहे इतकेंच नाही 


(६७) पैसा आणि सुख चिरस्थायी मानूं नये. 


तर ती आपल्या अन्तःकरणाच्या उदात्त भावनेने सवांचा पराभव करण्याला 
समथ आहे. तिच्या समोर सर्वानाच पराजित व्हावे लागेल. माझ्या बापार्ने 
मरंतेवेळीं तिळा दोन हजार मोहोरा दिल्या होत्या व मीही अगदी गुप्त- 
पणानें म्हणून तिला पांचशे मोहोरा बक्षिस दिल्या होत्या; पण आज पंधरा 
वर्ष ती अगदी एकनिष्ठपणाने व निमक हळाळ होऊन या घराण्यांची सेवा- 
चाकरी बजावीत आहे. माझ्या वडेलाकडून प्रत्येक भहिन्याला जो तिला 
घगार म्हणून मिळे तो तिने सांठवून ठेवला असला पाहिज यांत सशय 
नाहीं. कारण, तसें नसते तर आज तीन चार महिने माझ्याजवळ एक कव- 
हीही नसतां रोजचे व्यवहार तिने कसे चाळाविळ आहत ! 'या कित्यक 


महिन्यांत संसाराच्या खर्चासाठी माझ्याकडून तिला एक पहा मसिळाळा नाही 


या दःख संकटांच्या वेळीहि माझ्या जवणाखार्णांत व इतर पारचर्यत 
तिच्याकडून एवढी सुद्धां चूक होत नाहीं. जं जे कांहीं माझ्या जिभला 
गोड लागेल व ज्या योगाने मला संमाधान वाटेट तं ती ताबडताब माड्या 
पुढे हजर करत. सुखा समाधानाच्या दिवसांत व चालत्या काळांत मळा 
झे जेवणखाण मिळत होते. तेंच आतांहि मिळत आह. मी मनांतल्य 
मनांत संव कांही. समजतो; पण तोंड उघडून हिच्या संसार माड्यानें 
कांहींच बोळवत नाहीं. ती जे करते त्याचा ।नषघ करतां येत नाहीं, कारण 
[तिला त्यापासून वाईट वाटेल. तरी पण मी माझ्या मनाशी असं ठरविलें 
आहे की दाल्यिकडून माझ्यासाठी खचच होणारे हे द्रव्य मो दान म्हणून 
न घेतां कड म्हणून घेणार ! जेव्हां त्याची फेड ह!इल तेव्हां होइल. माझ्या 
कडून या कर्जाची फेड होईल का नाही कुणाळा माहीत ! त्या करुणामय 
परमेश्वराने जर मला चांगळे दिवस दाखाविळे तर मी तिचा पॅनपहिशाज 
चुकता करीन. कारण काठिणतर प्रसंगांतीळ या दयेच्या करणाची फेड 
कणे भाग आहे ) 


:: त्यानंतर त्या दिवशींच्या त्या अदूसुत प्रकारची गोष्ट. दालियने 
त्या दिवशीं मला जर तसें सहाय्य केळे नसतें तर सेतानी अन्त:करणाच्या 
उमरशेखाने त्या काजीच्या शिपायांकडून माझी हवी तितकी मानखंडना 
करून मला तुरुंगांत नेऊन टाकलें असतें. दालियेनें त्या प्रसंगी माझ्यावर 
जे उपकार करून ठेवळे आहेत त्यांना तुलना नाहीं. 


दिलबहार. (६८) 


८ पुण मीं दाळ्यिची जशी रात्रंदिवस जपमाळ घेतली आहे भत तिच्याच 
'चिंतनांत गढून जाऊन तिच्यावर प्राणापेक्षांहि ज्यास्त प्रेम कत आहे तशी 
ती माझ्यावर प्रेम करीत असेल काय? कित्येकदा तरी सोया बाबतींत 
तिला अनेक प्रश्न विचारले आहेत; पण तिच्याकडून मला माझ्या मनासा- 
रे असें कांहीच उत्तर मिळालेळें नाहीं. ती फक्त एवढेच म्हणत्ते, की,. 
: आपली सेवाचाकरीं करणें हेंच माझं खॅर सुख. आपलें समाधान हाच 
माझा खरा आनंद, आपला सुन्दर चेहेरा हास्यप्रफुलल दिसला कीं मलाः 
सुख वाटलें. मला या बाबतींत आपण आतां कांहीहि विचारू नये. कारण 
त्यामुळें माझ्या मनाला मोठी लाज वाटते. असें जरी मला तिनें उत्तर 
र्‍देळें तर्र (तिची एकंदग स्थिती बोलतांना «तिचे हावभाव, मनाचे परिवर्तन 
आणे माझी सवा करतांना तिची दिसून येणारा तत्परता ही पाहून मल! 
वाटतें की माझ्यावर तिचे गाढ प्रेम असलें . पाहिजे. प्रमावाचून अस 
होणें शक्‍य नाहीं. जर मला चांगळे दिवस आले तर मी तिची जा इच्छा 
असेल ती पूर्ण करीन. तिळा योग्य मोबदला दिल्यावांचून मला. मुळीच 
समाधान वाटणार नाहीं. पण हाय - खुदाताला मला पुन्हां चांगळ दिवस 
दाखवील काय ! 


८ घण दाळियेने मला काल ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकून तर 
माझ्या रक्ताचे पाणीच झाळं, माझ्या दोन्ही बागा पांच हजार असफींना 
त्या सेतानाकडे गहाण आहेत; पण तिच्या सांगण्यावरून व सला आले- 
च्या अनुभवावरून, उमरशेस्व, काजीला लांच देऊन माझ्या विरुद्ध हुकूम 
नामा मिळाविणार यांत. शंका वाटत नाहीं. व तसा त्याला हुकूम मिळतांच 
मला स्स्त्यावरही उभें राहायला जागा मिळणार नाही. शिवाय काजीच्या 
ज्षिपायांकडून सर्वा समक्ष माझा अपमान होईल .तो निराळाच, कारण 
एवढी माठी रक्कम एकदम काजीसमोर नेऊन मांडणं शक्‍यच नार्ही. 
शिवाय या मोठ्या रकमेत व:व्याजांत तो दालेयेळाहि आपल्या ताब्यांत 
घेऊन बसेल. माझ्या बापाने वळा. दासीपणांतून मुक्त केलें आहे. पण 
या गोष्टाला मी व दालिया या दोघांवांचून दुसरा कोणीच साक्षिदार नाही. 
व॒तसा एकादा लेखहि नाह. तेव्हां ही माझ्या इष्टेटीत धरूं नये असें मी 
कोणत्या तोंडाने सांगू ? मी झालेली खरी गोष्ट जरी कितीहि अड्राहास- 


(६९) ___ पैसा आणि सुख चिरस्थायी मानूं नये. 


पूवक सांगितली तरी कराजीच्या शिपायांना ती मुळींच खर्रा वाटणार नाहीं. 
कारण कागदी पुरावा व सादा नसळे तर खरा गोष्टही खाटी ठरू 
शकते. ळे 

“ रुपयांसाठी सगळेच सादकार लोक कमालीचा तगादा . कःतात; पण 

या निष्ठुर जगाकडून कुणालाही कधी एका पेशाचें सहाय्य झाळें नाहीं. 
मग मलाच जगाच्या प्रसन्नतेचा लाभ होणार कसा ! मो माझ्या चांगल्या 
काळांत पाण्यासारखा पेसा उधळला व बर्‍याच लोकांना मिष्टान्न चारली; 
पण आज त्यापेकी एकानें तरी सला नुसत्या एका शब्दाने सहानुभाते 
दाखवायची होती ! हाय ! हें जगच अस हरामखोर आहे काय ?.त्या दिवर्शी 
इसाकला मी हें सगळें कळविलें होते. आणि तो गांवी असता तर मला 
भरपूर सहाय्यहि झाळें असतें; पण माझ्या दुदवाने तो सध्यां अहमदाबाद 
यर्थे गेला असल्यामुळें त्याचा मला कांहींच उपयोग होण्यामारखा नाहीं- 
सग आतां कुणाकडे बरें पैशाची भिक्षा मागायळा जाऊं? या. आपत्तीच्या 
चळीं सला कोण सहाय्य करील ? 

“ अर्धीक्ज त्यानंतर अपमान बुद्धिमांदया आणि शेवट कारागार ! मी 
अबू अयृब सारख्या प्रख्यात सावकाराचा मुलगा ! कांही महिन्यांपूर्वी 
मत्येक मनुष्य माझ्या पुढे आपलें मस्तक नसत्रीत हाता. माझी भेट 
घेण्यासाठीं दारासमोर किती तरी ळोक तिष्ठित उभे राहात होत, पण आज 
मला पाहतांत तिरस्काराने लोक आपली तोंडे फिरवित. ज सुखाचे पारखे 
रात्रंदिवस माझ्या सभोवार मला वेहून बसून “ जनाब, मेहेरबान ' इत्यादि 
श्रातिसुखकर स्तुति वाक्यांनी माझी मयादा वाढवीत होते तच आज माझा 
काळ फिरतांच मला सांडुन गेळें. रंगभूमीवरील उज्ज्वळ प्रकाश नाहींसा 
झाला. आणि आतां सी भयंकर अधारांत उभा आहे. आतां मळा पश्चा- 
त्ताप होत आहे आणि मृत्यू हाच माझा अलरचा सखा जिवा असल्याचे 
मल्ाा उघड दिसत आहे. त्याच्यावांचून आतां माझा तरणापाय नाहीं. 


“ हां. आतां मला आठवण झाली. मझा बाप मला एकेवळी म्हणाला 
होला, “ बाळ, पेसा आणि सुख चिरस्थाई मानू नये. कारण तें कायमचे 
असें कुणालाच लाभत नाहीं. मी तुझ्यासाठी जें हें कुबेराचे भांडार ठेवून 
जात आहें तें तूं रीतसर खर्च केल्यास व आपली :मानमयादा ठेवून चाल 


दिलबहार. ( ७० ) 


ल्यास तें तुला दगा देणार नाहीं. आतां उधळेपणानें खर्च केल्यास काय 
होईल तें मी सांगायला नकोच. जर कर्धी तुला तशी स्थिती आली आणि 
तू भिकारी झालास तर माझ्या खिडकीसमोार उद्यानांत जो मोठा आम्रवृक्ष 
आहे त्याच्या सवात मोठ्या खांद्याला दोरी बांधून गळफास घे; पण दुस- 
ऱयाच्या दाराशी हात पसरूत आपल्या घराण्याची अबू घालू नको. 
तसाच प्रसग आल्यास वडलांची ही आज्ञा मी बरोबर पाळीन. एका अक्ष- 
राचीही त्यांत कसूर करणार नाहीं. अद्याप ती वेळ आली नाहीं; पण तो 
दिवस उगवेळ असें बाटते. व आत्महत्त्या हीच माझ्या सगळ्या यातनांचा 
संहार करणारी स्वगीय देवता ठरेल-”' 


यावेळीं बरीच रात्र झाली होती. कृष्णपक्षांतील काल रात्री असल्यामुळें 
सगळें जग घोर अधकारांत बुडून गेळें होते. चाहाकडे विलक्षण निस्तब्धता 
धसरली हाती; पण इब्राहीमला मुळींच झाप येईना. तो निरनिराळ्या प्रका- 
रच्या दु:खद विचारांत गढून जाऊन बिछान्यावर तळमळत पडला होता, 
अन्त:करणांतील तीव्र वेदना त्याला सहन होत नसून बिछानाही कंटक पूर्ण 
आहे असं वाटत होतें. आपल्या बिछान्यावर कुणीतरी आगीचे कण पसरळ 
असांवत असेंहि त्याला एकवार वाटलें. तेव्हां आतां झोंपणें योग्य नाहीं 
असें ठरवून तो एका उघड्या खिडकीजवळ आला. नजीकच असलेल्या 
एका हिंदु मंदिरांतील पहारवाल्याने मध्यरात्र पुरी झाल्याची इषारत दिले- 
लीही त्याला ऐकू आली 


प्रकृती दर्वाचें निशाकार्लांन सोंदर्य पाहून इत्राहीमला यापूर्वी किती तरी 
आनंद होत अस; पण आज त्याला तें सगळे विषवत्‌ वाटू लागलें. मनाला 
आनेद व्हायचा बाजूलाच राहून उदासपणा वाढू लागला, निळसर आका- 
शाच्या सर्वांगावर असंख्य तारका चमकत होत्या; पण त्या सगळ्या तारका 
त्याळा निष्मभ वाटूं लागल्या. गारेचे खडेच कोणी तरी चिकटविले असावे 
असें वाटलें, अंधकारांनें झाकून गेलेल्या श्यामलळक सुंदरेच्या सवागावरून 
वाहणारा रित्रख आणि सुशीतल मन्द सर्मीरणही त्याच्या अन्तःकरणाचा 
दाह शांत करीना त्याला ते सगळे उपभोग असमाधानकारक वाटूं लागले 
रुक्ष मदेशांतील तततज्वाला आपणाला भाजीत आहेत कीं काय असें 

"ल्याला वाटलें. 


(७१) _____ पता आणि सुख चिरस्थायी मान नये. 


त्या खालीत दिवा तेवत होता. शिडकीतून येणाऱ्या मूदुमन्द मल्या- 
निलाच्या झुळकी सरशी त्याची ज्योत चंचल होत होती. इब्राहीमन अती 
शय दीन मुद्रेने व खिज्ञ नेत्रांनी आपल्या किंचित्‌ उष्ण असलेल्या सुंदर 
बिछान्याकडे पाहिलें, पण त्याच्याने झोपण्याचे साहस करवेना. मागील 
सगळ्या आठवणी होऊन त्याला विलक्षण गाहबर आला. 


याच वेळीं त्याचा विश्वासू नोकर मुबारक हळूच आंत येऊन आपल्या 
मालकाकडे सहालुभूतीच्या स्वराने पहात हळूच म्हणाला, “ हजूर ! आप- 
णाला अजूनही झोंप आली नाहीं. काय बरें हें असे ! अशाने आपण 
खआजारी नाहीं का पडणार? ? , | 

५: मुबारक ! भयंकर चितंनें ज्याचं अन्तःकरण तळमळत आहे. त्याला 
झोप कशी येणार ! संपळी माझी झोप ! '' बांलतां बोलतां आपल्या शांचनीय 
स्पर्ताच्या कल्पनेने इब्राहीमच्या नंत्रांत अश्रू आले 

मुबारकालाही वाइंट वाटलें. तो सद्गर्दात होऊन नम्रपणानं म्हणाला, 
५६ जनाब ! साझ्या उद्धटपणाची क्षमा असावी. आत्मसयमन करून काळ 
जी चें निवारण करण्याची खटपट करा. चिंताही भयंकर दावानलाप्रमाणे 
मनुष्याला जाळून टाकणारी आहे. तिला वाढू दिल्यास सवेस्वाचा 
नाश होईल. ” 

“ घण मुबारक ! आतां माझें काय शेलक राहिलें आहे ! जं व्हायचे 
त होऊन गेळे. कुणाला कांहीं सुखाचा आधार असतो, आझेला जागा 
असते; पुण माझं कांही नाहीं मुबारक ! घर दार, आप्त इष्ट, पसा अडका 
सर्व कांही नाहींसें झालें आणि आतां भर रस्त्यावर अपमानाच्या 'नितेत 
जळून जाण्याचा प्रसंग आला आहे ! माझें हें दुःख नाहासे होण्यासारखं 
नाहीं; पण मुबारक ! तू यावेळीं माझें एक काम करू. शकशील ? ” 

“ काय करूं साहेब ! वारा घालू का ? !' मुबारक कळवळून म्हणाला. 
त्याचेहे नेत्र कोरडे नव्हते. 

इबाहीम 'नेराझापूर्ण अन्त:करणानें हेंसळा आणि दीधे सुस्कारा साहून 
म्हणाला. “ नको. तसले कोणतेहि उपचार मला आतां मानवणार नाहीत; 
पण कुठून तरी चांगलीशी झिराजी जर आणून देर्शाल तर. पहा. देतां येईल 
का ? शिराजीसारखें उग्र मद्यपान केल्यावांचून मला स्वस्थता वाटणार नाहीं, 


डबर, ६४५ / 


माझ्या' अन्तःकरणाच्या ज्वाला. दुसऱ्या कशानिंहि शांत होणार नाहींत. 
माझी. ही तळमळ वाढत जाइल ! निष्ठुर्तेने झोंप मत्हा. सोडून गेली आहे 
ती उत्कृष्ट शिराजीवांचून माझ्या स्वाधीन होणार नांही. हाय ! मुबारक ! 
यःकाश्चित्‌ शिराजांच्या एका पेल्यासाठी याचना करण्याचा प्रसंग यावाना. ” 


“: पण जनाब ! या मद्यापानाची दुबादू आपणाला कां. आठवली 
बर? या झिराजी मद्याच्या राक्षसी लोलेनेंच या अवस्थेला आपण 
पोंचलांना ? '' 


£ होय; पण आज मो या बाबतात हे शेवटचेंच पाप करणार, मी आज 
दोवटचा एकच पला तोंडाला लावणार. नाहीं तः चार घटकांनी येणारे 
मरण मी आतांच आपल्यावर ओढून घतल्यासारख होईल. अन्त:करणाच्या 
तीव्र यातना नाहींशा कण्ण्याला मद्यासारखें दुसर ओषध नाहीं. माझी ही 
शेवटची आज्ञारूपी पाथना तूं अमान्य करूं नको. तू स्वामिभक्त आहेस. 
तंव्हां यावेळी अवज्ञा करून आपल्या मिळविलल्या कोताला कलंक लावू 
नको. तुला पश्चात्ताप होइल पाहिन तथे जा. दारोदार भिक्षा झाली तरसी 
माग; पण एक पेलाभर तरी उत्कृष्ट शिराजी मद्य मला आणून दे ” इज्रा- 
हीम अगदीं दीन खराने बोलत होता. 

मुवारकारचेहि अन्त;करण द्रवले. उपदशाची अथवा मनानिग्रह कण्याची 
वेळ टळून गेळी आहे. हें त्याला कळून चुकळें. तो म्हणाला,“साहेब ! 
शिवराजीसाठी भिक्षा मागण्याचे कारण नाही. आपण रोजच्या खचासार्ठी 
म्हणून जो उत्कृष्ट शिराजी माझ्याजवळ देत होतां त्यांतून मी, थोडथोडी 
रोज शिलक ठेवीत असें. बळी अवेळी आपल्यालाच उपयोग होइल अस्ते 
मला वाटलें होते. कारण भलत्याच वळी बाजारांतही उत्कृ मद्य मिळत 
नसतें म्हणून मी ती ठेवून दिळी होती, आतां तिचाच आपल्याला उपयोग 
करतां यईल. १ | 

असें म्हणून ..मुबारक बाईघाईने जिना उत्तरू लागला. तो 
गल्यानंतर इज्राहिम मनांत म्हणाला, “पाहू गेलें असतां अजूनाहे सी 
भाग्यवान आहें. आईबाप. पत्नी... मुलगा कोणी नाहीं; पण माझ्या सुद- 
वाने. सला परि्ारक फारच चांगंळा. मिळाला . आहे परिचारिकाही त्याच्याच 
तोडीची, दोघेही. नित्वार्थीपणाने माझी सेवा शुश्रूषा करीत आहेत. यांचे 


(७३) मामू मगे 


हे कजे मीं माझ्या आयुष्यांत कर्धी तरी फेडू शकेन का? या स्वार्था 
जगांत असली हीं निस्वार्थी माणसें मिळणे म्हणजे इध्वराची दयाच नार्ही 
काय!” । 


याच चेळीं मुबारक पूण भरळेळे मद्यपात्र घेऊन आंत आला. रजा > 
हिमनेंही पुष्कळ दिवसानी आलेलें व रक्ताम्बुतुल्य अमृताने भरलेलें सुरा- 
पात्र हातांत घेतलें. त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. व तो हुर्षांम्धयुक्त 
होऊन म्हणाला, '“ जीवनाला संतोष दणाऱ्या मंदिरे, तू आनंदमयी आहेस 
तुझ्या सकाळला तू केव्हांहि दुःखांत ठेवीत नाहीस. तू चिंतानिवागिणी 
देवी आहेस. माझ्या या असह्य यातनांनी तळमळणाऱ्या हूदयाळ. तुझ्या - 
चांचून कोणीही शांती देऊं शकणार नाहीं. 


आग्रहभरानें व उत्तेजनपूण अन्त:ःकरणाने त्याने तें मद्यपात्र एका 
दमांत खलास केळे, व बराच वेळप्येत गेमार मुद्रेने त्या खोळीतच इकडे 
तिकडे फिण्यांत त्याने वळ धाळविळा. त्याच्या निरुत्साही हृदयांत आतां 
उत्साहाचा संचार झाला होता. मुबारक तथे थांबला नाही. तो ते रिकामे 
सद्यवात्रन घऊन खोलांच्या बाहर पडला व दरवाजा बद करून माडोाच्फ 
खाली उंतरला 
-_ थाोंड्या वेळानंतर मद्याच्या कायशक्तीला आरंभ झाला. सिन्नतेचे आनं- 
दांत पर्यवसान झाळें. निरुत्साही देहांत नवजीवनाचा संचार झाला. अध- 
काराने झाकून गेलेली सृष्टीची शांभा पूर्वी त्याला भासवीत होती; पण 
आतां दी त्यालाच मनोरम दिसं लागली | | 

वीचे उद्दिय्न विचार नाहींस होतांच प्रेमाचे चाळे ब आनंदाचे काल्प- 

निक सनोरे सुचावे यांत आश्चर्य कसचे ! .दलळियेचे सुंदर स्वरूप आपल्या 
अन्त: रणांत प्रतिबाबित झाळें आहे. असें त्याला वाटूं लागलें. तिच्या 
सोंदर्यांची माधुरी मद्यापेक्षाहे मधुरतर आहे असं त्यांचं मन त्याला साक्ष 
देऊं लागलें. त्याच्या नेत्रांसमोर दलियेची अशूर्त मूर्ति खेळूं लागली. मान- 
सिक प्रफुलतेमुळें उत्पन्न झालेल्या हुशारीने तो तिला. पाहू लागला. ती 
त्याल] स्वर्गीय देवीसारखी दिसू लायळी. इतकेंच नव्हे.वर तिच्या आकर्ज' 
विळं्रित नील नेत्रांत करुगेचें दिव्य तेज चमकत असून तै नेत “'भिऊं नंको.. 
: म तुझे रक्षण कर्शन,' असं सांगत. असल्याचाही त्याला भास झाल 


दिबहार. (७४) 


रक्तात्फुलओष्टराषर [्समतहास्य मिषार्ने एकमेकांपासून किंनित्‌ विलग 
होऊन आपल्याशी हितशुज कर्रात आहेत असेंहि त्याला वाटळें. ' मिऊं 
नये. संकटाच्या वेळीं सहनशीलपणा असावा लागतो. इंश्वरावर श्रद्धा भक्ती- 
युक्तं विश्वास ठेवावा; कारण त्याच्यावर विश्वासून राहिल्याने आपलें रक्षण 
होईल. ' हे शब्द तर त्याला स्पष्टपणे ऐकू आळे. हे सगळे मदिरामत्त 
मनाचे खळ आहेत हें त्याला समजलें नाहीं. 

इकडे तिकड भटकण्यांत व मनाच्या व्यापारांशीं एकतानता करण्यांत 
बराच वेळ घालविल्यावर इब्राहीम आपल्या बिछान्यावर पडला. कारण 
आतां त्याला उभें राहातांच येणें इतक्य नव्हते. पाय लटपटत होते व मद्या- 
चा कॅफ चढत चालला होता. ज्या निष्ठुर निद्रेने त्याला अजूनपर्यंत आपल्या 
जवळून दूर लोटले होते, ती आतां त्याला आपल्या हृदयाशी धरून गोंजारीत 
होती. एकदरींत सवे प्रकारें श्रांतपणा आला होता. त्यामुळें बिछान्यावर आंग 
टाकतांच तां झोंपी गेला आणि स्वप्नसुखाच्या साम्राज्यांत यथेच्छ विहार 
करू लागला. | 


4५१ 


झीपेंतही त्याला स्वस्थता मिळाळी नाहीं. निद्रादेयी इब्राहीमच्या 
दुःखाने कळवळून आपलीं प्रियसर्खी स्वप्न देवी तिची भेट देत होती. त्या 
वेळची त्याची परिचारिका तीच झाळी. व इब्राहीमही तिच्या सवेनें 
खृध झाला. | 

त्याला एक फारच गोड स्वप्न पडलें, आपण जणु काये धवलचंद्रिका 
शोठ दयामल दूर्वा क्षेत्रावर बसला असून चोहोकडे रजत धारामय ज्ज्योत्स्ना 
चकाकत आहे. सुगन्थित श्िग्य समीरणानें आपल्या सभोवारचा प्रदंश 
व्यापला आहे. चंद्रिकची तंजास्विता तर वाढतच चालली होती. असली 
उज्ज्वळ ज्योतिस्वरूप ज्याोत्क्ना त्यानें कर्षांच पाहिली नव्हती म्हटलें 
खी वाळेल. 

न्यानें पाहिळे, आपण त्या प्रांतांतून चालत असून प्रकाझमय क्षेत्रांत 
बरेंच दूरवर आलों आहों. आणि जवळच एका शुभ्र संगमरवरी दगडाच्या 
चडुत््यावर कोणी तरी झोपलेली दिसत आहे पण थोडेसें पुढे होतांच ती 
व्यक्ती कोण हें ओळखतां आलें. ती दाळिया होती. तिचा सगळा पोषाख. 
धझुम्रवणांचा असून चंद्राच्या शुभ्रपकाशानें तिनें ज्ञान केलें होतें. हें दृश्य: 


(७५) एका प्रसंगांतुनच सुटलो म्हणायचे ?. 


पाहात आहे इत्तक्‍यांत एक काळाकुट्ट साप त्या, वेदीवर चढला आणि 
दालियेच्या सुंदर वक्षःस्थलाचा चावा घेण्यासाठीं त्याने आपले तोंड पुढे केलें- 
इब्राहीम तं पाहू शकला नाहीं. त्याचें सवीग थरारलें व तो स्वप्नांतच 
मोठ्याने ओरडला * दालिये, दालिये, ' तो काळ संप तुला चावू पहात आहे. . 
घात झाला. खुदा ! भी माझ्या प्राणाहूनही प्यार असलेल्या दालियेला 
कसा बरें वाचवू शकेन ? ” 

त्याच्या त्या आरडण्यानेंच ता. साप जणुं काय भिऊनच दुसरीकडे 
पळून गेळा. ताबडतोब त्याने आनंदित अन्तःकरणानें दाळियेचा हात धरून 
तेला त्या वेदविरून खालीं उतरले. व तो तिच्यासह उत्साहभरांत दुसरीकडे 
[नघून गेला. | 

हें स्वप्न खरें, पण या स्वप्नांतील दुःख आणि आनद यांच्या अतिरेकाने 
त्याची झोप नाहींशी झाली. खिडकीतून त्यानें बाहेर पाहिलें, पण रात्रीची 
कृष्णछाया अद्याप नाहीशी झाली नव्हती. आपण आपल्याच बिछान्यावर 
आहोंत. हेंहि त्याळा कळून चुकलं. अथात्‌ सगळें कांहीं पाहिलें ते. स्वप्नच. 
अशी त्याची खात्री झाली. पांढरी शुभ्र वेदी, दूवांचे क्षेत्र, सुधाधवलचाद्रका 
आणि दालेया यांपेकीं कांहींच दिसलं नाहीं. अर्थात्‌ तो एक मनाचा व्यापार 
होता हेंहि समजायला त्याळा फारसा वेळ लागला नाहीं. भयेकर कृष्णसपही 
केव्हांच अदृश्य झाला होता हें सांगायला नकोच. 

* मना : तूं पाहिलेस तें स्वप्नच ना ? माझ्या दालयळा कोणा पापा 
चांडाळाची दृष्ट लागणार नाहीं ना ! देवा ! तूंच आतां तिचे रक्षण 
कर माझा तर अवतार संपलाच. ' देवाचें नांव घेत इब्राहीम पुन्हा 
झोंपीं गेला. | | 


प्रकरण ९वे. 


व. 


एका मसंगांतूनच सुटला म्हणायचं ? 


“ इतक्या रात्री तू जाणार तरी कुठें?” . | 
“८ लुला माहीत नाहीं का मुबाकर ! आज जुम्मा ना ! आज आमचा 


“बत दिवस, आज उपासना आणि खेसत करावयाची. .मोलर्वाच्या तोंडून 

र अपदशाच्या गोष्टी ऐकायच्या ! तुला माहात नाहीं का 
"6 तें मळा माहीत आहे; पण इतक्या मोठ्या रात्री आणि एकट्याने? ' 

५: राज असली म्हणून मळा. कसली भोति आहे मुबारक? ”' 

: ५ सोंदर्य आणि तारुण्य एके जागीं असलो को त्याला गुप्त शत्र हे 
:सावयाचच. '' 

“: पण मला खुदाचे सहाय्य आहेना ! “'. 

“: मुद्दाम आपण होऊन संकटांत उडो घेणाऱ्याला खुदा काय करील ! 
दाने मलुष्याला विचार करण्याची शक्ति दिलेली आह; मम तिचा त्यानें 

उपयोग करू नये? 

“ त्या तुझ्या तत्वज्ञानाची आतांच जरूरी नाही. आणि तुझा ही 
1पीही निरथक आहे. शिवाय झाहासूफीचा अस्ताना फार फारसा दूर 
हीं हें तू जाणतच आहेस. 

“ तुर 'मग मोच तुझ्याबराबर येतों. तू एकत््वाने जाऊं नको. ” 

“- मग धनीसाहेब एकरेच राहातील त्याचें काय । शिवराय त्यांची मन- 
मती किता बिवडलेली आहे हें तर तू पहावच आहेस. अशाविळे त्यांना 
कटे सोडून जाणे योंग्य नाही; ।.._ 

दाळियेचें हे सांगणें ऐकून मुबारकार्ने. थोडावेळ, आपल्या मनाशींच 
चार केला आणि 'नंतर म्हटलें, “ तूं जे म्हणालीस तें खरे आह. जरे तर 
[च घरांत राहातो; पण तू शक्‍य. तितक्या लवकर मार्गे फीर. मब्य रात्र 
-त॑ आली आहे,.' कारण नुकताच मी धेनीसाहेबांकडून तुझ्याकडे आलों 
अजून झोपले नाहींत. आणखी दोन वटका तू परत येण्याची मी वाट 
रन; प्रण तितझ्या वेळांत जर तू आळी. नाहीस तर असल्या या काळों- 
वून मी तुझ्या झाधाला येईन. तेव्हां मळा तितके श्रम घ्यायला तूं 
वू नको. इतकीच माझी विनंती आहे. ” 


५ नाहीं. ती तुला तितक श्रम पडू देणार नाहीं. मी. दोन घटकांत 
गे फिरते...” असे सांगून'दलिया . ताशा ह्या. मोठ्या रात्री सर्वागावरून 


दल्या दर शुक्रवारी. आपल्या अस्याळा 


 .अक्ळत प्रिराच्या करग्योत फले 


(७७) | एका प्रसंगांतूनच सुटकों म्हणायचे ! 


वढविण्यासाठीं जात असें. हा पीराचा अस्ताना' दोलतगेजांत होता. इब्रा/ 
हीमर्चे धर अजमीरच्या मोठ्या वाडीत बड्या लोकांच्या ग्रलीलह्म झेतें. या' 
घरापासून दोलतगजमधील अस्तान्याला जायला वीस मिनिटे यत असत? 
लवकरच चालल्यास पंधरा मिनिटांचा स्स्ला होता. 


मुबारकाच्या हरकतीला न मानतां दाल्या मोठ्या भाक्तयुक्त अन्त!कॅर- 
णाने घराच्या बाहेर पडली खरी, पण थोडासा रस्वा चाळून गेल्यावर तिची 
छाती धडधडू लागली. या स्स्त्यानें या पूर्वी बरेच वेळां मोठ्या रात्री गेली आलेली . 
होती. झहासूफी हा एक फकीर असून त्याला सव सिद्धी साध्य झालेल्या 
होत्या; ता नेहमीच त्या दम्यात असे असे नाहीं, तरी पण तो त्याच्या नांबा- 
वरून स्थापन झालेला होता. स्वतः शह्ासूफी कुठें राहतो व काणत्या वेळी 
त्याचें बास्तव्य कुठें असते हें कोणीही सांगू शकत नस. ज्याचं नशीब 
चांगळें असे, ज्याचे अन्तःकरण सत्कायानें पवित्र झाळेळ असे व ज्याला 
इश्वरप्रातांची तळमळ लागळेली असे त्याळाच त्याची भेट होई. इतरांना 
त्याचें दर्शन होणे फारच कठीण जात असे. 

तर्रापण या शहासूफीच्या आश्रमांत आढळल्या भक्तांना अगदीच निराश 
होऊन मार्गे परतावे लागत नसे कारण तेथे कोणी एक वृद्ध 'मोलना राहात 
होता. त्याचे संगळे केस पिकलेळे असून वय सुमारे ऐंशी वरघापेक्षांहि जास्त 
होतें. काणां तर म्हणत का याचं वय. किती आहे हें सांगतांच येणार नाह 
तो त्रिकालज्ञ असल्याची लोकवाता होती. ज्याच्यावर त्याचा कृपा होत 
असे त्याला ता त्याचें सूत भविष्य वतमान सांगत अस 


असो. त्या अंधारांतून आपला रस्ता काढीत. दलिया झपाट्याने त्या 
आश्रमाकडे चालली हाती. रस्ता तिच्या माहितीचा होता तरी; पण आश्र- 
माच्या आसपास अगदी निर्जनता असल्यामुळे विलक्षण निस्तब्धता प्रसेरलेठी 
होती त्यामुळे तिला थोडीशी भोती वाटलीच... आत्मावचारांत गढून गेलें 
ल्या मनुष्याला भथर्भातीरचे ज्ञान नसंत म्हणतात ते. खोटे नसतें. कारण 
दालियेचे आवेल्या. मनाशी निराळ्याच प्रकारचे हिंतंगुज चाललेले होते. ती 
म्हणत होती; “' ते माझें कोण ! असे जर मी साझ्या अन्तःकरणाळां विचा- 
रलें तंग तेथूनच बोल उठत.की स्वत:च्या जिवापेक्षांहि तुला त्यांची ज्यास्त 
योग्यत "मातेली पाहिजे. कारण. तुक्ष. औवन संतत्व व आयुष्यातील. मुख्य 


शू 


दिलबहार, ७. ४२७ री 


घ्येय तेंच आहे. ' होय. हे बोल खोटे नव्हत. कारण एक घटकाभरही 
त्यांच्यापासून दूर व्हावें असें मळा वाटत नाहीं. कित्येकदां तर्र त्यांनीं 
मला सुखासमाधानाने नला निरोप दिला; पण त्यांना सोडून जायला माझें . 
मनच तयार होईना. माझ आईबाप कोण, माझें घरदार कुठें, आणि माझा 
वंश कोणता हें मळा काहींच माहित नाहीं. महात्मा अबू अयूबनी मला 
एका कारिमर्स सोदागरा-ज़वळून विकत घतलें एवढें मला माहीत आहे; पण 
शुलामाचा व्यापार करणाऱ्या त्या सादागराला माझ्या बाबतींत विशष कांही 
माहिती हांती असं नाहीं. मग आतां माझं पुढं व्हायच तरी काय? मी 
मोठमोठ्या आश्या मनांत धरूत मनाराज्य नररी कां करावे ? मी ज्याप्रमाणे 
' इब्राहीमसाहबांना सर्वस्व अर्पण करून त्यांच्या पायाची दासी झालें आहे 
त्याप्रमाणें तोहि माझ्यावर अनुरक्त असतीळ काय ? माझ्यावर त्यांचे प्रेम 
जाडण्या इतकी मी भाग्यवान आहें ? माझ्या सारख्या हतभागिनील ते 
आपली पत्नी करतीळ काय ? खरोखर मला हें एक गहन गूढच वाटत आहे 
आझेची मादिरा भाशन कल्यामुळें मळा हा एक प्रकारचा केफ तर आला 
नसल ना ? पण मी ह माझे प्राण त्यांना समपण केळे आहेत तेव्हां या 
जगांत माझं समस्व काय ते तंच. मी तर काळजी कां करावी ? जें व्हायचे 
असल तें होईल. त्यांच्या चरणावांचून मळा आतां दुसरी जागाच नाहीं. 
कारण वाहिलेले फूल परत घतां येणे अशक्य आहे. त्यांच्यावर प्रेम कण्ण्यां- 
तच मला खरें सुख वाटतें. त्यांची सेवाचाकरी करणें हाच माझा खरा आनंद. 
आणि त्यांचे साहचये हीच माझी मनकामना, मी निष्काम अन्तःकुरणानें- 
'माबदल्याची अपक्षा न करतां-आमरण त्यांची सेवाच करीत राहीन. त्यांची 
उपासना करणें हेंच माझें कर्तव्य. हें कर्तव्य कर्रीत असतां जे व्हायचं असेल 
. ते होऊं दे. नाशिबांत असेल तें होईल. तूर्त तर त्यांच्या सहवासांत राहातां 
येत असल्यामुळें मी आनंदांत आहे. माझी खरी तृप्ती मला मिळत आहे. 


प्रवास करतांना मलुष्य विचारांत गढून गेलेला असला म्हणजे लांबचा 
माम त्याला कंटाळवाणा होत नाहीं व आपण 'मुक्कामाच्या जागीं किती 
. तरा लवकर आलों असें वाटतें. दालियेचीही तशीच स्थिति झाली ती दर्ग्यांचा 
दूर पणा विसरत्ी म्हटलें तरी चाळेळ. कारण विचार समाप्ती नंतर पहाते 
तो आपण आस्तानाच्याः दरवाज्यांत उभें असल्याचे तिला आढळले, 


( ७९ ) एका प्रसंगांतूनच सुटलो म्हणायर्चे £ 


मुख्य दरवाजा ओलांडून दालिया जुम्मापीराच्या कबरेजवळ गेली. हें 
पीरस्थान कधी निर्माण झालें तें कुणालाच माहीत नव्हतें. जो तो “ हें फार 
जुनं आहे ' असं म्हणे. | 

दालिया आपल्या मनाच्या सर्वे वृत्तीचा लय करून पीराची उपासना 
कर्रात होती. इतक्यांत तथे दोन मनुष्य अकस्मात आले. दालिया उपासनेत 
गढून गेली असल्यामुळें तिळा कांहींच समजळं नाहीं. आलेले माणूस म्हणजे 
उमरशेख आणि आसगर अली हे होत. 

विलक्षण योगायोगाने. उमर शेख त्याच दिवशीं तेथें आला होता. खत:- 
च्या नाशिबांत काय काय आहे तें समजाऊन घेण्याचा त्याचा विचार असल्या 
मुळें आपल्या सांबत्यालळा धऊन तो. मोळवीकडे आला होता. यण 
त्यांना तितका वेळ नसल्यामुळे त्याचा तो हेतु तडीला गेला नाही. त 
दोंघोहि निराश होऊन परत चालळ होते; पण तेथेंच ध्यान निमग्न दालिया 
बसलेली आहे असं पाहून उमरच्या मनांत निगळेच विचार येऊं लागळ. 
त्याचें अन्तःकरण चंचल झाळें. तो आसगरला म्हगाला, “ चल आम्ही 
त्या बाजूच्या खोलीत जाऊे. तिथून आम्हांला तिच्याकडे चांगळेंच पाहातां 
येशल. 

हा आश्रय म्हणजे एक भळी माठी मशीद होती असे म्हणायला उस्कब्ू- 
नाहीं. अथात त्या ठिकाणी खोल्यांचा अभाव नव्हताच. श]खच्या मतल्या- 
प्रमाणें दोघेहि नजीकच्या एका दालनांत गंले. 

उम्र म्हणाला, “' पाहिलेस कां त्या ठिकाणी काण तसला 
आहेती! 7? 

“ पाहिली; पण कोण असावी त्याचा मला अंदाज काता आत्म 
नाहीं ? आसगर म्हणोला. | 

“ बा. वा. अरे ती तर माझी हृदय देवता आहे. जिच्यासाठी मो 
रात्रंदिवस तळमळत अहे ती सौदर्य लतिका दालिया तू. कधींच पाहिळी 
नाहींस का! पहा. पहा. त्या सोंद्यांची चमक तरी पहा. खुदाची आज 
माझ्यावँर मोठीच कृपा झाली म्हणायची; पण आसगर इथून आपण 
अगदीं बाहेर जाऊन उभे राहू. तिच्या अगादर आम्हांला तेथें गेळे पाहिजे. 
नाहींतर, निघून जाईल. असल्या या अंधाऱ्या. रात्री मिळालेला ही 


. अपूव सची व्यर्थ दवडतां नये. माझी बागही जवळच आ ओहे. तिचे 
चांधलें की से कांही निमूटपणे होईल. चल. बाहेर जाऊन पुढचा सगळा 
' बेत ठरवू. आज हिच्याबरोबर कांही काणी आलेलें दिसत नाहीं, चल, 
शछवकर. चल. " | 
. असें म्हणून उमरशेसखने आसगरच्या हाताला घरून त्याला बाहैर आ 
दीत नेले. आश्रमाच्या ,आाहेर बरीच मोठमोठी पिंपळाची झाडं होती. 
अर्थात त्यांच्या खालीं गडद काळोख होता हे. सांगायला नकोच, सैतानी 
उमर त्या काळोखांत एका मोठ्या झाडाच्या आश्रयाने लपूम गाहेला. 
बरोबर त्याचा दोस्त होताच; पण तो मात्र अगदीं भिऊन गेला होता. 
आपल्याला आतां अचानकपणे दाळियला पकडतां येईल अशी उमस- 
शखची खात्री झाल्यावरून तो आपल्या जिगरजान दोस्ताला म्हणाला, 
“ विलंबाने कायहागी होत. आतां आहझांला जें काम करावयाचें आहे 
तें कांही फारसं धोक्याचे नाही. शिवाय माझ्या आंगांत हवे तेवढें सामथ्यं 
आहे. मी तिला अगदीं हालचाल करूं देत नाही; पण तूं तिचे तोंड मात्र 
बंद कर, ट 
ने दाव संतान अशा प्रकारे आपला युप्त बत ठरर्वांत आहेत तोंच 
एक उचच उंच व्याक्त त्या मशिदीच्या पाहिल्या दरवाजावर येऊन उभी 
शाहिटी. . 
सगळ्या रात्रभर मशिदीच्या दरवाजांत एक उज्वळ दीप जळत अस.. 
त्या आलेल्या मनुष्यानें त्या ठिकाणी उभें राहून एकवार चोहोंकडे.. पाहिलें 
आणि तो पुढें झाला. | 
सेतानी उमरनें त्या मनुष्याला ओळखले आणि तो. अगदी किंकर्तव्य 
भूढ होऊन गेला. त्याचें तें साहस, शूंरपणा, बदमाषगिरी, सेतानी मतलब 
वगेरे सर्व कांही त्या मजुष्याला पाहतांच पार कुठच्या कुठें नाहींसें झालें. 
इतर्केच नव्हें तर तो भीतीनें थरथर कांपूं लागला. 
आसगरला यांतळें कांहींच रहस्य समजेना, तधाने विचारले, “ झाले 
काय मिया ? 0.“ ह; 
“ आसगर ! काय. विचारतोतत बाक ! खुदा आज आमच्यावर फारच 
नाराऊ्ञाला, | 


(८१) एका प्रसंगांतूनच सुटलो म्हणायचं .! 


“कां काँ. कोण तो. माणूस ! तू त्याला इतका भितोस का!” 

४८ अरे हा तोच मुबारक ! त्याच्या आंगांत दहा हत्तीर्चे सामथ्य एकव- 
टले आहे, तो एक बडा राक्षस आहे म्हटलें तरी चालेल. या काळोखांत 
असें लपून छपून आम्हीं आहा असें जर कां त्याच्या नजरेला आलें किंवा 
नुसता आमचा संशय आला तरीही तो इकडे घांवत येईल आणि 
आमची शिरे धडावेगळीं करील, हाय !' क्या अफसोसका बात हें 
अमोलिक रत्न हातांत सांपडलें असून सोडून द्यावे लागत आहे 

उमरशेस् जिवाच्या भीतीनें त्या अंधारांतच चोरासारखा आपला 
श्वास कोंडून उभा राहिला. आसगरलाही तसें करणें भाग पडलें. तोहि 
अगदी गर्भगळीत होऊन गेला होता. तोंडांतून एक शब्दही 
उमटेना. तरी पण झालें हें चांगळें झाळें अर्से त्याला वाटू लागलें. कारण 
तो जरी बदमाष होता तरी आपल्या हातानें कोणतेंहि नीच कम करण्याची 
त्याची छाती नव्हती. तो. घाडसांत. उडी ध्यायळा केव्हांहि तयार 
होत नसे | 

तो मनांतल्या मनांत म्हणाला, '' मुबारक मिया पुष्कळ दिवस वांच 
बाबा. या सेतानी उमरनें मळा एका भयंकर जाळ्यांत अडकविण्याचा 
तयारी चालविली हाती. काय भसकर माणूस आहे! तू आलास म्हणून 
बाबा मी या पापांतून सुटला, | 

थोड्या वेळानंतर मुबारक, दलिया घेऊन त्या मशदीतून बाहेर गला 
त्याच्या हात्तांत एक लांबचलांब दांडा असन तो अभेद्य होता. उमररीखला 
तर तो कृतांत काळासारखा वाटला. केव्हा एकदा यथून निवून जात अस 
त्याला झालें होते. तो आज यावेळी तथे आला नसता तर उमरच्या हातांत 
दलिया चांगली सांपडलीच असती. आणि मग आमच्या या कथानका- 
लाही निराळें वळण द्यावे लागळ असतं; पण ता मसंग टळला 


घडणाऱ्या गोष्टींची अद्भुत सादृश्यता आढळून येते ती अशी, अगदीं 

याच वेळी इंनराहीम हा गाढ झोपेत आपल्या बिछान्यावर दालयिवरील संकट- 

कारक स्वम पाहून म्याळा होता. सुंदर चांदण्यासाठी दूवादलश्यामल माळ 

जामेनीवरील एका वेदीवर झोपलेल्या दालियेचे हृदय देशन करण्यासाठी 

घांवणाण काळसर्प पाहून इजाहीमला स्वप्नांतच अत्यंत भीति वाटली होती 
न दि. ६ 


1, दळ | 
अ बहार ७ बण | 


दा%यवर काहा तरी संकट आल्यावांचून राहणार नाही असल्या 

अमंगळ आझंकेनें अस्वस्थ होऊन मुबारक घराबाहेर पडला होता. तिची. 
बराच वेळ माराप्रतीक्षा करीत राहाणें त्याला योग्य वाटलें नाहीं, दलिया 
ही परमात्म्याच्या कृपेवर एकनिप्ठेने विश्वासून राहाणारी तरुणी होती. 
अथोत त्या जगन्नायकाच्या प्रेरणेनेंच मुबारक मशिर्दात येऊन पोहोंचला. 
पुढें यगारे संकट मनुष्याला अज्ञात असलें तर परमेश्वराला तें केव्हांच 
कळून चुकलेळें असतें. उमरशेख दलियेला घेऊन जाण्यासाठी दरवाजाच्या 
तोंडाशीं छपून बसला आहे हें मुबारकला माहीत नव्हतें. नाहींतर आपल्या 
हातांतील दांडग्या सोठ्यानें ता उमरशखाला मोक्षाला पोंचाविल्यावांचून 
राहिला नसता 


असो. मुबारक बराच दूर निघून गेल्यानंतर उमरशेख म्हणाला 
गड्या आतां कशाला आपण इथं उभ राहू या ! चळ घरीं जाऊं, एका 
प्रसगांतूनच निभावलों म्हणायचे. त्यानें पाहिळें असतें तर आमची मस्तर्वे 
काहीं घडांवर राहिळीं नत 

आपल्याळा बोळायळा ही वेळ चांगली आहे असे वाटून आसगर 
म्हणाला, '' तू अगदीं एवढ्या तेवढ्या कारणांनी मिऊन जातोस हें काय! 
आम्हाला जर काय साधावयाचेंच आहे मग असें भिऊन काय उपयोग ! 
तो मुबारक म्हणजे कोण्या झाडाचा पाळा ? बोळून चाळून नोकर ! त्याला 
आपल्यासारख्यांनीं भ्यायचें काय ! आतां आज काल मला शक्ती नाहींशी 
झाळी आहे म्हणून, नाहीं. तर या गुलामाला भिऊन काही भ्षागें तर्लो 
नसतो; पण तसा प्रसंगच आळा तर असल्या दोघांना मी पुरून उरेन. 
तुझ्यासारवा भिऊन कधींच माघार घणार नाहीं. 


आसगर अल्लीच्या त्या निरथंक बडबडीकडे . उमरनें मुळींच लक्ष दिलें 
नाहीं.. कारण तो या वेळीं स्वतःच्याच विचारांत गढून गला होता. त्याला 
आतां पुढील विचार करावयाचा होता. आपल्या पुढून दलियेला घेऊन 
गेल्याबद्दल मुबारकाचा कसा सूड उगवाबा व तिला आपल्या हाताखालीं 
कशी घालावी या.गहन विचारांत त्याला आपल्या घराचेही भान राहिलें 
नव्हतें, 


(४३१) * प्रमु पाठिराखा आहे. / 


चें 
प्रकरण १० वें. 
>> 
: प्रभु पाठिराखा आहे. 
एवढा मोठा जिवावरचा प्रसंग आपोआप टळला, पण दालिया आणि. 
मुबारक यांना त्यांपेकी कांहीही समजलें नाहीं. पथमपासूनच सुबारक उमर. 
शेखला चांगला नजरेने पहात नव्हता. विशेषतः स्वामिभक्त मुबारकाला 
जेव्हां समजून चुकळे कीं, आपल्या मालकावर इतकीं संकटे येण्याला हाच 
सैतान कारण आहे, तेव्हां तो. त्याच्यावर अधिकच दांतञठ खाऊं 
लागला. तो मनांत म्हणे जर कधी तशी संधि मिळाली तर उमरचे मस्तक 
आकाशांत उडवून दिल्यावांचून राहाणार नाहीं. किंवा त्याचें सर्वीग असें 
कांहीं ठेंचून टाकीन कीं त्याला हालचालच करतां येणार नाहीं. 
उमरडेखचं नशीब चांगलें म्हणून तो त्या रात्रीं मुबारकाच्या नजरला पडला 
नाहीं. नाहींतर पुढील कृष्ण कारस्थानें:करण्याला तो जिवंत राहिला नसता. । 
आसगरचेही त्या दिवशीं चंदन उडाले असते. शिवाय त्या निजेन अणण्यांत 
ते दोघेहि मरून गेलं असते तरी खर्‍या अपराधाचा मुळींच तपास लागला 
नसता. वेळ आली होती; पण काळ आला नव्हता हेंच खरं. नाही तर 
तशा त्य़ा काळोख्या रात्री दाळियेला घेऊन झुबारक शक्‍य तितक्या जॅल- 
दीर्ने चालत होता. दाडिया अगदी निर्भय होती. कारण मुबारकांची तिला 
सोबत असल्यामुळें कोणत्याही प्रकारची भीति मानण्याचे कारण नव्हते. 
चाळतां चालतां तिने हळूच मुबारकालळा विचारळें, “ मुबारक तू 
इतक्या रात्री इकडे येण्याचा त्रास कां बरे घेतलास ? वास्तवीक ही तुझी 
झोपण्याची वेळ ! ” 
__ ६९ दाल्यि ! मी तुझ्या मागून इकडे कां आलो हें तुला कसे सांगू ? 
तरी पण'कोणी तरी माझ्या अन्त:करणांतून मला सांगत होतें की 
तिकडे जा. कदाचित्‌ दल्यिवर कांही तरी संकट येण्याचा संभव आहें 
इुसराचीच ही गुप्त प्रेरणा नसेल कशावरून ? 


दिलबहार, (€४) 


“: हे सगळे तुझ्याच मनाचे तरंग आहेत. माझ्यावर तुझी फारच ममता 
असल्यामुळें अश! प्रकारच्या बऱ्यावाईट शंका तुझ्या मनांत येतात. आतांच 
पहा. तू एवढ्या मोठ्या रात्रीं इतका त्रास सहन करून इथे आलास खरा; 
पण माझ्यावर तर काणतेंच संकट आलें नाहीं ! '' दलिया स्मित हास्य- 
पूवक: म्हणाली 

५ तू म्हणतस तें*खरे असल; पण संकटे कव्हां येतात हं आधीच कांदा 
कोणी ठरवू हाकत नाहीं. रात्र वरीच झालेली. जागा निजन, आणि तूं 
एकटी, त्यांतून सोदय आणि तारुण्य या दीन अमोलिक रत्नांची तुझ्यावर 
जबाबदारी; -मग संकटे यणें असंभवनीय आहे असें मला कसें बरें वाटेल £ 
समज; खराखरच तुझ्यावर कांही तरी प्रसंग आला असता तर अश्या 
एकाकी स्थितीत तुझ्याकडून त्याचा कसा प्रतिकार झाला असता बेर? 
शिवाय मी तुझ्या शोधासाठी इतका लांब आलां नसतो तर घरी बसून 
तुझ्याबदहदलची काळजीच करण्यांत रात्र घालविणार हातां कीं नाही! 

हाय ! दुर्दैवी दालियला जर माहीत असते कीं, ' क्र स्वभावाचा एक 
राक्षस आपल्यावर अत्याचार करण्यासाठी मशिदीच्या बाहेर गुप्तपणाने 
राहिलेला हाता, ' तर ती मुबारकांळा अशा प्रकाच प्रश्न न विचारतां तो 
सदतीला  आल्याबद्रळ त्याच आभारच मानती. इश्वर स्वतः ज्या 
जीवाचे रक्षण कर्रीत असता त्याळा कोणीही त्रास देऊं शकत नाही. प्रत्यक्ष 
काळही त्यांच्या जवळ जायला भिता. संग इतरांची कथा काय ? उमर- 
होख्चा मन:कल्पित संकत जर तडीला गेला असता, तर इबाहीमचा दालि- 
येशी कांहीही संबंध गाहिळा नसता. ती त्याला कायमची अंतर्लळी असती 

असा. मुबारक मागाहून आणि दालिया पुढे अशी दावेडि चालली 
होती. वरी पोंचण्याला अजून त्यांना थांडासा अवकाश हाता. मुबारकरचें 
अन्त:करण किती उदाग आहे याची चांगळीच कल्पना झाल्यामुळें दाल्या 
त्याळा म्हणाली, “ एक विलक्षण गोष्ट एकल्यापासून माझें मन कसें 
अगदी अस्वस्थ होऊन गळे आहे. आणि त्यासाठीच धनीसाहेबांचें कल्याण 
व्हावे म्हणून पीराची प्राथना करायळा गेळें होते. थोडासा नवसही केला, 
मनांलल्या मनांत ठरविलें होते. की, लुळा यापेकीं कांहींच सांगू नये. 
कारण तुला तरी काळजी नको. दुःख कढ जे कांहीं व्हायचे ते मलाच. 


(८५) : प्रभु पाठेराखा आह ' 


व्हावे. असा माझा हेतू होता, पण बऱ्या वाईट काळात खऱ्या कळकळीचा 
जर कोणी असेळ तर तो तूच अशी माझी पूर्ण खात्री झाली असल्यामुळें 
मळा समजलेली गोष्ट तुला सांगितल्यावांचून माझ्या अन्तःकरणाळा समा- 
थान वःटणार नाही 

दाळेयचें हें रहस्यमय भाषण एंकून मुबारकाच्या हृदयांत धडकीच भरली 
लो उत्कंठेने म्हणाळा, “ तुझ्या मनाळा काळजी वाटण्यासारखी अशी कॉ- 
णती गोष्ट झाली आहे दलिये ! आणि ती मळा सँमजल्यावांचून कशी 
राहिली ? मळा सांगवीशी वाटत असेळ तर इथेच सांग. कारण इथं पूर्ण 
एकांत अंपून सगळें जग निद्रासुखांत गढून गळेळें आहे, तंक्ां इथे झालेलें 
भाषण कांणीही ऐकू शकणार नाहीं. मात्र, तू मला जड गोष्ट सांगणार 
आहेस ती तुझ्या संबंधानें की धर्नासाहंबांसंबंधाने ते मला आधी 
समजलें पाहिजे. ! 

दाळिया हळुच उत्तरली, “ धनीसाहूबांसंबधाने. इतकी भीतिजनक्र गोष्ट 
माझ्या संबेधाने काय असणार ? मळा माझ्या बाबतीत मुळींच काळजी 
वाटत नाही. ' | 

“ तर सग आतां निष्कारण माझी उत्कंठा वाढवू नका. काय असंल 
तें खुलासंवार सांग पाहू. ? 

: आह्हां दोघांवर आणि भधनीसाहेबांवर एक फास्च मोठी मिपत्ती 
कोसळणार आहे. 

: ती कृशी ? '” मुबारकानें चकित होऊन प्रश्न केळा. 

“: सेतानी उमरझेखची दृष्टी माझ्यावर असून ता मला मिळबिग्या- 
साठीं एका नीच मागाचे अवलंबन करणार असून या कासांत त्याला आस- 
गरअलीचें भरपूर सहाय्य आहे. ” 

“ एवढ्याने मळा चांगलेंसे समजळें नाही. जे कांय असल ते 
स्पष्ट सांग, ” 

_ * घनी साहेबांच्या दोन बागा पांच हजार रुपयांना उमरशेखजवळ 
गहाण असल्याचे तुला माहीत असेलच, 

“ हो. तें मला माहीत आहे आणि त्या गहाणाची अद्याप दोन 
तीन महिने मुदत असल्याचं मी जाणतो. 


र )'२१५/..३.५७ रि र्‌, प्‌ रं 


“: तुर मग आतां धर्नासाहेबांना तेवढी मुदत मिळणार नाहीं. 
“ कां १ त्या पेशांवांचून उमरशेखजवळ आतां कांहीं राहिलें नाहीं ? 
त्या कृपणाजवळ पेशाच्या तर राशी आहेत. 

* शहरच्या काजीला लांच देऊन त्या सेतानी उमरनें इब्राटैमसाहबां- 
कडून पेसा वसूळ करण्याचें फर्मान मिळावेळें आहे. ही पेशाचा जरूरो 
नसून खासगी द्वंषाची लढाई आहे. या वेळी आमच्या धनी साहेबांच्या 
हातांत तग एक पंसाहि नाही. अथात या वेळीं पांच हजारांची रक्कम 

तर अगदीच अशवय आहे. दरे हा पेसा न द्यावा तर राहायला जा- 
गाही राहाणार नाही. स्सयावर उभें राहण्याचा प्रसंग येईल. इतकेंच नव्हे 
तर आम्हा दोघेहि (विकत घेतलेली माणसें असल्यामुळें आमचीहि यांच्या 
इष्टेटीतच जमा होत. तेव्हां राज्यांतील कायद्याला अनुसरून रकमेची 
भरती होण्यासाठी आमची दोघांचाही विक्री करण्याचा सावकाराला 
आधकाग आहे. असे मी एकते, ' 

“ पण तुला तर सध्यां परलोकवासी असलेल्या थोरल्या धनी साहूवांनी 

प्यत्वांतून मुक्त कलें होते! " 

“त्या संबधाचा कागदी व्यवहार कांहींच झालेला नसल्यामुळं ते सर 
कारी रीतीने खरे मानतां यणार नाही. आणि आम्हां तिघांबांचून चाथ्या 
कोणालाहि ही हकीकत माहीत नाहा. मी सांगितलेली ताडी हकीकत 
कांही खरी ठरत नाही. आणि याच मुद्यावर उमरशेखने हें सव कारस्थान 
रंगावेळ आढ. त्यांचा मतळब निराळाच आहे. कंवळ पसा वसूल करणें 
याच हतूनं हा प्रकार चाललला नाही. ' 

इतका खुलासा एकल्यावर मुबारकाच्या अन्त;करणांत चक्क प्रकाश 
पडळा, व त्याळा एक प्रकारची भीति वाटू लागळी. खराखरच आपल्या 
प्रमळ न्न धनी साहेबांवर हें भयंकर संकटच येत आहे अशी त्याची 
खात्री झाली. दालेया म्हणाली ते अगदी खरें आहें, असे त्याचं मन 
त्यात्या सांगू लागलें. या कर्जापायी इब्राहीम साहेबांना सर्वस्वाला तर 
मुकावे लागणारच; पण दाल्याही त्यांच्या हातून जाणार आपल्या दारि- 
द्रथामुळें तिलाही त्यांच्याने ठेवून धवेवणार नाहीं, हें मुबारकाला उघड दिसून 
आलें. 


(€७) : प्रमु पाठिराखा आहे. ! 


या गोष्टीचा जों जॉ विचार करू लागला तो तों मुबारकाला ज्यास्तच 
संताप येत चालला. हा सगळा अन्याय हात असुन खासगी द्वेषाला नि 
ष्कारण सरकारचं सहाय्य मिळत आहे. अशी त्याची पक्की समजूत होऊन 

1 आंतल्या आंत धुसफुस करू लागला. त्याचे डोळे रक्तासारख लाल 

झाळे, आपोआप हाताच्या मुठी वळल्या आणि तो मोठ्याम आरडला, 
“८ या खुदा मेहरबान ! या घातकी कार्याला देवार्चेहि सहाय्य आहे काय ! 
तर मग सेैतानाच साम्राज्य झाळें म्हणायचे ! '' 

दालिया मुंबारकाच्या पाठीवर हात ठेवून द्विम्रतेने म्हणाली, “ मुन्ारक 
गरिबांना राग नसतो. आणि विपत्तीनें गांजलेल्या माणसाळा मानापमानाचीही 
खेल वाटत नाही. उगाच आपल्या जिवाचा संताप करून घण्यांत काय 
अर्थ आहे ? आपल्या या संतापाला काण विचारतो ? कोणीही मनुष्यास 
संकटाच्या वेळी धेय सोडतां नये. संकटांनी घाबरून गेळें म्हणजे आपल्या 
बुद्धीचाहि क्षय हांता. असें म्हणतात. तव्हां मोठ्या अक्कलहुबारीनें या 
संकटांतून पार पडलें पाहिजे. ” 

मुबारकाने एकवार अकाशाकड पाहिळें आणि तो मूदखवरावे कांही 
सें पुटपुटला आणि नंतर गंभारपणाने दाल्येळा म्हणाला, “ दाळ्य ! 
धनीसाहेबांचे संरक्षण करण्याचा एकच उपाय आहे. आणि तो उपाय 
अमलांत आणावा असं मला वाटतें. ' 

या त्याच्या गंभीर बोलण्याचा दाळियेला कांहींच अर्थ समजना. ती 
उत्सुकतन हमणाळी, “ कसला उपाय 

*“ उमरशेखला युप्तपणानं ठार मारून या प्रसगांतून माकळं व्हायच 
कारण या सगळ्याच्या मुळाशी तोच आह. तेव्हां काजीचे शिपाई वेऊन 

[ला आमच्या दारांत येण्याची सवडच दिळी नाही. म्हणजे झाळे. अगदी 

थोंड्या वेळांत मी तें काम उरकून टाकीन; पण या संतापाच्या भरांत तुला 
ब्रिचारायला विसरली हातो, ही. सगळी त्यांची गुप्त बातमी तुला 
मिळाली कशी १ " 

“ जुलूसखान नांवाच्या त्याच्या नोकराने मला हें कळाविळें. तो संध्या- 
काळापूवी आमच्या घरी आला होता. तू त्यावेळीं घरी नव्हतास. मीं 
त्याच्या हातावर दोन रुपये ठेवेल आणि महत्त्वाची बातमी विकत घेतली .जुलू- 


(८८ ) 


सची बातमी खोटी नसते हें तः तुला माहीतच आहे. मला मनुष्याची 
पारख आहे त्यावरून तो फसवाफसर्वी करणारा असावा असें कांही मला 
वाटले नाहो. 


“ त्याच्या सांगण्यावर माझाही विश्वास आहे. त्याने जरी पेसे बेतले 
तरी तो अन्तःकरणाचा नीच नाहीं; पण या प्रसंगांतून आतां हुजूर साहे 
बांना सोंडविण्याळा मी सांगितळा त्याशिवाय दुसरा कांहीं कोणता उपाय 
मळा सुचत नाडा. तूंच विचार करून पहा. त्यांच्या हातांत आज एक 
पेसाही नाहीं; मग त या मसतंगांतून व कजीतून कते बेरे मुक्त होतील 
दाळिये ! या कजाची फेड झाली नाहीं तर इत्राहीम साहेब सर्वखाला मुकून 
रस्त्यावरचे भिकारी बनतील, तो सेतान सदय होऊन हें राहाते धर तरी 
त्यांना शिक ठेवील असे तू मुळोंच मनांत आणू नको. कर्जापेक्षां वस्तूर्चा 
किंमत ज्यास्त असते. हें त्याचे कृष्णकारस्थान पेशासाठीं नसून तुझ्या- 
साठीं आहे. जादा किंमतीच्या वसुळीनें तो तुला पकडणार ! दलिये ! या 
नाटकाचा हा परिणाम ळज्ञांत आणला म्हणजे मी इतका अस्वस्य होऊन 
जालो कॉ मळा कांहीच सुचत नाहीं. ज्यास्त विचार करून मला आतां 
वेड ळागणार आहे. माझ्यासारख्या दुर्देवो नोकराळा विकत घेऊन जर 
इत्राहीम साहेबांना कुगीं या कजोतून मुक्त केळे असत तर मी तेवढेंहि 
करायळा तयार झालो. अपततो. नाहीं. दाळेये नाहीं. असे स्वस्थ राहून या 
प्रसंगांतून सुटका होणें शक्य नाहो. त्या उमरशेखचा बेत मुळींच सिद्धीला 
जाऊ देतां नय. त्याचा खून झाला असतां जर धनीसाहब कायमचे सुखी 
होत असतळ तर मी या कामांत जिवापाड मेहेनत: करायळा तयार आहें 
त्या नराधमाचे शीर घडावंगळे करण्याला मी मुळींच माघार वेणार नाही. 
कारण तो| मेल्यानें पुष्कळसे लोक मळा दुवा देतील. आणि त्याच्या खुनाचे 
पाप साफ धुवून जाईल. सर्पाला दूध पाजण्यापेक्षां ठार मारणें हेंच श्रेय- 
स्कर आह. ” 


मुबारकाचें ते हावभाव व चेहेरामाहोरा पाहून दलियेला भीति वाटली 
त्याचे ते डोळे एकाद्या मद्यप्या सारखे धुंद दिसत होत. त्यामुळें हा आतां 
कांही तरी अविचारीपणाचें कृत्य केल्यावांचन राहाणार नाहीं अशी तिची 
खात्री झाली. तेव्हां ती. त्याला समजाविण्याच्या हेतूने म्हणाळी, “ मुबारक! 


( ८९, ) : प्रभु पाठिराखा आहे. * 


असा उतावीळपणा करणें बरं नाहीं. शांत हो. असा अधिरा होऊं नको. 
उतावळपणार्ने कोणत्याही साहसी कृत्याला प्रवृत्त होणें योग्य नाहीं. खुदाची 
करुणा अनंत आहे. तंव्हा त्याच्यावरच विश्वास ठव. आमचे धनीसाहउ इतर 

णत्याही बाबतीत उच्छंखळ वृत्तोचे असले तरी इश्वरावर त्यांची विलक्षण 
श्रद्धा आहे. मानधनाचा अपमान करणें साप नाही. त्या दिवशी एका 
ळहानशा प्रसंगांतून अचानक त्यांची सुटका झाली. तेव्हां त्या परमंश्वराची 
कृपा झाल्यास पुढील संकटांतूनही त्यांची अशीच आकरलमिक सुटका झाल्या- 
वांचून राहाणार नाहीं. तः्हां सव्यां आपण हा. विषयच साहून देऊ. 
आजची रात्र निष्काळजीपणांतच जाऊं दे. उद्यां ता कृपाळू भगवान काणता 
ना कोणता मार्ग दाखविल्यावांचून राहाणार नाहीं. घाबरून काय करणार ? 
शिवाय या बाबतीत इब्राहीमसाहबांजवळही कसळाच उल्लेख करतां नद हेंहि 
लक्षांत वागविळें पाहिज. घाबरेपणाचे किंवा अस्वस्थतंचे थाडंसें चिन्ह (देस- 
ल्यास त विचारल्यावांचन गहाणार नाहींत. आणि त्यांना जर ही गार सम- 
जेळ तर त एकदम धीर साडतीळ आणि आम्हांला त्यांच समावानही 
करतां येणार नाही. कदाचित दुःखाने आणि निराशनें ते आत्म- 


हत्याहाी करतील. 


मुबारक म्हणाला “ मी कांही तसा मूख नाहीं. दलिय, मी. या सनळ्या 
गोष्टी त्यांना सांगायल। जाईन किंवा समजतील अते करीन असं तुला वाटते तरा 
कसें ? तुझ्या सांगण्याधिरुद्ध कद्धीं तरी वागळो आहे कां? धन्याचे कल्याण कसें 
होईल हा जर तुझा व माझा एकच हतू तर आमच्यांत मतभद तरी कसा होगा र! 
मी आतां तुझ्या म्हणण्याप्रमाणेंच वागतो. इश्ररावर विश्वासून उद्यां काय 
प्रकार हाता तें पाहून त्यानेतरच मी माझ्या उद्योगाळा आरंभ करीन. जर 
उदईक कोणताही संगतवार विचार मला सुचला नाहीं, अथवा अचानक 
रीतीनें धनीसाहेबांवरचे संकट नाहींसे झालें नाहीं, तर खात्रीने समज की, 
माझ्या हातून उमरशेखला मुक्ती मिळणार ! मो त्याची कव्हांही कीड कर- 
णार नाहीं. कारण असला मनुष्य जिवत राहण्यापक्षां जहाज्ञम मध्येंच गळे 
दा फार उत्तम ! 


बोलतां बोलतां दोघेहि घरीं येऊन पोहोंचळीं. जाते वेळी मुबारकने दावा- 
जाला बाहेरून कुळूप घातलें होतें. अथात यावेळीं त्या दोघांना सहज आंत 


येतां आलें, इब्राहीमला गाढ झोंप लागलेली. पाहून त्या इमानी नोकरांना 
फार समाधान वाटलें व दोघेहि आपापल्या खोलींत झोपण्यासाठी गेलीं. 
दालियेला बराच वळ झोंप लागली नाहीं. मुबारक अविचारीपणाने कांहीं तरी 
अघोर कृत्य करील म्हणून तिनें त्याला समजाविले होतें; पण स्वत:च्या 
मनाची तिला समजूत करतां येईना. आपल्या तरुण आणि अननुभवी 
धन्याला जर उद्यां भिकाऱ्यासारखें रस्त्यावर उभें राहाव लागळें तर तें 
त्याळा मरणाहूनही दुःखद वाटल्यावांचून राहाणार नाही. कदाचित्‌ तशा 
प्रसंगी आत्महत्त्याही करून घेण्याचा संभव आहे. वगेरे विचार तिच्या 
मनांत येत असल्यामुळें तिळा बिछान्यावर पडूनही अलोचन जागरण झालें, 
हें सांगावयास नकोच. 


प्रकरण १९१ बें. 
->>:श---- 
सेतानी प्रयत्न. 


. भदाभद मलुष्यांना, पेचमहाभूतांना त्यांचें कांही नाहीं. उगवत्या 
सुर्खला नमस्कार करणाराळाही प्रकाश मिळतो. आणि आपल्या बिछा- 
न्यांन डोके खुपसून रात्र करू पहाणाराला बाळसूयांचे चमकत किरण 
आंजारून गांजारून जागे करतात, दालिया तळमळत हाती, इब्राहीम स्वप्न, 
सुखांत मग्न झाला हाता. आणि मुंबारक घोरत होता; पणं सूयाने आपलें 
काय या तिघांसाठी तहकूब न करतां ता उदयाचळावर येऊन आपला 
निर्दिष्ट मार्ग आक्रमू लागला. रात्री किती तरी वडामाडी झाल्या; पण 
त्यांचा त्याने क्षणभरही विचार केला नाहीं. 

उमरझखाला झोप लागली नाहीं. सूयोदय होतांच ता धडपडून उठला. 
ताकितविवाशी तो एक शब्दही बोलला नाहीं. ता. आपल्याच विचारांत 
गदून गेळेला होता. त्यानें दाळियळा पकडण्यासाठी म्हणून पुढें केळळे हात 
एकदोनदां ताकितविबीच्या आंगाळा लागले; पण जञाग्रतींत त्याला तो 
स्वप्नश्रम कळून येतांच त्यानें आपलेंच दांत ओंठ चावले. त्याला आपल्या 


(९१) ____ सैतानी प्रवत्ने.. 


पत्नीचा भयंकर राग आला; पण आपला राग व्यक्त कण्याचे त्याला 
धाडस नसल्यामुळें तो अगदी न बोलतां आपल्या बेठकीच्या जागी येऊन 
एका,वेत्रासनावर बसळा आणि जोराजोराने धूम्रपान करूं लागला. दलिया 
आपल्या हातांत कशीं मिळत यांच एका विचारांत त्याचे सर्वे टक्ष गुंतले 
होते. * आपण एक हजार रुपय तर आसगरच्या स्वाधीन कल; पणत्याचा 
कांहीं उपयोग तरी होईल का ! हा एकच विचार त्याला अगदी संतावून 
सोडीत होता. 

ताकितीबवाला संव कांही कळत होते. आणि आपल्या पतीला ती 
मनांतल्या मनांत हसतही होती; पण तिने आत्मसंयमन करून एकही शब्द 
तोंडावाटे काढला नाही. मात्र आपल्या नवऱ्याला आतां धेड लागणार 
आणि कंजुषपणानें सांठविळेला पसा ता उधळून टाकणार अशी तिची 
खात्री झाली. मात्र आतां पुढें काय होतें हें पहाण्यासाठी ती अगदी 
उत्तुक झाली होती. 

आठ दहा बटका दिवस आला असल नसेल तोंच का्जींचा एक 
शिपायी त्याच्याकडे आला आणि त्याने त्याच्या हातांत बद केडेला एक 
लखोटा दिला. उमरशेखला आनद जरी झाला नाही तरी त्याने सुडाखूची 
नळी पेकून दिळी आणि ता. लखोटा फोडून घाईघाईने त्याने आंतील 
कागद वाचण्याला सुरवात केलीं, त्याचा चहरा यावेळी मात्र प्रफुलीत 
झाला होता व तो. मधून मधून आपल्या मिशीवर हातही फिरवत हाता. 
आणलेल्यु कागद वाचुन झाव्यानतर त्या कार्जाच्या 'शपायाला तां म्हणाला, . | 
कर्ज त्रसूल करण्याचा हा. काजीने 'देळला परवाना आहे. याचीच मी बाट 
पहात हातो. तू. आज माझें फारच मोठं काम कळे आहेस, यासाठी तुला 
कारी तरी ब'क्षस दण योग्य आहें; पण आधी या कामाची पूतता होऊं 
दे. म्हणज एकदम तुला मोटेसे बक्षीस देण्याला व वेण्याला बेरें पडेल, 
तुलाही समाधान वाटेल. 

५ पुढील तजवि्जीसाठी अदालतीतून चार शिपायी यील असा 
हुकूम आह; पण तू खासगी रीतीनें आणखी दोन शिपायी छापल्या बरो- 
बर घेऊन ये. कारण इंब्राहीमच्या घरांत जा मुबारक म्हणून एक दांडगट. 
मनुध्य आहे तो फारच भयंकर असल्यामुळें कांही तरी दंगा धापा होण्याचा 


क 


( ५५ / 
आणि तसा कांहीं प्रसग आल्यास दोन माणसें ज्यास्त 
क. वती 


काजीचा मनुष्ये नम्रपणाने सलाम करून म्हणाला, '' हुजूर! त्या- 
बदल आपण तिळभर सुद्धां काळजी करूं नय. आम्हीं महा पराक्रमी व 
बमोवतार काजी साहेबांचे मनुष्य आहो. आमच्या आंगावर हात टाकण्या- 
ची कुणाची छाती आह? जर तसा कोणी दांडगाई करील तर आम्ही 
त्याला ताबडतोब गिरफदार करू. बरे तर उद्यां आम्ही कव्हा यऊ ! ” 

उमरशख प्रसन्न अन्तःकरणानें उत्तरला, “ उद्यां याच वेळीं तुम्ही येथें 
आल्यास बरें होइल, ' 

नेत” उमरशेखनें आपल्या पिशवीतून मोठ्या दुःखाने एक अघेली 
काढली आणि त्या शिपायांच्या हातावर ठेवून ही झाळळी उधळपट्टी कशी 
भरून काढावी या विचारांत तो गुंग झाला. साहबाकडून आपणाळा एक 
रुपाया तरी बक्षीस मिळळ या आहने तो शिपाई अगदी आनंदून गेला 
. हाता; पण आपली ती आश्या सफळ झाळी नाही. असें पाहून ता खिन्न 
अन्त:करणानें तयून निघून गळा. उमरशखचा कंजुष स्वभाव त्याला अप- 
रिंचित नव्हता; प्रण हातीं घतलेल्या कामांत फत्त मिळविल्यावर आपणाला 
बरेच मोठें बक्षिस मिळण्याचा संभव आहे. असें मानून त्यांने मावार 
घेतली. ता कांही बालला नाहीं. 

आतां आलला हुकून हा इब्राहीमवर बजाविण्याच्या वारंटासारखाच 
होता. हा हुकूम किंवा परवाना मिळविण्यासाठी या. कवडीचुत्क ग्रह- 
-स्थाला एक हजारांचा तोंडा काजीच्या हातावर ठेवावा लागला, तरी पण 
आपल्या आशेचे हे फल हातांत आल्यामुळें झालेल्या नुकसानीबद्दळ त्याला 
फारसा विषाद वाटला नाहीं. 

मध्ये काय तो एक दिवस ! रात्र संपळी की दाळेया आपली होणार 
अशी त्याची खात्री झाली. आपल्या अन्धकारमय जीवनांतील एक उज्ज्वळ 
आकांक्षा पूण होणार असल्यामुळें त्याचा आनद हृदयांत मावत नव्हता. 
तो उत्कृष्ट प्रेम वृत्तीने रंगून जाऊन मनांतल्या मनांत म्हणाला, “ खरोखर 
आसमसर अल्ली हाच माझा खग मित्र होय. त्याने म्हणूनच हे अवघड 
काम केळे. याच्यासारख्या बुद्धिमान मनुष्य जगांत फारच थोडे आढळतील 


(९३) सैतानी प्रयत्न. 


त्याने मला हा जर मार्ग सुचाविलळा नसता तर कधींच माझी मनकामना 
पूर्ण झाली नसती. मी मरेपयत तळमळतच राहिलों असतो.- दाळेया माज्ञा 
कसा तिरस्कार करते तें आतां पाहे. माझा सगळा पेसा आणि सगळी 
अक्कूल मी तिच्या प्राप्तीसाठी खच्ची घालीन. मग तरी कार्यसिद्धी होईल 
कीं नाहीं ? 

समान शाळ आणि समान व्यसन असल्यावांचून मंत्री जुळत नाहीं अशी 
एक म्हण आहे. आणि ती खाटी नाहीं. उमरशख ' इब्राहीमला फसवून 
आपला स्वार्थ सावू पहात होता तर आसगर अल्ली उमरला फसवून 
आपला खिसा गरम करण्याच्या खटपटींत हाता आणि यामुळेच त्या दावांत 
गाढ मेत्री जुळली हाती म्हणायला हरकत नाहीं; मात्र उमरशखळला आसगर 
हा आपला खरा मित्र आहे असें वाटत होतें. मनुष्य एकाद्या व्यसनांत 
बुहून जाऊं लागला म्हणज ज्यास्त ज्यास्त खाल बुर्डावणार तच ' आपल 
जीवश्व कंठय्च मित्र वाटू लागतात. 4 त्यांचीच जापासना करण्यांत ते 
आपलें सवस्व खर्चीत असता. 

उमर मनांतल्या मनांत म्हणाळा, ““ या वेळी आसगर मिया यथे असता 
तर फार बहार झाली असती. माझ्या या आनंदाचा खरा भागि- 
दार व्हायला तोच लायक आहे---" 

अशाप्रकोर उमरशेख अस्पप्त स्वराने आणि प्रफुलित अन्त:करणाने 
आसगर मियाचे गुणगान करीत आहे तोंच विलक्षण सांगायोगाने आसगर 
अल्लीचीच स्वारी तेथें येऊन पोहोचली, बिनतारी मानससेदेशाने मित्राच्या 
हृदयाला उमरच्या भेटीचा चटका लावला असें म्हणायला हरकत नाही. 


क 


योग्य वेळीं आपला मित्र आलेला पाहून शेखजींना अतिशय आनंद 
झाला. त हंसत हेसत म्हणाले. !” प्यारे दोस्त ! तू माझी केवढी मोठी 
कामगिरी केळी आहेस याची तुला कल्पनाही नसल ! तुझ प्रयत्न आणिण 
तुझी हुषारी अलोकिक आहे यांत शका नाहो. पहा, कार्जीसाहेबांकडून 
परवाना आला आहे. ''- 

उमरशखच्या हातांत काजीचा हुकूम मिळाला असून ता आनंदांत 
आहे हें वतमान या जंबुक श्रेष्ठांना वाटेतले समजळे होते. कारण काजी- 
कडून आलेला शिवाची जातिवेळी त्याला रस्त्यांतच भेटला व त्याने त्याच्या- 


दिल्बहार. (९४) 


कडून सगळा खुलासा विचारून घेतला; पण ही गोष्ट आपणाला माहीत 
आहे असें न दाखवितां या बाबतीत थोडासा  मोठेमणा मिळविण्याच्या 
हेतून तो म्हणाला, “ अरे मिया ! तू हें बोळत आहेस तरी काय ( इतज्या 
लवकर हें काम होईल अशो मला कल्पनाही झाली नव्हती. तो काजी 
फारच खाष्ट आहे. प्रथम तो रक्कम घ्यायलाच तयार होईना; पण बऱ्याच 
खरपटीमे मध्ये किती तरी वाशेठे घाळून ती रकम एकरांर्च, त्याच्या 
गळी उताविळी. मळा त्यांत इतके श्रम पडले आहेत की दुसरा एकादा 
असता तर तें काम सोडून देऊन तो रॅ २ करीत मार्गेच फिरला असता 
पग जाऊ द्या. तुजे काम झाळें यांतच मळा आनंद होत आहे. रात्रेदिवस 
तुझ्या कल्याणावांचून माझ्या मनांत दुसरे कसळच शिचार यंत 
नाह!त. ” | 


मुवारक म्हणाला, “' भाई! इंश्वराने जरे मला कर्षी चांगळे दिवस 
दाखावि&, तर तुझे हे उपकार फेडल्यावांचून मी *हणार नाहीं. ख्या 
सुखाचा मार्ग कोणता हे. मळा आतां. इतक्या दिवसांनी कळून चुकळे 
आहे. केवळ पेशाचे भांडार जवळ असून सुत्त मिळतें असें नाही, तर 
त्याचा उपभोग पेतल्यानच खर्‍या सुखाचा लाभ होतो. आतां उपभाग 
आणि अपव्यय या गाष्टा निगळ्या आहेत. त्याचा मळा तरी निदान तूत 
विचार करायला नको. मी अत्यंत सावघपणाने कवळ स्वतःच्या सुखा- 
साठ जर थांडासा खच कळा ता त्यामुळें मी भिकारी होईन असें थोडेच 
आहे दी हा पसा. पाण्यांत टाकणार नाही. शिवाय माह्या हातून 
इब्राहीम सारखी उघळपट्टीहा होणें अशक्य आहे. मलुष्य, स्वतःच्या 
सुखासाठींच विवाह करता ना ? पण आसगर! मी विवाह करून फसलो. 
या त्राटिकशी मी. व्यथ विवाह केळा असं मळा वाटत आहे. ताकित 
बिधीचें बोलण आणि कर्कश भाषण ही ऐकतां ऐकतां मी अगदी त्रासून 
गेलो. आतां एकदां ही दालिया माझ्या हाती येतांच मी तिच्यासह अगदी 
स्वतंत्र जागत राहणार, आमच्या घरांत हल्लीं अगदीं सामसूम आहे. कदा- 
चितू या कामाच्या घाईमुळें मी घगंत राहात नाहीं हेंहि एक त्याचें कारण 
असं शकेल. तिच्या जजळच राहिळ नाहीं तर ती भांडण तरी कुणाजशेबर 
करणार ! बरें मी आतां तुला असे विचारतो, स्वगीय परीलाहि लाजवि- 


(९५) सेतानी प्रयत्न. 


णारी ती दालिया मळा मिळळ का ? आणि मिळाली तर माझ्याशी निदा 
लावून ती मला सुखी करील का? कां बरे ती माझ्यावः आषक होणार 
नाहीं ? माझा माण तर तिच्यासाठी कासावीस होत आहे. 


उमरशखची वाक्‍्सुधा प्राशन करून आसगरला तर सनांतल्या मनांत 
आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या. बरच दिवसांनी आज आपल्या हालात 
एक चांगळें कूळ मिळाळे अशीहि त्यांन खूणगांठ माळी. या महाकदघ 
व्वर्ने कषी धमका्याळा व फाकिराळा एक पाहे दिलेली नाल; भिकारी 
आला तर जा दरवाजा बेद करून आंत बसून राहात अस, तोच उमरशछ 
आज प्रेमाच्या आगिग सोंदर्यांच्या तडास्यांत सांपडून हजारांची रकम घरची घाळ'- 
यला तयार झाला हे माझ्या सारख्या मलुष्याचे सुदवच होय पोटभर न खातां 
एितां जो दरिद्री माणसासारखा दु:खाकष्टांत दिवस घालवून द्रव्याचे संरक्षण 
करणारा तोंच आज दल्यिच्या सोंदयांला भुलून आपल्या सवग्याची शश 
रांगांळी करायला तयार झाळा हे दवाचेच कतुत्व नव्हे काय ? इंश्वराची 
सृष्टी म्हणतात ती हीच. स्वभाव परिवतन केव्हां होईल ह सांगतां 
येणार नाहीं. 


अशा प्रकारचा विचार करून आसगर अली म्हणाला, '*' उमग ' तू 
आनंदाने एकदम इतका उल्लू बन नको. प्रत्यक्ष काथ असे अद्याप कांहीच 
झाळळें नाही. मो. चवकशी अंती हे शोधून काढळें आहे काँ, दलियचं 
इब्राहीमवर प्रेम जडलें असून ती अशी एका झटक्यासरशी त्याला सोडा- 
यला तयार हाणार नाहीं. प्रेम हें उभयपक्षी असावे लागल. जबरदम्ताने 
_ मलुष्यला आपल्य, कबजांत आणतां यईल; पण त्याचे अन्त:करण आपल्या- 
कडे ओढून घेणे कठीण आहे. प्रेम हें आंधळे आहे. श्रीमती, सोंदय, 
सामथ्य यापेकी त्याला काय पाहिजे आणि काय नको हे निश्चेत असं 
कांहींच सांगतां येणार नाहीं. त्याठुळें तुझ्या या प्रयत्नाबद्दळ मला थोडीशी 
भीती वाटते शेवटी निराश होण्याचा प्रसंग न येवा म्हणजे झालें. तरीपण 
तुझी ही उत्कटेच्छा खुदाच्या दरबारी रुजू असल्यामुळें तो तुझ्यासारख्या 
आपल्या भक्ताला कधीही निराश करणार नाहीं अशी माद्यी मनोदेवत! 
मला सांगत आहे. यासाठी चार पेसे ज्यास्त खच करावे लागले तरी तू 
माघार न घेतां प्रयत्नांत कसूर करूं नको. * 


दिलबहार. (९६) 


आसगरचे हें खंडन मंडनपर बोलणें ऐकून उमरला थोडेसें वाईट वाटलें, 
यांत: कांही. तरी तथ्य आहे, व पुढे मार्ग आपणाला अडचण उत्पन्न 
होण्याचा संभव आहे असें वाटून त्याचा उत्साह कमी झाला. तो कार्हासा 
दुःखी स्वराने म्हणाला. “ तू कां बरें असं म्हणतोस ! मला निरुत्साही 
बनावेण्यांत तुला काय मोज वाटली ? माझा असा तेजोभंग झाल्याने तुला 
आनंद वाटता का! ” 

आसगरानं उत्तर दिलं, * त्याला तसंच कारण आहे. मी हें उगाच 
नाहीं बोललो. ' 

“ तर मग काय प्रकार आहे ता मला सांग. '' उमरशख त्रासून म्हणाला. 

*- तुळा सांगणारच. तुला सांगितल्यावांचून त्या अडथळ्याचे निवारण 
होणार कसें ? पण तू कदाचित्‌ ते ऐकून अगदी निराश होशील आणि 
कपाळाइर हात धेऊन स्वस्थ बसशोळ म्हणून भीति वाटत. " 

उमग्ची उत्सुवता व उद्दग वाढत चाळडा., तो अगदी उतावळा होऊन 
म्हणाला, “ आधी सांग पाहू. 

नुकतेच एका विश्वासु मनुष्याकडून मला समजले आहे की, अचूअ 
यूबन आपल्या विकत घेतलेल्या दासीला म्हणज दलियेल् दास्यत्वांतून मुक्त 
केळेळे आटे. त्यानें आपल्या मरणाच्या वेळी हें पुण्यकृत्य म्हणून कड; पण 
आज ते. आमच्या कार्यासैद्धांच्या आड येत आहे. कारण देलियवर इब्रा- 
टीमचा खरदाचा हक्क राहिळला नाही, अथात ती त्याच्या मालकीची इध्ट 
नव्हे. तसेच दाळियला आपल्या ताब्यांत आणण्याचा तुझा गुम देत:झाळेला 
आहे तो इब्राहीमला समजल्याबांचून राहिळेला नाही.जर त्या दोघांत खरो- 
खाच धम संबेध असळ जे दावांचेंहि एकमेकांवर निष्काम प्रम असेळ तर 
ता धिळा कुठें तरी लपवून ठेवल्यावांचून गहाणार नाही. व त्याबद्दल 
आम्ही त्याला कांहीच विचारू, शकणार नाहो. आता दास्यत्वांतून विळा | 
मुक्त कल्याबदल अवृअयूबच्या हातचा जर कोणताही टेख नसल तर आपले 
प्रयर्न सडरदी होण्याचा संभव आहे; पण तसा ल्ख आहे का नाही, हे 
मला अद्याप समजलेळे नसल्यामुळें त्याबद्दल निरश्चवत असें मला कांही 
सांगता येत नाही. तरी पण एवढी तरी पळवाट असल्यामुळें आशेला 
जागा आहे. 


(९७) सेतानी प्रयत्न. 


आसगर अलीचें हें बोलणें एकून उमरशख वगच वळपयत कसलासा 
गूढ विचार करण्यांत मग्न झाळेला होता. व त्यामुळे त्याचा चेहरा मंवांनी 
झाकून टाकलेल्या आकाशाप्रमाणें उदासीन दिसत होता. यावरून त्याचे 
विचार उत्तेजक नसावे असे कोणीही अलुमान कळे असतें 


बराच वेळ उश्या स्थितींत गल्यावर उमरडख एक दीधं सुस्कारा सोडून 
म्हणाला, “ आसगृर, मळा असावी तितकी ब्याशी अनुवृलट्ता नाही हें 
दिसतच आहे. या. कामांत मळा लवकर यश याय म्हणून तुझ्या 
मताप्रमाणे वागण्याचे ठरवून एक हजार रण्य तर गमावून वसल, 
काजीच्या हातांत गळला पेसा पुन्हा माझ्या होती. यण हक्य नाही. दोन 
महिनेपर्यंत मला स्कमची कांही. घाई नव्हती आण इत्राटीसवग माझ! 
कोणत्याही प्रकारचा रांगडी नव्हता, शिव'य खर सांगायच म्हणन उत्राही- 
मने साझा जा अपमान कळा, त्याबद्रल. मोही त्याला भरपूर त्रास विडे! 
आहे. अर्थात एक हजार मपय पाण्यांत टेकून खोटा हकूम मिळविययाची 
केला, टें त्याटा मरणानही जास्त दुःखद झाले. करूळ पाहिज, डव 
अयूभ असतांन; ग्या वाडयांतर्ह, जायला मळा काहा हात नत, त्या याड्यांत 
कोजीच शिपाई नेऊन मी माझा अप्रपणा त्याला दाखापेळा; आणि त्यासळे 
मला तो पाहिज त्ते बोलला यांत. अयाग्य असे कांहींच नाह. अशा 
स्वतीत काणी तसंच कळलं असलं. माझे वतन बरच अतिरकाये झाले 
आहे. भर इंजाहीम दु स्वभावाचा असता तर त्याने माझे टब तसें 


सेकसान कलें असते. आम्हा दावांत अशा प्रकारचे मनामालिन्य येण्याला 
ती दाल्याच कारण झाली आहे. ती. सादयशाटिना पी. जर माझ्या 
हातांत येईल तर इब्राहीमझी माझे कांणल्याहि प्रकार येसनरय गुहणय 


नाही, इतकंच नव्हे तर उद्यां जर त्याने आपण होऊन दालियला माझ्या- 
कडे पाठाविले तर मी ही रक्कम मागण्यासाठी त्याच्याकड कधींच जाणार 
नाहीं. त्या. तेवळ्या रकमेची सूट देईन. इतकेंच न, तर कारण पडल्यास 


औक जै र्ट ३५ /५ ह र क 


त्याला माजा ततक्या पशाचा आणखाहा मदत करात. 


हृदयाच्या उत्तजत मनोवृत्ती अशा प्रकारें व्यक्त करून उमरशलने 
आपल्या मनाळा थोर्डाशी शांतता आणिली. मिल्ञाजवळ मन उघडे केलें. 


दिलबहार. (९८) 


आसगर मनांत म्हणाला, '“ हें सावज जर आतां थोड्या गेरसावधपणामुळे 
हातांतून निसटल तर आपलें कायमच नुकसान झाल्यावांचून राहाणार 
नाहीं. असळें चांगळें कुळ हातचे सोडणे म्हणजे स्वतःच आपल्या धराला 
आग लावण्यासारख आहे. या दाळियेच्या बाबतींत अशीच कांहीं दिवस 
चढाओढ कायम ठेविल्यास माझा खजिना चांगलाच वर आल्यावांचून 
गहाणार नाही. 

अशा प्रकारचा साधक बाधक विचार करून आसंगर अली थोडासा 
गभीरपणाचा आव आणून म्हणाला, *“ ळे, छू. उमर एवठ्याशा गाष्टी- 
साडी तू इतका बावरून जाण्याच मुळोंच कारण नाही. काजी साहेबांचे 
जर आम्हाला संटाय्य आहे तर भाति कसळा ! त पाहिज तं करू शक 
लील, अजाच रातीने सुथदाराळाही आपण वश करू डाकू. दि्लुःच्या राज- 
समगरचे तर कुठेच लक नाडीसें झाळे आहे. प्रत्येक सुभेदार आपणालाच 
गाझा मानीत आहे; मग न्याय किंभा अन्याय त्याला विचारणार कोण ! 
* जा वळी ला कान पिळा! अशी आजची राजपद्धती असल्यामुळे 
अमच्या सारख्यांना काळजी करण्याचे मुळोच कारण नाहीं. जर दाल्ियेच्या 
दाम्यमुक्तासब्धांन खरोखग्च एकादा कागद झालेला असेल व तो पुढें 
डळ तर आपण न्यः्चीहि व्यवस्था करू. काजी साहेबांच हात रे प्यमुद्रांनी 
गंथ म्हणज त्यांच्या तोडून ता. कागद जनावट असल्याचं आपोआप 
वाळेर यईल. परसा असळा म्हणज काय पाहिजे ते हाणे शक्य आहे 
आम्ही आपल्या पेशांची पिशवी माकळी करावी की पहा काय मोज होते ती ! 
असत्यारचें सत्य आणि सत्याचे असत्य व्हायळा पेशाचा जोर पाहिजे. 


पेसा म्हणज इश्वर, '' 


प्रकरण १२ वें. 
कवे टो का, 
: सचोटीचे धन चोरीला जात नाही. ! 
“ मुज्रारक ! जागा आहेस का? ” | 
दलियच्या या हांकलाःउत्तर मिळालें नाहीं. चोहोंकडे भीषण निस्तव्धत्ता 


1 | 
(९९) : सचोटीचे धन चोरीला जात नाही. ' 


थसरली होती त्यामुळे तिच्या हांकेचा प्रतिध्वानि तिलाच ऐकू आला. तर्व्हा 
तिनें मुबारकाच्या खोळीच्या दरवाजावर हळूच थाप मारळी. मूदु स्वरॉनं 
विचारळे, '* सुवारक ! अद्याप तू झोपेतच आहेस ! 

यावेळीं मात्र मुबारकांची झोप उडाढी आणि तो जा गा झाला; घण 
डोळे चोळीत चाळीत कांही. वळ बिछान्यावरच बसून राहिल्यावांचून 
त्याळा काळस्थितीची कल्पना करतां आली नाहा. नैतर त्यान दरनाजा उप- 
हळा आश्रायी न विवारळे, “ दलिये ? आहे काय हा प्रकार ! इतक्या 
राजी तूं कशाला इकडे आळीस ! साहब आजार तर नाहीविना 

“- नाही. तसे कांही नाही. खुंदा त्यांच अल्याण करा." दुसर॑ कांही 
नाहीं. तुळा माझ्याबरोबर बागेत आल पाहिज, 

५ जागेत ! इतक्या गर्त्री ? अस काणते जझराींच काम आह ? 

५८ ले मळा इये सांगतां. यणार नाही. ते. कांही. न बोल्या 
बागेत चळ. 

“: असल्या अंधारांतून £ ? 

५६ आ बाहेर मशाळ सुद्धां तयार करून ठेविळा आहे. तू. माझ्या 
बरोबर चळ. 

८ पण काय आह तें उघड करून सांगना £ 

५: अर्से काय बरे मुबारक ! ते इथे सांगण्यासारखे नाह, अत गी वख. 
पुनः पुह्हां सांगत असतां तू आग्रह वरावा याचा अथ काय ? लहानसे कास 
आहे आणि तें रात्रीच केळें पाहिज. तुझ्या सदवीवांचून ते होणार नाटी. 

मुबारकाळा दल्यिंचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता. अर्थात्‌ ती आतां 
न्यास्त कांहींच खुलासा करणार नाहीं असे गटन्यामुळे ता. काहीहि प्रश्न 
न करतां तिच्या मागून दाळ लागला. 

इब्राहीमची बाग कांहीं ल्हान नव्हती. दहा बारा बिधे जमीन तिने 
व्यापिळी होती. व त्यांत आंबा, लिंबू, वगेरे फळ झाडे आणि गुलाब, 
मोगरा, दवणा, पाच वगेरे फुल्झाडें चोहोकडे व्यवस्थित रीतीनें लावलेली. 
अतून ठिकठिकाणी लतामंडपही शोभत होते. तरी पण सध्यां त्या. बोगे- 
चा मालक काळजींत असल्य़ामुळे झाडें व फुळे अगदी मूळ झालली 


जि तग वक त 
३ जिणशप शग 


शः 


ती; 


त्य 


होऊन म्हणाला, “ दालय ! मधां तुझ्याशी मी. संर्शायतपणानें वागला 
त्याची मला तूं क्षमा कर. तू मनुष्य नाहीं दवी आहेस. कारण कोणाही 
मलुष्य आपल्या धन्यासाठी इतका स्वार्थत्याग आणि संचय त्याग व ताहि 
अशा प्रसंगी करणें शक्‍य नाहीं, तुझे वय जरी लहान आहे तरा तुझं अन्त: 
करण दूरदर्शी व देवसुलभ आहे यांत शंका नाहीं. जगांत तुझ्यासारख्या 
खया फारच थाड्या आढळतात--' 
__ मुबारकाचें हृदय उचंबळून आल्यामुळें ता आणखीही बस्चसे बाळला 
असता; पण दालियला त्याचें भाषण एकायला वेळ नव्हता. ती व्याळा 
थांबवून मध्येंच म्हणाली, “ मुबारक, यावळी त्या सगळ्या गाष्टींची 
हरूरा नाही, आधी आपल्या कामाला सुरवात कर पाहू. " 
दाल्यनें दांखविलली जागा मुजारकार्ने पाहिली. त्या ठिकाणी वर्राच 
नटो झुडपे उगवली असून त्यामुळें ती जागा बर्रीच अवघड झाळली त्याळा 
दिसळा. तरी पण ता साहसी असन्यामळे पुढें झाला आणि तीं जंगली 
राएटी रप्टून टाकून आपला मग माकळा करू लागला. शोड्याच वळांत 
ळनामंहपापयतचा स्म्वा साफ झाळा वे तीं दोघेहि विवाक्षित जागी गळा. 
दाल्यने आपल्या हातांतील मशाळ उंच कळी ब मुबारक पुढे काय 
बाम करतो तं पाह लागळा. सुमारें दान हात जमीन खणल्यानतर एका 
घातुपत्रावर कठळीचे टाक बसून * खण्ण ' असा आवाज झाला. आवाज 
एकतांच ढाळ्यिटा अत्यानंद झाला व ती म्हणाळी, “ हां. मंबारक हीच 
ती पितळची कळशी ' त्यांतच माझी दान हजारांची गम आहे. ' दोस्त 
फार साववपणाने ती कळशी वर काढ. तेवढे वजन तुझ्यावाचून दुसरा 
कोणीही चलू झकणार नाही 
आणि तें अगदी खर हाटे. मुबारकाच्या आंगी विलक्षण सामध्य अस 
ल्यामुळें त्याने ती कळशी सहज रीतीने वर काढली, ती वग काढण्यासाठी 
त्याळा फार्स श्रम कराव लागल नाहींत 
ता त्या कळशीकड पाहून म्हणाळा, “ दाल्य रक्कम ठवायळा जागा 
तर फारच चांगली शोधून काढलांस ! या धामधुमीच्या दिवसांत ही रक्कम 
कोणी तरी धंऊन जाता तर १ ” 
दाळ्या पुन्हां स्मित हास्यपूर्वक म्हणाली, “ सचोटीने, मिरा 


(१०१) : सचोर्टाचें धन>चोर्रीला जात नाही 


द्रव्य चोरीला जात नाहीं, मुवारक ! लहानपणापासून या घरीं केढेल्या आंग- 
झहहेनतीचा हा मोबदला आहे. याला भीति नाहीं:? !' 

“ हय खर आहे दलिये. आतां. आपण इथें कशाळा थांबू. या, चल 
बरांत जाऊं. ”' मुवारकानने सुर्चावठे. 

दालळिया पुन्हां स्मित हात्यपूवक मुबारकाला म्हणाली, *“' नाही दास्त ! 
आणखी तुला शोडेस श्रम घतले पाहिजेत. तेवढा खड्डा बुजवून टाक. 
कुणाला कसलाच संशय यायला नका, । 

दाळियेचा आदश, म्हणज मुबारकाला सुदाचा हुकूम ! ता. कधाच' 
ख्षिची अवज्ञा करू शकला नाहीं. नुसते तिच्या चेह्याकडे पाघ्कि तरी 
कुणालाही तिच्यापुढे आपळी मान ळववावाशीस वाटे, तुच्या नत्रांतच 
अश्शी कांही चमक होता का. तिथी अवज्ञा कण्याचे कुणाच्या मनांतही 
येत नसे. मुबारकाने लागळीच तो खडडा बुजवून ती. जामा पूर्ववत्‌ कली. 
आणि कळशी खांद्यावर घऊन ता. दल्यिच्या मागून निघाळा. सभोवार 
काळास असल्यामुळें सगळ्या जगाचा अघकारांत ल्य झोला आहे की काय 
असा भास हात होता. त्यामुळ आपणवर कुण नजर असल ' असा 
नुस्ता त्या दाघांना संशय सुद्धां आला. नाही. कोयासद्ध च्या आनंदांत 
त्यांना खतःचेंटि भान नाहासे झाले होतं 

घरांत पाऊळ ठवतांच दाळिया म्हणाली, “' मुबारक तुज्या. खाडीत 
झपये माजून पाहू. चळ. ” 


त्द 
उ 
ण 


लागळी च मुबारक आपल्या खळीत शिग्ला. दाल्याटी आंत आली 
व तिने*दरवाजा बद केला. नंतर दोघांनी मिळून सक्षम मोजली. व ती 


मशींच्या तशीच असल्यामुळे त्यांना आनंद झाला. ठी किंचित हंसू 
मुबारकाळा म्हणाली, “ मुबारक ! तुल्याजवळ माझ गुपित अस कांह 


नाहीं. हे तुला माहीत आहच. आजपर्यंतचा झालला खच हा मीच 
सांठाविळेल्या रकमेतून झाला आहे. माझे वतन बक्षिस म्हणून मिळालेली 
रक्कम ठो एकत्र करून माझ्या पुढील तरतुदीसाठी ठंविळी हार्ती, पण 
चनीसाहब अशा सतीने विपन्नावर्स्यंत असतां मी माझ्याच सुखाकडे लक्ष 
देणे हें याग्य वाटत नसल्यामुळे मीं अखरपयंत त्यांना सहाय्य करण्याचें 
ठरविलें आह. मोठ्या धनीसाहेबांनी दिलेली ही रक्कम मीं फार वर्षापूर्वी 


त्या ठिकाणीं ठेविली होती. व कांही कारण नसल्यामुळें मी त्याबद्दल तुला 
कांही सांगितडॉहे नाहीं. आज कारण पडल्यामुळें सगळा खुळासा करणे 
भाग आहे. इब्राहीम साहजांच्या एकंदर कजाची मोजदाद केलो तर ती 
पांच हजार माडोरा होत. आणि मी. जमवाजमव करून तयार केळेली रक्कम 
उणीपुरी दोनहजार मोहोरा होतीळ. तेव्हां उमरशेखळा जर एकदम निम्म 
रक्कम मिळाळी तर तो दोन महिनेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीं का! कारण 
मिळणाऱ्या दोन माहन्यांच्या मुदतींत शिल्लक राहिलेल्या कर्जाची फेड 
करतां यईल. " 

दाळियसारख्या आनेद्य व सांदयशालिनी कुमारिकेला जगाची माहिती 
मुळींच नसावी थावद्दळ झुबारकाला आश्चये वाटलें नाही; पण तिच्या 
अज्ञानाबदळ हेप आळे. ता तिळा कोतुकपूण स्वराने म्हणाला, “ संतानी 
अन्त:क(णाचा सावकार उमरशेख आम्हांला इतकी सवलत दईल असें 
तुळा दाटळें तरी कसं ? जर त्याला अन्तःकरण असते; तर मुदतीच्या 
आधीं त्याने गहाण ठेवळेल,. मिळकत लिलांवाळा काढली असती का? 
देवतातुल्य माणसांना त्याच्या हृदयांत जाग! नाहीं. 


दाळया म्हणाळी, “ मुजारक ! करस कां असना. प्रत्येक बाबतीत मी 
इश्वरावर विश्वासून राहाते. तो काटी इब्राहीस माहबांचे अनहित करणार 
नाहीं, कारण त्यांचाही त्याच्यावर गाढ विश्वास आह. अर्थात्‌ या संकटां- 
तून मुक्त होण्याचा एकादा मार्ग दाखाविल्यावांचून ता स्वस्थ बसणार नाही. 

!1 त्या अनन्त शाक्तेप्ान. विधात्यावर जर तुझा इतका दढ कि्चास आहे 
तर तो तुझ्या पुण्याईने तरा इजाहीमप्ताहबांना चांगळे दिवस दाखवा म्हणज 
झालें. तुझ्या अळलाकक आत्मयज्ञाचा शावट सुखकारक झात्यावांचून राहा- 
णार नाही. इश्वर दयाळू आहे. जा. आतां बरीच रात्र झाली. शांत अन्तः- 
करणाने झोपी जा. ही रक्कम सध्यां माझ्याजवळच असू द. उद्यां सकाळी 
यांची व्यवस्था करू. 

दाळिया म्हणाली, “ आतां रात्र संपतच आली मुबारक ! पाहू गेळं 
असतां माझ्यासाठी तुळा आज फारचत्रास झाळा, आदे. उद्यां तर आम्हांला 
दांधांनाही सक्राळोंच उठलें पाहिज, तव्हा ताह आतां झोप घ. असें सांगून 
दाळया लागलीच त्या खालोंतून बाहर पडली. 


(१०५) “। दूलिये ! माझ्यावर तू प्रम करतस 


मुबारक तर. त्या देवतेकड पहातच राहिला ! ही कोण आहे आणि 
इब्राहीमच्या कुटुंबासाठी त्याचे नांव राखण्यासाठी इतकी का खटपट 
करते यांचा त्याला उळगडा झाला नाही; पण तिच्याबद्दळ त्याला विलक्षण 
पूज्य बुद्धि वाटूं लागली. तो हात जोडून म्हणाळा, “ या खुदा मेहेरबान 
झा माहिेमा अगाच आहे ! ! तुझी श्रघ्ता कोण वर्णन करूं शकेल ! था 
दवेतंच्या खटपटीने तरी इब्राहीम साटेजांवर आळेळें संकर नाहीसे होऊं 
तिची तरर इच्छा पूर्ण कर, त्या देवतच्या डोळ्यांतील अथर काणाच्याने द 
पहावणार नाहीत ! मग तुळा तरी त पहायतीळ का?" 


४४००५०0 १०७७ ० ० 


प्रकरण १३ वें. 
नन न 
* दाडिय ! माझ्यावर तू प्रेम करतेस ? " 

रात संपळी, काळ तर केव्हांच कुणाची वाट पहात नसता. अशातच 
इब्राहीमचीडी रात्र संपळी हे सांगावयास नकाच. इतर राजापक्षां झोपेच्ण 
बाबतील ती रात्र न्याळा बरीच सुखाची गेळी हांती असें म्हशायळा हरकत 
नाही. आणि त्यामुळेच त्याचे मनही बरेच प्रस्न दिसत होते. चहराहः 
अपसन्न नवता. पूर्व रात्री, आपल्या वरांत काय प्रकार झाळ हे र्‍्याळा 
मुळींच समजळें नाहीं. समजणे डक्यच नव्हते 

पूव दिवशीं सायेकाळी दालियळा जुळूसकडून वातमी समजली होती क, 
आपल्या पधैन्याळा काजीकडून यावयाचा ता हकूम आळा. असून एक दोन 
[दवसांतच त्या हकुमाममार्णे कार्याळा सुख्यात होईल, तरी तुम्ही सावध 
असावें. त्णाचा उद्दश काय आह हे त्याला माहीत. आहच. दालियळा 
समरशखाचा हेतू समजळळा होता. तरी पण आपस्वार्थी मनुष्य किती 
बनतो याची तिला अद्याप चांगळीशी परीक्षा क्ञाठळी नव्हती. 

सरी पण दालळेया काळजीत नव्हती असं नाहीं. पुढे कास हाणार हे 
तिळा दिसत होते आणि ती त्याबदळ मुत्राकाकडे वाललीही होतो. 
मराच विचार करूनही जेव्हां. तिळा भावी प्रसेगाबहळ मुळींच आप्त 
वाटेना व यांतून साहेबांची सुटका होणे कठीण आह असे वाटू लागलें, 


तेव्हांच तिनें बागेतील द्रव्याचा उपयोग करण्याचे ठरविलें व मुबारकाच्या 
सहाय्यानें तिर्ने ता आपला उद्देश तडीलाहि नेला 


सगळ्या रातभर जागरण झालें असतांही कुमारी दालिया सकाळीच 
बिळान्यावरून उठली आणि घरगुती धंद्याकडे तिनें आपलें मन वळविळे. इत्रा- 
हीम रोज सकाळीच उठून इंश्रराची उपासना करी; पण त्यानंतर त्याला 
झोंडासा कराळ करावा लाग. नाहीतर कोणत्याही धद्याकड त्याचें लक्ष 
लाशत नस. मनच दु:ख प्रमाच्या माणसाशिवाय दुसर्‍या कुणाला समज- 
ज्रार ! अपल्या छुंव्या मालकाला सकाळीच भूक लागते हे दालियला 
लहानपणय!सून माहीत होते, घ्यामुळे त्या बाबतीत ती कधीही हयगय 
करीत नस, आजही मोठ्या पहाटेला ती उठली त्याचं कारण तरी हेंच 
हाते. तिने ताबडतोब काकी तयार केळी आणि थोड्याशा पुर्‍्याहि तळल्या 
5 उपासना संपवून जेव्हा इब्राहीम आपल्या खासगी खोलींत येऊन बसल 
दैव्हां तिनें कार्फांचा पेला आणि पुऱ्या असळळे ताट हळूच त्यांच्या पूढे 
नऊन ठेवले, 


चालत्या काळांत इत्राहीमचा जसा थाट चालल' हाता, तसाच या 
पडत्या काळांतही दालियनं बिन हरकत चालविला होता. कोणत्याही प्रकारे 
त्याच्या दैनिक आहारापिहारांत कमतरता येऊं दिली नाहीं. इब्राहीम हें 
म्णून हाता. आणि त्यामुळें त्याने [तिळा र्‍या बाबतीत अवास्तव खच न 
अरण्याउडल सूचनाहे दिलो हाती; पण त्यापासून इब्राहीमलाच त्रास 
हाईळ ऊस वाल्य्यामुळे तिनं त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत मुळींच 
दुटेळ्ष करावयाच नाही. असे ठराविळ हाते. इतक असूनही त्याच्याकडून 
तिला फच हगळत हाऊ लागली तर ती. बिशप कांही त बोलता. आपले 
अ्थ्रनारयुक्त नत्र पुशीत तथून दुसरीकड निवन जाई 

राज सुर्योदय हाता खरा; पण काणाला ता झुभ असतो तर कुणाळा 
अशुभ असतो. मान्य जीवनाच्या रंगभूमीवर प्रत्यक दिवशीं होणारा 
हा खळ आम्हा पहाता खरा; पण त्याबद्दल मनाशी विचार करून 
वागणुकीचे निश्चित धोरण कांहींच ठरवीत नाही. जर आमच्या 
मनावर या गाष्टींचा परिणाम झाला असता तर बऱ्याचशा 
विपत्ती आणेआप नाहीशा झाल्या असत्या.;. आजचा तूर्यीदय 


र १७७, 


इथ्राहीमला अगदीं अशुभ होता; पण त्याला त्याची कल्पनाही नव्हती.. 
निमय अन्तःकरणारनें त्याचें काफी पान चाटले होते. काफीचा साद आणि 
पुरींचा लबत याच्यांतच त्याचे सगळ विचार गुंतून राहिळ होत म्हटले 
तरी चालेल. दालळयचे आभार मानण्याचीही त्याला मधुन मधून लहर 
येव हातो. | 
इब्राहीम प्रसन्न अन्तःकरणाने काफी पीत आहे असें पाहन दाल्या 
कांहीही न बोलतां मार्गे फिरली. तोंच इब्राहीमन हाताच्या इपार्‍्याने तिल न 
जाण्याबद्दल सुचविले, अर्थात्‌ तिल पुढचं पाऊल मार्गे*्यावे ळागळे. वती 
निमूटपर्णे आपल्या साळकाजवळ येऊन उभा राहिली. क 

दोहो बाजूला दान तक्षक असलल्या एका कोंजावर इब्राहीम बसलेला 
होता. दाळिया आपल्या हकुमाप्रमार्णे उभा राहिलेली पाहातांचे ता. स्मित 
हास्य करून म्हणाला, *' दालेय, अशी दुर कां उभी राहिटीस ? स इथें 
माझ्याजवळ बेस. 

ली अद्याप आपल्या मालकाजवळ एकोसनादर कर्धीही बसळेळी नव्हती. 
अर्थातच त्याची आज्ञा मान्य करण्याला तिळा सेकाच वा लागला. ती 
अधोमुख हाऊन हळूंच म्हणाली, “ आपणाजवळ बसण्या इतक! 
उद्धटपणा माड्याकडून कस! होईल वरे? मी म्हटडी म्हणजे आपली 


दासा-- 


ब्रा रह म मध्येंच गाता ८ त प टा 57 क २ माड टे डी 

इव्राहाम मध्यंच म्हणाला, “ हा स तन ततणता, तू माझा दाता 
ज्‌ टर >> फ्त ती क टा वर नों ._. 7) |. 
आहेस हं मला माहात. असन सा तुका विन्हा काना ना! 


दासीने 
वास्तवीक * मालकाची आज्ञा मानटी पाहिज. तू तर माझी विनंतीही 
अमान्य करतेस ! दाळिय !' हा असा परवपणा किती दिधस चाळायचा ! 
ये माझ्याजवळ बेस. हा तुझा संकाच काथ कामाचा £ इथे आणष्ठी दुसरें 
का कोणी आहे ? दालिये ! माझ्या अस्तःकरणांत एक प्रकारच्या भीतीची 
छाया पसरत असून सगळें हृदयाकाश व्यापून टाकू पहात आहे. तू मळा 
सोडून जाणार, माझें हें सुखस्वप्न अदऱ्य होणार आणि मला या जंगांत 
एकाकी राहावे लागणार असें माझे मन मळा सुचदीत असल्यामुळे तुला 
माझ्याजदळून मुळीच दूर करू नय. तू नहेमी माझ्या जवळच बसून राहावें 
असें मळा वाटत आहे. पदोपदी होणार्‍या अपमानाला मी भ्यालो नाही; 


बण तुझ्या नुसत्या वियोगाच्या आशंकेने माझें हृदय घावरून ळल जात आहे, 
तुझा हा प्रेमळ चेहेरा पाहिला, हसऱ्या तोंडांतून ळेळे चार गोड 
शब्द ऐकले आणि तुझ्या गोंडस हाताने आणून दिलेला हा असा काफीचा 
पेला ओठांना छावला म्हणज मळा अत्यंत समाधान वाटतें. तुझ्या सांत्वन- 
"पर झब्दांनींच मला अद्माप जीवेत ठेविळें आहे. माझें जिवन तूंच आहस. 
सुखाच्या आझेला जर कांही जागा असेल तर ती तुझ्या मुळेंच. मी जर 
तुझा योग्यता मानतो. तर माझ्या. जवळ बसायला तुळा कां संकोच 
वाटावा बरं !--> 


इन्राहीम पुढ बाळू शकला नाहीं, त्याला गहिंवर आला. आपल्या उच- 
'बळून आलेल्या मनोवृत्त त्याला आवरतां आल्या नाहींत. त्या आवेगा- 
-सरशीं त्याने दाल्यिच्या हाताला धरून तिळा आपल्या जवळ कोंचावर बस- 
विळे, तिनेंहि त्याला अडथळा केला नाहीं. मुग्ध होऊन, ती त्याच्या जवळ 
बसळी, तिळा त्याचा राग आला नाहीं. सहानुमाते वाटली; पण संकाचा- 
मुळें वोळतां येईना, 

ती. जवळ बसल्यावर त्यान तिळा विचारलें, ““ पूर्वा मी तुळा कितादां 
तरी दिचारळें होतें; पण तुझ्याकडून मला कांहींच उत्तर मिळालें नाहीं ! 
दालिये, स्वर्गीय देवी ! ! माझ्यावर तू प्रेम करतेस का? ” 

या असल्या प्रश्नाचे कोणती कुलकुमारिका स्पप्ट उत्तर देईल वरे ? अनु 
राग व्यक्त करतां येणें तरो शक्य आहे का ? दालियचा प्रफुल्ल कमलिनी- 
प्रमाणें स्वभवतःच आरक्त असलेला चहरा या प्रश्नाने लजञा राग रंजित 
होऊन ज्यास्त ळाळ दिसू ढागळला. ती स्मित हास्य पूवंक, पण न्अइलळत 
अडखळत म्हणाला, *“ माझ्यासारख्या एकाद्या क्षुद्र दासीच्या प्रम दानाने 
आपल्यावर कोणता उपकार होणार आहे ? त्या प्रमापासून कांही तरा 
फायदा होइल का! मा. लहानपणापासून याच घरी वाढळे आणि इथ- 
' च्याच अन्नाने माझा देह पोसला गळा. जगांत माझें असे म्हणायला मला 
काणीही नाहीं. तर्सेच राहायळाही जागा नाहीं हें आपणाला माहीतच 
आहे. माझा हा आश्रय आणि आपलें असलें प्रेमळ साहचय़ सोडून जावे 
असं मळा कधीं तरी वाटेल का. ? नुसत्या कल्पनेनेच मला कधीं झालें 
नाहा इतक दुःस हाईल, मग पत्यक्ष जाण्याची गाष्ट कुठची !-!' 


(१०९) “ दुलिये ! माझ्यावर तु प्रेम करतेस! 7 


तिथ्याने पुढें बोलवेना, श्वासोच्छवास जड होऊ लागला. आवाज कापत 
झाला. तोंडून शब्द उमटेना. एकादा झब्द उच्वारला गेला तर वाक्याची 
रचना होईना. विसंगतपणा येऊं लागला. भाल प्रदेशावर घमंबिन्दु चमकू 
लागळे' आणि शेवटी नेत्रांतून अश्वही वाहे लागळे. कठोर परीक्षेचा वेळच 
ती ! असला प्रसंग तिनें कधींच अनुभविला. नव्हता आणि त्याची विला 
कल्पनाही नव्हती. 

 दाल्यिच्या नेत्रांतून वाहात असलेले अश्रु पाहून व॑ तिची ती अलुकेप- 
' नीय स्थिति पाहून अनाघात कलिकेला आपण व्यर्थ दुखविलें असं त्याला, 
वाटूं लागले. त्याच्या मनाळा ती गोष्ट लागली. कारण आजपर्यंत आपण 
जी गोष्ट केली नाहीं ती आपल्या हातून घडली याबद्दल त्याला पश्चात्ताप 
वाटूं लागळा. त्याने स्वतःच्या रेशमी हातरुमालानें अगदी जपून तिचे अश्रू 
पुसळ उआाणि ममतेच्या स्वराने म्हटलें, “ मला क्षमा कर दाल्यि ! मनाच्या 
आवेगासरशीं मी कांही तरी बोळन गेलां. मी अगदी वडा आहें. कुणाशी 
कसे. वालावे हें मळा मुळीच समजत नाहीं. आणि त्यामुळेच वेळो- 
वेळीं अशा प्रकारच्या चुका माझ्या हातून होतात, आतां असे पुन्हां बोल- 
णार नाही. 

बालतां बोलतां इब्राहीम स्तब्ध राहिळा, तें सोदय पहातच राहावेसे . 
वाटे, चमकणाऱ्या अश्रमोक्तिकानी [तिचे ते कमलनेत्र, व्घाकालांतील जल- 
तुषार मोडित पुष्पाप्रमाणें दिसू लागल, आणि च्हर्‍यावरील विषादामुळें 
तिच तोंड मांनी झांकलेल्या चत्राप्रमाणे शोम लागलें. 

त्यानें तिच नेल्ल पुसने त्यावेळचा काय तो मृदु स्पर ! अगणित सुगं- 
थित फुलांनाच आपला हात लागला कीं काय असा त्याला भास झाला. 
त्याला अजूनपर्यंत कधींही दाळियेचा आंगस्प्श झाळेळा नव्हता; पण त्या 
दिवशीचा तो एकच स्पशश त्याला इतका कांहीं मोहक आणि अपूर्व वाटला 
की * आपण मंत्राने भारळें गेलों कीं काय ' असा त्याला संशय आळा. 
८ विअचा संचार तर झाला नाहीं'ना ' असेहि ता पुटपुटला. कसल्या तरी 
ठिळक्षण चमकेने आपलें सवांग पुलकित झाल्याचें त्याळा कळून चुकले, 
स्शूदेरा प्राशन केल्यानंतर येणाऱ्या घुंदीप्रमाणें त्याला एक प्रकारची घुंदी 
णी भाण हो स्तढ्ध झाला... 


दिलळबहार | (११०) 


सुंदरी दालियेच्या हृदयांत या वेळी कोणत्या विकारांचे ठुसुळ रणकंदन 
माजळें असेल हे सांगतां यण अंशक्य आहे. तरी पण तिची ही स्थिति 
कांहीं तरी विलक्षण झाली होती एवढ खरे.. | 


दाळिया मंजूळ स्वराने म्हणाळी, ““ आजून घरांत मला पुष्कळ कामे 
. करायचीं आहेत ना. ! साहब घरांत जायला मळा आतां आज्ञा द्यावी. मी 
काम आटोपून येते. बोलतां बालतां ती उभी राहिळी आणि स्मितहास्य- 
पूवैक एकवार त्याच्याकडे पाहून तेथून निवून गेळी, इब्राहीम तिळा अडवू 
'शकळा नाहीं तेच्या ताडाकडंच पहात उभा राहूला 


दालिया विजेसारखी चमकत निघून गेळी खरी; पण त्याच क्षणाला 
इज्राहीमच्या अन्तःकरणाला तिनें चटका लाविला. त्यानें मनांत म्हटलें, ““ अनेक 
सुदर विलासिनीशी विहार करण्यांत मी पुष्कळ रात्री आनंदांत घालविल्यां 
आहेत. व अतृप्त भागही उपभोगळे आहेत; दल्यिच्या नुसत्या दर्शनाने 
क किंचित्‌ स्पशाने जो मळा यावेळीं स्वर्गीय आनंद वाटला तसा पूर्वी 
केंब्हांहि वाटला नव्हता. तिचे कमळासारखे नेत्र आणि हास्यान्रंजित 
प्रेमाची गीतेचे गात आहेत की काय असे वाटते. काय तें पावित्य । 
तिच्या प्रत्यक निश्वासांतील निष्कलंक माधुरी तिच्या सुंदर वदनचंद्रावर 
प्रतिबिंवित झाळेली दिसत हातो.. हीं अनाप्रात कुसुमाप्रमाणें असलळी 
'यावित्रह्वर्या दाल्या माझी होईल काय ! नाहीं. माझ्यासारख्या अवनत 
दझषेळा पोचलेल्या ग्र्टाळा तिचा लाभ होणे अशक्य आहे. शिवी आज्ञा 
करणीह योग्य नाहीं. ती मला पूजनीय आहे. अथ तू तिचा उपभोग घेतां 
येणें शक्‍य नाही. मी तिचा उपासक होऊं शकेन. राजे राजेश्वराच्या अन्त: 
धुराळा शोभा आणणार हें फूल, या माझ्या विशोभित घराची शोभा 
'बाद्धिंगत करण्यासाठींच इश्वराने निमांण केळे असवे असें मला वाटत 
नाहीं. नाझें सवत्व नाहीस झाळे तरी हरकत नाहीं. ऐश्रय पुन्हां मिळविता 
यईल. माझा प्रथ्यक दिवस इतक्या दुःख कष्टांत जात आहे की मी तसें 
दुःख कधीच अलुभविल नव्हत; पण तिकडेहि मी पहात नाहीं. करण 
सुख आणि दुःख यांत चिास्थायी असें कांहींच नाहीं हें मळा माहीत आहे; . 
मळा कोळजी वाटत आहे ती ही की दालिया माझ्या घरांत कायमची 

| राहूं शँकेल ! ती नसेल तर मळा कशाचीच जळ्री नाहीं, घरांतील 


(१११)  _“ दल्यि ! माझ्यावर तू मेम करतेस ! 0. 


सरा प्रकाश कोणता असेल तर ती दल्याच होय, या अतृत्त आशेने मला 
आजीवन तळमळत राहावें तर ळागणार नाहीं ना ? निराशेच्या तीव वेदना 
माझ्याने कशा बरे सहन करवतील £ या सोंदर्यलतिकेला-दालियेला-हृद- 
याशीं धरण्याचा शुभ दिवस कधीं तरी उगवेल काय ? ” 


इब्राहीमच्या या मनोराज्यांतीळ सुखस्वप्ताचा लवकरच शेवट झाला., 
कारण याचवेळी त्याचा एकनिष्ट नोक मुत्रारक अगदी खित्न चट्र्‍यांनें 
तेथे आला आणि हात जोडून नम्रवणानें म्हणाला, “ प्रमू ! आला 
आपला सववस्वी घात होण्याची वेळ नजीक आली. देवाची मर्जी ! ? 

मुबारकच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच इब्राहीम चमकला 'कांही तरी. 
विलक्षण प्रसग असावा अशा त्याची खात्री झाली. त्यानें क्षीण स्वराने 
बिचारळें, “ काय झालें मुबारक! ? 

“: तो सेतानी उमरशेख काजीच शिपायी घेऊन बाहर आला आहे 
ह्याची ही इसरो खप आमच्या , घरादाराचे वाटोळें केल्यावांचून राहणार 
मही. ' मुवारक कळवळून म्हणाला 

: त्यांना बैठकीच्या दिवाणखान्यांत नेऊन बसविलेंस ना ? इब्राहीम 
आपला खानदानीपणा व्यक्त केला. 

“£ जी हुजुर ! माझ्या हातून तशी चूक होणार नाहीं. आज त्या शिफा- 
यांबरोबर काडीचा मदतनीस दोलनखानही आला आहे. शहरांत कार्जीच्या 
बरोबरीने त्याची योग्यता मानली जाते. ” 

५ पण ही इतकी मंडळी अशी अकस्मात आमच्या येथे कां ओळी 
असावी बरें ! ” इब्राहीमने विचारले | 

£ तें मी आतां आपणांला थोडक्यांत सांगतों, '' मुबारक सांगू ळागळा. “ 
मत्त़् द्दे सर्व सायेकाळी दालियनें सांगितलें. पण त्याचा पत्यय इतक्या थोड्या 
वेळांत आपणाळा पहावा लांगळ असं मला वाटलें नव्हते. जुळ्सखानाने 
या बाबर्तःत तिळा काळ दुपारींच सावध केलें होते. तरी पण आपणाला 
त्यापासून दुःख होईल व कदाचित्‌ रात्री झॉपही लागणार नाही, म्हणून . 
आम्हीं कांहींच बोललो. नाहीं. या संतानाने शहरच्या काजोला आपल्या . 
हातांत कर्ते आणळे हे गूद कांही उकलत नाहो. आपणाला चागांच्या तारण 
महांणांवर दिलेली पांचहजार मोहोरांची मोठी रक्कम मागण्याळा तो आज 


आल्म अतून त्याच्याजवळ काजीसाहूबांचें वारंटही आहे. तयारी मोठी 
कडेकोट दिसते. 

हे ऐकून इज्राहीम अगदींच गलितधेये झाला. एकदम आकाश कोसळून 
पडल्यासारखे त्याठा वाटलें, त्यामुळें आतां आपण पुढें काय करावें तेच 
त्याछा सुचना. तो स्तब्ध झाल]. उद्देगामुळे त्याचा चेहरा प्रतासारखा 
निस्तेज दिसू लागला, कोणत्याही प्रकारचा ।विचार करायलाही त्याला 
आवकाश नव्हता. तो क्षीणस्वरानें. मुबारकाळा म्हणाला, ' मुबारक ! तू 
पुढे हो मी आलोच. 


आता. पुढ काय होणार हे समजार रा त्याला वेळ लागला नाहीं. काजी 
लाचलखाऊ आहे हं त्यानें यापूवी ऐकले होते. पण त्याचा हा नीचपणा 
दुसऱ्याचा सवस्ता वात काण्याइतका कमालीचा असल ही त्यात्या कल्प 
नाच झाळा नव्हता. आपला भरपूर अपमान करावा आणि निराश्रित होऊन 
मा रस्तोरस्ती भटकावे. ! असा त्याचा. इसदा' दिसतो काजीलाही त्यानें 
हाताश! धरला ता या दषामुळेंच . गहाणखताची अद्याप देन महिन्यांची 
मुदत शलक आहे आणि त्यामुळेच कांही हरकत येऊं नये म्हणून या. 
णक्षुसाने कजीच्या मदतनिसाला बरोबर आणले असा. आतां मला कारा- 
रहाते आण्यावाचून इत्टाजच नाही, अधिकारीच जर शत्रूला मिळाले तर माझा 
"अय तरा काण करणार ! ... ' अशाप्रकारचा विचार करीत व आपश्या 
थरारणार्‍्या हृदयाला सांवरीत इब्राहीम बेंठकीच्या जागीं आला, तेथें उमर 
शंख काजीच्या मदतनिसासह शिपायांची सेना धेऊन बसलेला 
त्याला आढळला | 

सम आला खरा, आतां भिऊन काय उपयोग ! असा तेवढ्या पुरत 
।पचार करूनच इग्नाहीमनें. आपल्या खुर्चीवर बसतां बसता काजीचा मदत. 
नास दोलतखान. याला सलाम केला, व म्हटले आदाब साहेब! 
आपल्या सारख्यांच आमच्या घरी यणें हें सुदेवच समजायचे ! ”” 


काजीचं मदतनीस दोलतखान हे इज्राहीमला चांगलेच ओळखून होते. 
हा एक खानदानीच पुरुष आहे हें त्यांना माहात होते. उमरशेख प्रमाणे 
केयाक्तेक द्वेषाने त्यांचें अन्त:करण गढूळ झालेले नव्हतं, त्यामुळें इत्राहीम- 
सारख्या ..शोग्यतेच्या तरुणांना केवळ पेशांच्या अडचणीमुळे आलेली ही 


(१११) “ दुज्यि ! माझ्यावर तू मेम करतेस ! 0 


बाईट स्थिति पाहून त्यांना बाइट वाटे; पण ते सरकारी कामगार अस- 
स्यामुळें काजीसाहेबांच्या विरुद्ध वागणे त्यांना शकय नव्हतें. यंत्राप्रमाणें 


हुकुमाची अमलबजावणी झाली पाहिजे होती. अर्थात्‌ सहातुभूतीच एक 
दोन शब्द बोळणेंहि शक्‍य नव्हतें 


दोलवखानानें स्वभावसिद्ध सम्यप्रणाला न सोडतां सहानुभूत्तेपूर्ण 
स्वराने इज्राहीमला म्हटलें, ' “ आदाबसाहेब ! मी आज अधिकारी या 
नात्यानें येथें आलों आहें हें आधींच तुचवून ठेवतो म्हणजे बोलतां चाळ- 
बांना परकमेकांचा गेर समज व्हायला नको. काजीसाहेबांचें एक वाशट 
बजावण्यासाठी मर आज बांधळा गेले असल्यामुळें तें बडुतर कर्तव्य बजा- 
वणे भाग आहे. आपण या अजमीरचे एक नामांकित सावकार आहां ब 
आपला मातृवंशट एका काळी दिल्लीच्या तक्तावर बसून जगाचे न्याय कर्त 
होता हें मला माहीत आहे; पण वेळ फिरल्यामुळें तदणपणांतील आविचा 
काला बळी पढून तुम्ही क्रजबाजारी झाला, हेंहि मळा विदित आहे. या 
'उमरशेलखच्या पांच हजार मोहोरा आपण कर्जाऊ घेतल्या असून त्याबद्दळ 
कागद करून दिलेल आहे. व त्याची अद्याप दोन महिन्यांची मुदत आहे; 
पण सावकाराला रकमची जरूरी असल्यामुळे त्याच्या ह्मणग्याप्रमाण काजी 
साहेबांनी त्यांना रक्कम वसूल करण्याचा परवाना दिलेला आहे; तेव्हा त्यांची 
सर्व रक्कम व्याजसुद्धां माझ्यासमोर यथे त्यांना द्या. आण तते हाणे शक्‍य 
नसल्यास स्पष्ट सांगा म्हणजे तुमची स्थावर जंगम मिळकत विकून त्यांची 
वसूळ,करण्यांत. येईल, त्या बाबतीत तुमचा कोणत्याही प्रकारचा 
लढवळा मानला जाणार ्ा 


कश्पूना. झालेली अस्ते. पण न्यायाधी झाच्या 
क तर अंकारची आशा वाट्त. व ठो त्याच 


मही ऊन .त्यात्या संगळे महयांड गून्यांत विलीन झालेलें आहे असे 
वाटे. छाहीमचीही तहीच स्थिते झाली. दोल्तखानाच्या तोंडचे ते 
शब्दे ऐकतांच आपणाला-याच टिकाणी मरण येईल तर उत्तम असें त्याच्य 
वाढू ळागळें व होळे झांकून कांही वेळप्यंत स्ततःघ राहिला. 


दिळबह्ार, | (११४) 


प्रकरण १४१. 


वद्य 


जग हं कसं आहे ! 


आतां आपल्याळा कांहीं तरा ओोलळेंच पाहिजे असं वाट्ल्यावरून इव्रा- 
हाम कांपऱ्या ऊावाजानं म्हणाल, “या व्यवहाराला अद्याप दोन महि. 
न्याची मुदत असावी असे मळा वाट्ते. 


यावर दाततखानाने उत्तर दिळ, '' हें मळाही माहात आहे; पण उमर 
राखाळ राध्यांच रकमचा फार जरूरी असल्यामळे त्यांनी काजीसाह्मांचा 
परवाना मिळवून तुमन्याअवळ ही मागणी कळळी आहे. तव्हां त्या बागतीत 
पुम्ही ञयक्षप कऊ नये. ! 


क, 


हे ऐकल्यानंतर उवा्टी[म्न उमरशखकडे तिरस्कारपूर्ण नजरेने पाहून 
गभ्रीरपगानें म्हटळे, “ शेखडी ! तुम्हा सावकार आणि मी तुमर्ये कूळ ही 
अरी स्थिति खर, तरा. आतां स्य भाषेने बोलावयाचे म्हणजतुम्ही फक्त 
नांबाचं साणूस आहां. या पळाकडे कांही नाहीं. तुमच्यांत सतुष्यत्व ना 

केरळ मळा शिकारी बनवून दारोदार फिंगयळा लावावे या एकाच उद्दझाने 
तुम्टी हें कृणणकारस्थान र्वळेडे आहे. ते कांहीं असो; पण या कर्जाच्या 
फेड'साठी मो युमच्याकड फक्त एका आठवड्याची मुदत मागत आहें. 
तेव्हां माझी ही नम्र विनंति तुम्ही अमान्य करूं नय. अवूअयूतच्या मुलाने 
कधीही अशी कुद याचना केलेली नाही, हेंहि या प्रसंगी तुम्हा लक्षांत 
आणा. प्रसंगानुरोधाने सव कांही. करावे लागतें. त्याप्रमाणे याहिविळी मी 
तुमची प्रार्थना करीत आहे. उमर ! माझ्यावर अशा प्रकारची दया कर- 
ष्याची वेळ या पूर्वी कधीं आढी नव्हती आणि पुढेंहि येगार नाहीं. तेव्हां 
यावेळीं आपल्या अन्त:करणाचा उदारपगा व्यक्त करून श्रेष्ठ व्ह. खुदा 
तुमचें कल्याण करील, कजाची फेड करण्याच्या बाबतीत माझे प्रयत्न चाद, 
, आहेत. दान महिन्यांची मुदत अपल्यामुळें मी; स्वस्थ होतो; पण आतां 
मी शक्‍य तितक्री लवकर तजवीज करवा. फक्त सात दिवसांची मुदत बया." 
ब्राह्वीमचा निस्तेन चेहेण व कांपस आवाज यांवरून त्याच्या अन्त:- 


(११५) जग हें कपतें आहे ! 


करणाला यावेळीं किती यातना होत असाव्यात याची उमरशेखला चांट 
गली कल्पना झाली; पण त्याबद्दल त्याच्या अन्तःकाणाला दयेचा पाझर तर 
फुटळा नाहींच, उलट तो आनदार्ने संतःचाच पाठ थोपटू वागला. 
हजार रुपये गेल्याचे चांमळे सार्थक झाळे असें त्याला वाटळे. तो अन्त:ःका- 
णाने पिशाच होता म्हटळ तरी. आतिशयोक्ते होणार नाहीं. त्याने त्य: 
आनंदाच्या भरांत इब्राहीमला उत्तर दिळं पदाला एक आठवड्याची 
फुरसत देण्या इतकी जर मळा सवड असती. ता मी. इतकी घाई केळीचे 
नसती. मळा रकमेची फारच जरूर आहे. शिवाय, तुम्हांडा सात दिवसां 
तच काय; पण सात वर्षातच तरा रकमेची जमवाजमव करतां गेल कां 
नाहीं, यांचा संशयच आहे. नसता. मोठेपणा मिरविण्यांत काय अथ ! आणि 
माझा तरी, अशा पकारे तटा. कण्याचे धुम्डोचा काय मोज वाटन ? नाते 
माणलच तुम्ही साझ्या रकमची फड करू शकाळ, तुमची स्थावर जंगम 
इप्ेंट, वरवाडी, आणि सुदर दाला यांच्या विकत माझी सकूम भरून सईल, 
निष्कारण आढेवेढे वेण्यांत काय अ३ ! सवड दग्याइतका कोणताच 
आंवकार आतां माझ्या हातांत राठळेळा नाही. तुम्हा काजीसाटवाकड 
येळा अथवा हे इथे त्यांचे मदतनीस काटतखानसाठटेय आळे आहेत त्यांना 
सांगा. त्यांनी ही तुस्तरवी अट मान्य केल्यास माझी काणतीच हगकल नार्ही. 
संतानांची उपासना काण्यापासन कोणताही फायदा होणार वाही ह 
इंजाहीम समजून चुकला, त्याने एक अथपूण रषीने दालणानसाटबांकड 
पाहले, त्यांना त्या पहाण्याचा अथ समजल्यावरून त्यांना चरकन जवाब 
दिला. ने म्हणाळे, '' साहेब ! अशा प्रकारची कोणतीही सवलत देण्या 
संबंधानं कार्जीनी मळा 'सांगितळळें नार्ही. व ता. अधिकारही माझ्याकडे 
नाही. तुमचा काळ फिरला आहे हे तुम्हांला अजनही समजत नाही काय! 
कार्ज साहेबांनी मला आणखी स्पशळ हुकूम दिलेला आटे, जर या कर्जाची 
ताबडतोब फेड झाली नाहीं, तर तुम्हांला काराग्रहांत न्यांमे, मग आतां 
घुम्हींच पहा; तुम्हांला कोणती तरी सवळत मिळणे शक्य आह का? 
वुदद दाळतखानाच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच इजाहीभच्या सगळ्या 
आशा मातीत मिळाल्या. त्यानें मनांत म्हटळू, “ हा संतानी उमर, जाणून 
बुद्चून मळा केद करूं पहात आहे, याच्यापुढे सामोपचाराची बोलणी बोलून 


५५५७ ४ 


कांय उंपयोग! हा आपल्या मनाप्रमाणे केल्यावांचून स्वस्थ बसणारच नाहीं 
माझा यथेच्छ अपमांन करून मला नामशेष करावा असाच याचा उद्देश 
आहे. माझ्या कसल्याही बोलण्याचा इथें कांहींच उपयाग होणार नाहीं, ” 

यानंतर इंज्राहीमच्या नेत्रांपुढे भावी काराग्रहाचा. भषिण देखावा दिसूं 
छााळा. आपण जाडजूड शखलांनी बद्ध झालो असून अंधाऱ्या कोठडीत 
पहलो आहों. अन्न पाणीही बंद आहे. उपास, अनास्था, आणि काळजी 

यांमुळे आपलें शरीर आस्थपजर बनळें आहे. खुनी, दरवडेखोर, बंडखोर 
वाटमारे वगेरे मंडळी आपल्या सभोवार बसली असून आपणाल| निरानि 
'राळ्या प्रकारचे प्रश्न विचारून द्या मस्करी कर्यात आहेत. आपण तडांतून 
एक शब्द काढत्याबरोबर काराग्रहाचे शिपायी आपल्य़ा पाठीवर चाबकाचे 
फटकारे ल्गादीत आहेत...ऊशा. प्रकारचा तो. देखावा करूपनाचक्षुपदे 
दिद्वतांच त्यांचा गाळण उड्डाढो. त्या हालांमुळें आतेश्य दुःखूत होऊन 
आपण ।भकाळ्या फोडत आहो. असाही त्यांना भास झाला. इतकेंच नव्हे 
तर सरवोगाला दरदरून धामही सुटला. 


कल्पनेच्या सहाय्यानें दिसणारा हा मयकर देखावा पाहून व सवागाला 
फोडून काढणाऱ्या वेदना सहन करूनही इब्राहीम शुद्धीवर आला नाहीं. 
हो एकाद्या उन्मादवायू झालेल्या माणसाप्रमाणे मोठ्याने ओरडून हणाला, 
“: उमर ! तुझ्या सारख्या सेतानाची उपासना करून कोणताच लाभ 
होणार नाही हें उघड (देसतच आाहे. प्रयत्न केल्याने एवाद्या पाषाणाटाही 
पाझर फुटणें शक्य आहे; पण तुझ्या सारख्याच्या कठोर अन्त;करणाला 
थाहासुद्धां द्रव यण शक्य नाह. यापुढे जगांत काणाही माणसाची मो 
स्तुत्ति करणार नाहो, व प्राथनाही करणार नाही. म्जुध्याच्या कृपेची मला 
नरूरच नाही. एका खुदाचच मला सहाय्य आहे. त्यानें माझ्या नाशीबांत 
से लिध्लि असल तस. होईल. सला तें सहन केढेंच पाहजे. मी कोण- 
त्याही प्रसंगाला तयार आहे. मल्म़ माझ्या अशा स्थितीत इतव्या आक- 
 रिकक रदाने पांच हजार मोहोरा कज पेडणे अगदी कडक्य आहे. दोलत- 
हयानसाहेब ! आपणाला मिळालेल्या हकुमाप्रमाणे मला आपण कारागृहांत 
घेऊन चला, 7... 
पण, या परीक्षेच्या वेळीं त्याच 'दिवाणस्थान्यांत नवाच एक अपूर्व देखावा. 


(१११७) 


दिसण्याला सुरवात झाली. दाराच्या आढ राहून सुंदरी दालिया बाहेर चाळ-.. 
ळेला सगळां प्रकार पहातच होती; पण इब्राहीमरचे त॑ अखेरचे भाषण ऐक- 
तांच ती बुरख्यानं तोंड झांकून घऊन एकदम पुढें झली. आणि गेभार 
परतु मदुस्वरानें म्हणाळी, “ धघरमावतार काजीसाहेब ! माझे माळक 
मनाच्या क्षुब्ध मनोवृत्तीमुळें मागचा पुढचा कांहीही विचार केल्यावांचून 
बोळत अततावे अर्से वाटते. आकारमक संकटामुळे झालेल्या मानासेक 
क्षोभाचे हें लक्षण असावे अते वाटतें. त्यांनी पूर्वी माझ्याजवळ दोनहखार . 
सोहारा ठेविल्या होत्या त्या. मी. येथें आंतल्या बाजूळा ठेवलेल्या आहेत. 
यांना त्या ठेवीची कदाचित्‌ आठवण नतेल; पण मलाही या प्रसर्गी तोंड 
मिटून बसणं गे दिसतें. हाणून मो पुढें होऊन खरी स्थाते सांगत आहें. 
मलाही नुकतीच त्या रकमची आठवण झाली, तेव्हां मीं ती. यथे आंतल्या 
बाजूळा आणून ठेविली आहे. तूत आपण एवढी रक्कम घ्यावी. आणि 
बाकीची रकम जमविण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत द्यावी. शिल्लक 
राहिळेळी तीन हजारांची रक्कम ते ठरलेल्या मुदतीत आपणाकडे आणून 
हजर करतीळ, ” | 

यावर दोळतखान. तिळा समजण्याच्या हेतून हणाला, ** बिर्ञासाहेब ! 
कर्जाच्या बाबतींत जें कांही बोलावयाचे असेल ते तुम्ही आपल्या या 
सावकाराश बोळा. कारण त्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तेव्हां 
तुम्ही हे उमरक्षेखाला सांगा. त्यांना जर तुमचे हे सांगणें पटळें तर माझी 
कोणत्याही प्रकारची हरकत नाहीं. ” 

ढाळिया अकल्मात त्या ठिकाणी आलेला पाहून उमरशख अगर्द्वाच 
विस्मयविमुग्य झालेला होता. त्याच्या हृदयांतील सगळ्या आशा यावेळी 
जागृत झाल्यामुळें दालियेशी, दोन गोष्टी केव्हां बोळेन अर्थ त्याळाही झाळेळे 
होतें. तो . मनांत म्हणाळा, “ हीच मळा याग्य संधी सांपडली आहे. ही 
संघी जर मो वालावेजी,तर पुढे केज्डांदि मळार्‍या सुएसुदरीचा ळाभ होणार 
नाही. तेव्हां जं कांही बोलळायबे ते यांच प्रसंगा बोळळें पाडिजे. " 

उमरशेख सारख्या नीच मनुश्याबरोवर बोले असे दळियेच्या मनांत 
नव्हते; पण काजीनींच हुडूम केत्यामुळे तिचा नाइळाज झाळा आणि ती 
त्याळा दीन. स्वराने म्हणाल 


 '१.५६८.) 


 उसरसाहेब ! तुम्हा जर यावेळी दया केलात तर माझ्या धर्नासा- 
हेबांना बाकीचे कर्ज फेडण्याला मुदत मिळणार आहे. तेव्हां तुम्ही एवढी 
मोष्ट मनावर व्याच, 
__ उमरशेखचा चेहेर खुलल्म. तो उत्साहपूर्ण स्वरानें म्हणाला, “* सुन्दरी 
तुझी ही विनंती मळा मान्य करतां येईल की नाहीं यांचा थोडासा संशय 
आहे. कारण इब्राहीम साहूबींच्या मजाला आल्यास ते या घटकेळाही सव 
कर्ज फेड शकतील. 'मग त्यांनीं कां बरें विळेब लावावा ! माझा यांत 
काय दोघ ? शिवाय दाल्य ! तूं जर खरोखरच या तुझ्या धर्नीसाहेबांबद्दल 
आपल्या मनांत कळकळ बाळगीत असलीस, तर आत्मविक्रय करून 
तुळा आपल्य़ा मालकाच्या कर्जाची सहज फेह करतां येईल. ” 
उमसूच्या तोंडचे हे शब्द एकतांच इबाहीमचे नेत्र विजेसारखे चमकले 
आणे ता. क्रांधावकाम्पत स्वराने हणाला, “ उमरसाहब या बाबतीत 
दालियेला आत्मवित्रय करतां येणें शवय नाहीं. माझ्या वडलांनी मरणाच्या 
पूर्वा तिल] दास्यत्वांतून ५कत कळळ आहे. अथात्‌ ती पूर्ण स्वतंत्र आहे 
अर्थात माझ्यासाठी ती. आत्मविक्रय करण्याला बांधळेली नाहीं आणि 
अससी सचना तुम्ही करण हा तुमचा नांचपणा आहे 
अशाप्रकारचे आपणाला उतर ॥मंळळ, ह. उमगशख पूवाच जाणून 
हाता. अथात. सावर द्यावयाचा जनाबहा त्यान पूर्वीच याजून ठावलेला 
होता हे सांगवळा नकोच. तो ह्मणाला, “ इब्राहीमसाहेब ! तुम्ही स्वतः 
नर कजाचा फंड करीत नाहांच, पण उदारस्वभावाची एक दासी आत्म 
विक्रय करून तुम्हांला कजमुक्त करायला तयार झाली असतां तिलाहि 
जपण नसते अडथळ आणून त्या सत्कृत्यापासून मार्ग वळविता, यावरून 
कजाच्या फेडासंबेधाने आपणाला किती तळमळ लागलेली आहे. तें | 
तच आटे. तुमचे सगळं बोलण निरथक असून बनावट आहे. हिला दास्य- 
"चांतून मुक्त केल्याच्या बाबतीत तुमच्याजवळ कांहीं कागदो पुरावा अस 
त्यास तो या काजीसाहेबासमोर हजर करा म्हणजे माझी व त्यांची खात्री 
होईल. नसत्या गप्पा नकोच 


या बिनतोड मुद्दयापुढें कोणता जबाब द्यावा हे इंबाहीसला मुचना 
बोटाळ्यांत. 'पडल्य. कारण त्याच्याजवळ कागदी पुरावा . असा 


९११९) जग हे अते आहे! 


कांहीच नव्हत. मत्र तो मनांत. समजळ्ी की, या राक्षसाल्य 
दाळिया पाहिने असल्यामुळे त) शक्य तितके अडथळे खाणल्यादांचून गाइ- 
णार नाहीं. तिळा आपल्या ताव्यांत घण्यासाठी त्याला अ॑ कांही करतां 
येगें शक्‍य आहे तितके तो करणार, ह इज्ाहीम समहून चुका आणि 
पुढे कय जवाब द्यावा याचा विचार करूं लागला. 


तितकयांत दोळ्तखान साहेब हणाले, “ इब्राहीम ! माझा अमोलिक 
वेळ या तुमच्या शाद्विक झगडथांत निष्कारण खर्च पडत आहे. माझ्याने, 
हे सहन करवत नाहीं. या दासीची जी ।केंमत ठरेल त्यांत जर तुम्ही कर्जे- 
मुक्त होत असाल, व कारागृहाच्या भेकर यातनांवून तुमची सुट्का होत 
असेळ, तर त्यांत तुम्ही कां अडथळा आणतां ? दासीचा क्र्यावेक्य करणें 
ही चाल या देशांत चा आहे, अथांतू यांत विचित्र असे कांहीच नाही. 
य़ा कर्जाच्या फेडीनेतर देवाच्या दयेने तुहाळा चांगळे दिवस आळे तर 
आणखी एकादी सुंदर दासी खरेदी करावी! कांही असो, अभूकच अशा 
तर्‍हेनें वागा असे माझ स'गणें नाही. पण आतां ज्यास्त विलंब लावू नका; 
मल्य तितका वेळ नाही. " | 

दाळतखानाचे हे. निष्ठुर बोळणे ऐकून इजाहीमच नेत्र लाळ झाले. 
त्याच्या सञागांतून तीव्र ब्रिद्यत्मवाह वाहूं लागला, ला आपलां कोंध 
आकॉोंना. तो मोठ्याने ओरडून हणाल, * "हीं, नाहीं, माझा प्राण 
असेपयंत भी दाल्यिला सोडणार नाहीं. माड्या जीवनाचे 'जवन तीच 
आहे. प्ती खुदाची कसम ख:ऊन सांगता. को, हिळा माझ्या वडलांनी 
दास्यत्वांतून' मुक्त केली आहे. अथात्‌ ॥हिला विकण्याचा हक्क मळा माही 
आणि केव्हांहे मी तिळा विकू शकणार नाहीं. दाल्या संपूर्ण स्वतेत्र 
आहे. तिच्यावर माझा कोणताही आधिकार नाहीं. ती मर्जाला येईल त्या 
बेळीं वाटेल तिकडे जाऊं शकेल, मल्या माझ्या आयुष्यभर जरी. कारागृहात 
सहार्वे लागठे. तरी मी हरकत नाहीं. माझ्या सारख्या एका अर्किचन 
प्राणासाटी या स्वर्गीय देवतची विक्की होणें मळा पसंत नाही. आणि मी 
ती वेव्हार होऊं देणार नाहीं. 

इजाहीमची ही उन्मादावस्था पाहून दोलतखानसाहबांना फार वाईट 
वार्ले; पण त्यांना या आवतीत कांहाच सवलत देतां येण्यासारक्ठी नव्हती 


ते हुकुमांचे ताबेदार होते. त्यामुळें हा प्रसंग शक्य तिवक्या लवक आये- 
पून आपण निवून जावे या विवाराने ते सहानुमतेपूर्ण स्वपनें झ्णाले, 
'“ हुक्माहीम साहेव, आपण सांगता तसेंच का होईना ! ही दासी 
आपल्या दास्यत्वांतून मुक्त झाळेळी आहे. असे. जरी असठें तरी तिल 
स्वतःची विक्री कायडा कोणत्याहि प्रकोरची हरकत नाही. ती स्वठः 
आपणाला विकून तुमचें कर्ज फेडत आहे. मग तुम्ही तिळा अडथळा का 
करावा? !' 


'दोळतणानारचे हे बोलणे ऐकून दडियेचे सुप्त अत्तःकाण खडबडून जागें झालें, 
तिच्य़ा ह्वरयावर नगा प्रकाझ पडला. ती मनांत म्हणाली, “ या अगादव्य 
जगांत मी म्हुगजे एक आगरी क्षुद्र आणि निषष्पयोगी जीव आहे! ना 
कूळ ना गोज अशी माझी स्थित |! घनीसाहेब जर कर्जाच्या पार्यी कारागू- 
हांत गडे त. मग मळा आश्रय कोणता राहिला ?! मग माझे हे जीवन 
काय कामाचे ! मी कुगासाठी जगू £ प्राग निवून भेल्याव" निरुपयोगी 
देहाचा उपयोग कय मी स्वतेत्त आहे अग्रीत्‌ मळा माझी विक्री करतां 
येणे झ्य आहे. मी दहा हजार सोहोरांना विकून घेऊन धन्याळा कां 
सुखी करूं नये. बस्स ठरला विचार. बाजार तेजीचा अहे. मी यांत को- 
णते'हे वाईट कृः्य करीत नाहीं. खुराचें मळा सहाय्य आहे. तो. माझ्या 
मनाविरुद्द क णती हि गोष्ट होऊं देगार नाही. माझ्या आत्मजलिदानाने 
जर देवतुच्य इत्राहीम साहेबांना कजाची फेड करतां येत अपेळ व ते अदृग- 
मुक्त होत अततील ता मी खत्य बनून काय उपयोग ! या देहाचा एरव्ही 
तरी काय उउयोग अहे ? सैतानाच्या भयेक( जाचांतून जर देवाची मुक्ती 
होत असेठ तः सी. का. कड नये? माझा खण आनंद यांतव आहे. 
कर्तब्य पाळनाचा अपला सुंदर प्रवग मळा आणखी कर्षी मिळणार !- 

अशा प्रकारचा विवार करून दाडिया आपल्या नेतरगिक मधुर स्वराने 
दाळवलानाला म्हणाळी, “ जजाज ! धर्मावतार ! दास्यत्वाच्या मुक्ती संब- 
धाने मडा कांहींच माहिती नाही. मी. अजूनही यांची-इब्राहीम साहेबांची 
दासीच आहे. थोरल्या घनीसाहेबानी माझ्या मुक्ततस्ततेधाने सहजोदूगार 
काढळे होते खरे; पण त्या वाबतीत कागदपत्र वगरे कांहींच झालेळे नाहीत. 
तेव्हां माझ्या दास्यत्व मुक्ती संबंधानें कोणताहि-बाब कायरेझीर नाही-” 


हृदयाच्या आवेगा सरशी इतके भाषण केल्यावर तिनें आपल्या तोंडा- 

वरचा बुरखा दूर केला; मात्र तते तितें कां केळे हें तिथ तिलाच. 
-माहीत ! त्या तिच्या सोंदर्याच्या मरभम तो. दिवाणखाना प्रकाशित झाला 
झटले तरी चालेळ. उमर, आसगर, काजीचे शिपायी, आणि दोळतखान 
ही. सगळी चाकित होऊन थिजल्यासारखीं तिच्या तोंडाकडेसच पाहात 
राहिली 
उमर मनांत प्हणाळा, “ या सोंदयांच्या मोबदल्यांत जरी मळा भिकारी 
व्हावें लागळें तरी हरकत नार्ही. इतक्र्या जवळून या मुवनमोहिनासच हवरूप 
मो क्बींब पाहिले नव्हेत. आजच्या शुभ दिवशो प्रिय सोंदय . दर्सनानें मी 
पुनीत झाला असल्यामुळे मळा. आतां पेशाची किंमत वाटेनाशी झयाळी 
आहे, आहाहा ! काय हें सोंदर्य ! एक पेही न घेतां हिच्या मोबदल्यात 
मी इंब्राहीमळा कहजपुक्त करायला तयार आहें. माल दालिया साझी झाली. 
पाहिजे. १! 

आपल्या सोदर्यांच्या योग्य तोच परिणाम सवीवर झाळेला पाहून दाळ 
येळा समाधान वाटळ.ती गंभीरपणाने. म्हणाली, '" माझ्या स्वतंत्र कार्या- 
ळा कोणब्याही रीतीनं अडथळा काण्याचा अधिकार इब्राहीम साहेबांना 
नाही हें मी स्पष्टपजे सोना सांगत आहे. मी माझ्या मर्जीप्रमाणे मो 
माझी तयवस्था करू शकेत. सळी. .. आत्मविकय  करण्या- 
वा पूणे अधिकार आह. अते तुम्हीं सगीनी ग्रहीत धरावे. इब्राहीम सा. 
हेबांना कमवुक्त कण्यासाठी मो. पुन्हां एकवार माझी विक्री कएयला 
तयार आहे. कारण एका दासापेक्षां अंतू अयुकसारख्या नामांकिठ साव- 
काराचे नांव राखणे हेंच. समंजस मनुष्याचे कर्तव्य आहे.तव्हां उमर साहेब ! 
मळा. विकत घ्यायला आपण तयार असाळ तर माझी किंमत काथ दयाळ 
तें जाहीर करा पाहू ! विलब नको. ” 

दाळियेचा हा प्रश्न एकून. उमरशेखला अतिशय आनन्द झाल. तो 
हर्षोत्फुल होऊन म्हणाला, “ तूं देत असलेल्या दोन हजार मोहोरा स्वी- 
कारून तुझ्या मांजदल्यांत इब्राहीम साहेबांना कणमुक्त करायला मी तयार 
आहें. क्षणे मी तुझी तीन हजार मोहोरा. किंमत देवो. तू माझी दासा ह्ये 
:आळीस की, इनाहीम अदणमुक्त झाळा. ” 


._ दोल्या कांही वेळ विचार. करून नेतर हणाली, '“ नाही साहेब थोर 
"ल्क. भनीसाहेबांनी माझा मोबदला, दहा हार मोहोरा ठरावेला असल्याच 
मल्य आठवते. कारण तितकी किंमत आल्यास मला विकण्याचा त्यांचा वि 
चार होता. तेव्हां मला तुमच्याकडून दहा हजार . मोहोरा तरी. मिळाल्या 
पाहिलेत. तेवढ्या मिळ्त नसतील तर मी स्वतःला विकून घ्यायला तयार 
नाई. 

. एकदम दहा हजार माहरांचें नांव ऐकतांच उमरशखच्या हृदयाला षक्का- 
च.बसळा. एका दासीसाठी इतकी रक्कम खर्ची धालणें म्हणजे आपले मरण- 
क होय असें त्याला वाटलें, सोंदर्य असलें ह्मणजे एकाद्या दार्सांची किंमत 
इतकी वाहू शकते काय! 

पण याच वेळीं सेतानानें त्याला कानमंत्र सांगायला सुरवात केली, त्या- 
"बया विकासित शक्तापुढे उमरचे काय चालणार ! संतान त्याला ह्मणाला 

तुझ्या सारखा अक्कलशून्य कृपण मनुष्य कुणीच कधीं पाहिला नसेल. 
पक्षा झेन काय तू खर्माला जाणार आहेस! मरते वेळी तुला एक पेही 
करावर नेता यंगार नाहीं. तू आजपर्यंत यथेच्छ पेसा मिळविलास ! श्रम 
सहज करणं आणि दु:छखाकष्टाने पेसा सांठविण हे जसे तुला शक्‍य वाटतें 
तसेंच त्या पैशाचा उपभोग बेणे तुला योग्य वाटत नाहीं काय ? मोठमोठे 
अमीर उमराव या दालेयेसाठीं घडपड करात आहेत; पणती त्यांना न मिळता 
कवळ दहाहजार मोहाच्या मांबदल्यत तुला मिळत आहे मग तू हो 
सोन्यासारखे: चाढन आलेली संधी कां गमावतोस बरे? देशांच्या दृष्टीने 
पाहिले ता ठा पुढें तुला कोणतेही सुख मिळणे अशक्य आहे असे वाटत 
नाहू., वाट्न्यास तू या दहा हजार मोहोरांच्या कैस हजार मोह्ठोराही करू 
शकशील. तुला पाहिजे तेव्हां हिची विक्री करतां येइल. दिल्लीचा बादशहा 
हिच्यावद्रल तुळा पाहिजे तेवढा रक्कम देइल, कारण असलें रत्न जनानखान्या 
ती: झाभा दाढविण्याळाच ज्यास्त उपयांगी पडतें. तू एवढ्या मोठमोठ्या उ- 
छाढाढींचा कामं करतोस; आणि या ठिकाणीच तुझी अक्कल चाळू नये. चळ 
या कायाला विलिंब करू नको. कदाचित्‌ पश्चात्ताप करण्याचीही पाळी 

. ह्य सेतांनी कानमंत्र त्याला चांगलाच मानवला. ' तो मनांत 'झणाळा 


रंऱ्) 


काय .होईलं तें होबो. हे 
आ होईना ! 0 
मिष्कारण विलंब होत असलेला पाहून दोंलतखान हा अस्बस्ध.हात चा 
ल्ला होता. तो कांहींसा रागानेंच हणाला, “. उमर. साहेब ! मी. आहें. 
सरकारी नोकर ! तुह्याला. कांही कामे नसतील; पण मल्या पुष्कळ. कार्ये 
आहेत ! शिवाय मो तुमचा नोकरही नाहीं. तुम्हां सावकार लोकांना वेळची. 
किंमत नसते; पण आम्हाला . मिळालेल्या वेळांत अनेक कामे करावयाची 
असतात. तेव्हां तुह्ली हें आपलें काम शक्य तितक्‍या लवकर आटपा. पेझांची 
धासार्घास व तडजोड करण्यासाठी मी आलो नाही. मला हुकुमाची अमल- 
बजावणी करावयाची आहे. 
दाळतखानाकडून अशा प्रकारें धमकी मिळतांच उमर थोडासा धावरून, 
म्हणाला “* दालिये, माझ्यावर थोडीशी दया कर. मी तुल्म सहा हजार मोहोरा. 
द्यायाला तयार आहें. " 
दालिया म्हणाली, '““ मला जे कांही बालायचें ते मी एकदांच बोलत 
असतें. तेव्हां जी मी. एकदां किंमत सांगितली त्यांत एक पेही कमी होणार 
नाही, 'या बाबतीत मी तडजोड कर्रीन असें तुम्ही केव्हांही मनांत आणूं | 
नका. शा र 
"कवटी उमरशेख निरुपायाने दालियेच्या म्हणण्याला कबूल झारा. त्यानें 
येतेवेळी सोबत रब्दधुम झाणलली हतीच. कारण दुसऱ्या एका कुळ 
त्याने ब्हाहूकुर मोहे रा दकं वेल्णाठळें तेवढ, हुडी लहून त्यान आपणां 
बरोबर बेतली होती. अशीत विलक्षण योग्या) तिचा उपयोग म; शो 
चीत त्याळा करण्यचा प्रसंग आला, आपल्ण काँपर्‍्या हातांनी--कुपण 
मनुष्य' केव्हांही समाधानपूर्टक कुणाळा पेसा देत नसता-ाऱऱ्याने ती 
हुंडी दोलतखानाच्या स्वार्घांन कडी आणि म्हटळे, * आपण स्वत: येथें 
असुन काजीसाहेबांहतकीच आपली ये.म्यता आम्ह मानला. ही दहू 
-इजारांच्ा हुंडी, आहे. मल ही. दासी माझी झाल्याबद्रल योग्य. ते! लेख 
इमाहे मरून घेण्याला आपण जशबदार आहे! 
दोलतखानाने उत्तर देले, “इब्राहीमसाहेबांच्या अरपमुक्तीसेवंधाने होणारें 
कागदपत्र याच संबधासं होणार असल्यामुळें ते उदईक तुह्यांला जिळतील,, 


न 
शी ती, 
री 

9 
घी 
प, 
*) 


हेओरांतंच. पुरें व्हावयाचे. .असेल...तर, तसच' 


(१२४ 


कारण ते काजी साहेबांकडे आहेत. त्यांत झालेली विक्री व वसूल झाळेः 
रकम नोदून इजाहीम साहेबांना करणमुक्तींचा दाखला दिला पाहिजे. 
. थात त्याच वेळी आपल्याही खरेदी पत्राची व्यवस्था कण्यांत येईल. दालिये 
नांव नोंदळें जाणारच आहे तेव्हां तुम्हाळा स्वतंत्र कागदपत्राची मुरळी 
घरूरी नाहीं. '' | 

अतां उमरशेखला बालग्यासारखें कांहींच राटेले नव्हत, तेव्हां तो दाळिये 
कडे वळून हुकुमी आवाजांत ह्मणाळा, “ तर मग दलिये, आतां तुला ये- 
राहण्याचे कारण नाहीं. चळ माझ्याबरोबर आसच्या घरी! ” 

रळियळा हें त्यांच वालण दुःखकारक वाटले, पण ती शहाणी होती 
ती तं सरून करून हागाळा “ घवीसाहबांचा कजगखा व गहाणखत जे 

कांही बुनच्याकडे असेळ ते. आधी माझ्या जवळ द्या. त्यांचे कन किती 
आहे, आणि कागदांत काय. डिहिकळ आटे ते. आधी वळा पाहिलें 
पां । 

उमररीखने कागदपत्र बरांब आणळच होत. तिने तसें म्हणतांच त्यानें 
आपल्या जवळचे कागद तिच्या हातांत दिळ. ठांगळीच तिर्मभे त फाडून 
त्याचे तुकडे तुकडे करून दूर भिरकावून दिळ आणि सद्गदीत स्वराने 
म्हटळे, “ खरेल आज माझे दवतुन्य प्रभू इनाहीस साहूच तुमच्या सारख्या 
एका निपुर व्यक्तीच्या तोडांतून सुटळ ! तुमच्या सार्या व्यक्ति जगांत 
किती अपर्तील कोण जाणे ! अलल्या या राक्षसांचा मूभार इळका करायला 
एकादा अवतार तरी होवो म्हणज झालें ! 

नतर ती खिन्न चेहेऱ्यास व थरारणार्‍्या अन्त:काणानें ती दटा हजार 
रकमेची हुंडी इत्राह्दीमच्या पायांशी ठेवून अश्रुपूण नेत्रांनी ह्मणाली, 
साहब ! आपण अम्तःकरणानें देवासारख अहां आ्याणि तसेंच मी आजवर 
मानीत आठे. पुडे जिवंत राहेल्याह्ही त्सेंव मानीन; पग आतां मला 
झेवटचा निरेप द्या. इतके दिअत अपण क्रयाळु होऊन माझे पालन पोषण 
केळें व आपल्याच दयाळु व्यवड्रापने मी. सुखाचा उपभोग घेवळा. आज 

पमच वाढाविळेळा हा देह विकून मी. माझ्या देवाला. संकरमुक्त करीत 
अदे. माझ्या या आत्मयज्ञाने ज. आपज सुला झाळां तर मळा सार्थइता 
वाटेळ. 'आपले हे. दुःखाचे दिअस अंतच कारही कायमचे राहांगार नाहीत. 


कर जग हे कतें-महे! 


राची कृपा झाल्यास कदानचत. पुम्हांही मळा या चरणाचा आश्रय मिळे 
कारण देवाचा भक्त कधीही सेतानाची पूजा करू शकणार नार्ही. 
हत्राहीमन ती हंडी दूर फेकून हारले, “' तू कुठंच जाऊं . नको दाळियि. 
य्या हृदयावर जबरदस्त खाघात करून तुझ्यान जाववळ का.? मी माझ्या 
राघ्य देवतेची विक्री करून सुखी होऊं ! माझ्या सुखाचा ठेवा दुसऱ्या- 
1 स्ताधीन करून मळा आनंद वाटेल असे तुल्य वाटे तर्री कसे । तूं 
श्या देहाची संजीवनी शाक्त आहेस ! तुझ्या आत्मरक्षाने मा संहष्ट 
वें हीच का माझी योग्यता तू ठराविळीस ? नाही. दाल्यि ! या बाबतीत 
ही तर मला काराग्रहांत जावें लागेल ? पण सहा महिन्यांनी परत येईन. 
व्या विरहुयातनांपक्षां कारागृहांतीळ दु:ख कांही ज्यास्त नार्ही. तू 
दीस बी. घरांत अधार पहल आणि मलाही हे. जीवन नकोस होईल 
दाचत्‌ मी वांचणार नाही. 
त्याऱ्याने जास्त बोलवेना, त्याचा गळा शुष्क झाला आणि "ल्ल आरक्त 
सूं लागले, हृदयांत रयंकर तुफन माज्लें. त्याच्यने त्या वेदना सदटटून 
एरवेनात. तो बोल्तां बोल्तां बेशुद्ध झाला. दाल्या घावरळी, मुबारकही 
गंवला. दोघेही त्याचा शुश्रघा करू लागली. त्यांना स्थल कालर्यादी 
स्मृति पडली असावी असें वाटले. कारण त्यांनी इकड तिकडे न पहादां 
आला तसाच उचलला आणि आंतील खोटीत उसळलेल्या बिछान्यावर 
छन टेवला. तेथ योग्य उपचार झाल्यानंतर बर्‍याच वेळाने तो कांहीसा 
[द्दीवर आला* तरी त्याचे आठ कांपत असून होळे झांकलळेच होते. च्हे 
यावरचाही शोक संताप मुळीच कमी झालेला नव्हता. 
हा संगळ' शे,चनीय प्रकार पाहून उम'३खच्या पाषाण हृदयांत काय किचिर 
येत होते ते सांगण कटीण आहे. तरी त्याच्या च्हेऱ्यावरचचा भयाविव्हव्य्पणा 
हून तेहि या प्रसंगाने बराच काळजात पद्हा असाव असें म्हणायला 
रकत नाही | | 
दरळितखानाला मात्र हा होत अरूळेला विलंब मुळींच सहन होईना, को. 
किंथेत्‌ होत्ररवरानें म्हणाला,''दाळ्य,भिबी ! माझ्या कामांत तुम्हा निष्कारष 
व्यत्यय आणणार नाहीं अश्नी मला आशा आहे. तुम्ही एकदां बाहेर या पाहू, 


दि्बहार. (१२६) 


दालतशांनाची ती हाक ऐकतांच दलिया दचकली आणि भयभीत 
झालेल्या हरिणीप्रमाणे इकडे तिकडे पहात मुबारकाला हळूच म्हणाली, 
६ झाई. मुबारक ! यांना आतां तूंच सांभाळ. माझे आतां काय होईळ 
मला कांहींच सांमतां येत नाहीं. ही शेवटचीच भट आहे असें म्हटलें तरी 
हरकत नाहीं. माझ्यांवर तुक्षे पुष्कळ उपकार झाळे आहेत; पण ते फेड 
ण्याचे सामर्थ्य माझ्यांत नाहीं. तुझं उपकाराचें अडृण घेऊनच मला जावे 
लागत आहे. तरी पण शक्य तितक्या लवकर माझी एकवार तरी भेट घे 
जुळ्सखानाजमळून तुल माझी वातमी समजेल. ही हडी तुझ्याजवळ ठेव 
काल रात्रां तुह्या जवळ दिलेल्या रकमेतून धनीसाहिबांचे किरकाळ कज 
फेडून क. व हुंडी गुप्तपणाने बटावून यांचा रोजचा खर्च चाळीव. यांन! 
थोडस सुद्धां दुःख होईल अते वतन करूं नको, सांभाळून राहा. दोवां- 
च्याही प्रक्रतीळा जवून उद्योग धंदा कर ! माझा देह इथून जात आहे; पण 
मनाला काटी इथून जवस वाटत नाही. पुढे काय हाणार कुणाला माहीत! 
बरे तर येतें मी !). 
_ इतके झाल्यावर ही तेथें न थांबता बाहर आळी आणि काजीजंबळ 
जाऊन म्हणाली, “ हा. माझी तयारी आहे. चळा, पण मळा आतां कुठें 
घेऊन जाणार ! उमर झेख, आजपासून तुम्ही आतां माझं धनी झालां; पण 
हुकून करतांना आपळे हृदय मात्र झाबूत ठंगा : र्‍्याला कोण्याही प्रका- 
रची विकत होऊ देऊ नका, 


मुबारक यावेळ आपल्या माळकाच्या शुश्रषत गढून गला हाता. नाही 
तर उमरशेख्शी त्यांचे दोन हात झाल्यावांचून राहाते ना. त्याला उमराचा 
राग आला होता; पण धन्याला तझा. त्या स्थितीत सोडून त्याच्याने ग्रेववेना 
त्यामुळें ती वेळ टळली, कदाचित्‌ भलताच प्रसंग आढवल असता. ईश्वर 
नेमानेम ! मजुष्याच्या हातांत काय आहे ? 


१२७१) दलिया 'कुठें आहे. 


प्रकरण १५ वें. 
"००%. ेक--- 
: दलिया कुठे आहे. ! 


“ माझो दाल्या कुठें आहे? ” 

: साहेब ! आपण (तिची काळजी करू नये. ”? 

मी कितो भर्थकर देखावा पहात होतो. मुबारक ' खरं सांग दाजिबा 
कुठें आहे £? | 

“ दी या घरांतच आहे. " 

* स्वोटी गोष्ट, मुवारक ! तू आपल्या आयुष्यांत कधीही. खाट गोळ 
आहीस, मम आजव कां बो खोटे बालतोस ? जर ती या चांतच आहे. 
इर मी इतका आजारी असतांही यावेळीं त्या करुणा देवीने माझ्या विक्कं- 
र्‍याजयळून दूर व्हावे काय ? माझ्या बावतीत ती इतकी निष्काळजी आहे!” 

“ भां! दयाळू अन्त:काणाच्या प्रभा ! -” मुबारकाच्यान पुढे बोऊ- 
बेना, त्याळा गहिवर आळा. तो. आपळे डोळे पुसून म्हणाला, “ ती इव्हीयत 
सांगू छागल्यास माझी छाती फाटून जाइल हुजूर ! "' 

इन्नाहास हृरयभदक दीघ निश्वास सोहून म्हणाला, “ तू काळ सांबा 
येळा पाहिज मुत्राएक ! तू सांगिवल्यागांचून मी सय कांढी जाणळें आहे 
तिच्या त्या हॉअटच्या भटीनेंडी माझ्या दगडी अन्त:करणाचा वांब फुठला 
नाही, मी मिरवत राहिला. ! यावून मी कातीही भयका दुःख तहून 
करायल तयार आहे असं नाहीं का तुला वाटत !! हृदयाला दगड बांछून- 
क्ष अतां साळें कांढी दुःख तयर केठे पाहिजे, मळा आतां. कसही 
आशा राहिलो नाहीं. सांग मुबारक ! पुढे काय-झळे तें त( सांग. '' 
इंब्राहीसच्या तोंडून शब्द उमडेना. त्याच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले 
शुश्न विछना अग्रेनी भिजून गळा. त्याचा चेहे दुःखात्रूना चमू. व्ामला 
आस्ते पुतण्याची त्याला शुद्ध राहिली नाही. दुःखानें त्याच्या राचे पणि. 
होऊत ते नेत्रावाटिं अझुंच्या रूपानें बाहेर पडत होते 

त्यानें तोंड फिरावेळे आणि मोठ्या कटानें अश्रू पुसळे. पुन्हा त्यने 


एकही प्रश्न मुबारकाला विचारला नाहीं. मुबारकाचेहि नेत्र भुष्क नव्हते. 
हकीमानें दिलेलें ओषध मोठ्या मिनतवारीने हये इज्राहिमकडून घेववी;; 
प्रणं त्याला सांत्वनाचे दोन शब्द त्याच्याने सांगवत. नसत, कारण त्याच्याही 
नेत्रांतूनही अश्र वाहतच होते. तो. पथ्याचें करण्यांत आळस करीत नसे 
प्रण क्षणोक्षणी त्याला दाळ्यिची आठवण होई, व तो म्रमिष्टासारखा इकडे 
तिकडे पाही. दिवा जळत झअसतांही त्याला काळोख आहेसे वाटे. काय 
_ काणो विचारा । धन्यासाठी एकटाच सर्व कांही कर्रात होता. 

इद्राहीम स्वस्थपणानें शाहैलेला पाहून व पथ्याची वेळ झालेली लक्षांत 
आणून मुबारक हळूच त्या खाळींतून बाहेर पडला. त्या पथ्यासाठी 
स्वयपाकपरांत जाणें भाग होतें 

त्तो गेल्यानंतर इज्ाहीमनें डोळे उघडले आणि उदास दृष्टीने एकवार 
त्या खोलात चोहोकडे नजर फेकली. प्रत्येक ठिकाणी दाळियेची आठवण 
कळून देणारे कोणते ना कोणते. स्मृति चिन्ह असल्याचें. त्याला 
दिसून आळे. कारण त्या खोलीतील सवच चाजवसतत तिच्या हाताने ठेवण्यांत 
आलेळी होती. खोळांची शोभा. वृद्धिंगत करणारा तिचा हात त्याला ज्या . 
ल्म ठिकाणी दितूं लागला; पण हाय ! ती यावेळीं कुठें असेल बरे ! 

तरे अस्पष्ट स्वराने आपल्याशीच बाळे लागळा, “ मी आतां कसली 
म्हाणून आंठवण करूं ! माझें सर्वस्व ती हाती. ती नसल्यामुळें हा देह पेता 
सारला झाला आहे. माझ्या नेत्रांतील तेज, नाकाचा निः्वास, हृदयांदील 
ग्रण, आणि धमनींतून वाहणारे रक्त सर्वे कांहीं माझी दाठिया होशी. सेगाचें 
औषध तीच. हृदयाला होणाऱ्या वेदनांचे सांत्वन करणारी तीच माझ्या 
आरोग्याची जावनशक्तीही तिच्यावांचून दुसरा कोणीही नाही. माझी आशा, 
माझा आनंद आणि प्रकाश संव कांही दालेया | हेय ! एक क्षणभरही 
गिल मी माझ्या डोळ्यांसमोरून दूर कर्रत नव्हतो. तिला मी कायमची 
कशी सोडूं बर ! 

तिनं माझ्यासाठी काय कळे नाही? स्वतःचे सर्वस्व देऊन तिने माझा 

खव बचावला. आत्मविक्रयानें एका सैतानाच्या ताब्यांत जाऊन तिनें मळा 
कारागृहाच्या यतानांतून व यामुळें होणाऱ्या अपमानजनित दुःखांतून वाँच- 
कें. छयपमाशे माझ्याजवळ राहन तिने आज्ञा पालन करण्यांत आजपर्यंत 


(१२९) दलिया कुठें आहे 


खे सर्व आयुष्य घालविले. मी सुखी व्हावें आणि माझी एकनिष्ठपणानें 
्लेवा करितां यावी म्हणून तिने मरा सर्वस्व अर्पण केलें होतें. तिचे सुख, 
दुःख, स्वार्थ, महत्वाकांक्षा सगळें कांहीं माझ्यासाठी होतें. देहावांचून 
तिस स्वतंभ असे कांही नव्हतंच म्हटलें तरी चालल 

“ यामुळें या जगांतील काणाही मत्ये व्यक्तःशीं तिची तुलनाही कस्तां 
येणार नाही. ती रूपानें तशी ग्रुणांनीहि अतुलनीय असल्यामुळें तिला रम- 
गीय-कुल-मूषण असे नांव दिलें असतां तें गेर होणार नाहीं. इतके अपूर्ण 
गुण, असलें अतुलनीय सोंदय, देवदुलभ असा उदारपणा, आणि विल- 
क्षण आत्मसमर्पण इतक्या लोकोत्तर सद्युणाची मूर्तमत देवता अशी 
दलिया, खुदा ! माझ्याकडे कशाला बरे पाठावेलीस ! आणि मला अभा- 
ग्याल्म ही कधीही न मिळणारी देणगी देऊन ती कां बेरें हिरावून घेत- 
ळीस ? मी अमीर होता, पण फकीर बनलो आशे लोकमान्य अशा 
क्रीरतियताचा मुलगा असून लोकांच्या उपहासाला पात्र झाल्यामुळें उधड्या 
राजरस््यावर लोक माझा अपमान करू लागले; पण प्रभो ! मी हू सर्व 
दुःख त्या देवतेच्या निरुपमेय चहेऱ्याकडे पाहून तें सगळे सहन करीत 
होतों. जगण्याचा कंटाळा ऊन कितादां तरी आत्महत्येचा विचार 
माझ्या मनात आला, पैण तिच्या त्या चढेऱ्याकडे पहातांच माझे ते विचार 
कुठच्याकुठें नाहींसे होत असत. तिच्याकडे पहातांच मला जगावेसे वाटे; 
पण हाय ! जगक्नियंत्या प्रभो ! ती माझी जीवनदेवता मळा आतां काय- 
मर्ची अंतरली ! !' माझी आशा नाहींशी झली. माझा आनंद ल्याला. 
मेला आणि जीवनशक्ति टोपडी | ! |! माझी दल्या माझ्याजवळून 
निघून गेली, माझे सांत्वन आतां कोण करील ! आणि माहे आतां राहिले 
आहे वरी काय! 

८ हाय ! पहातां पहातां हय एक दिवस निघून गेला ! काल याच वेळी 
वैद्दीप्यमान अपराण्ही वी माझ्या नेत्रांना आण हृदयाला आनदवीत जवळ 
उभी होती; पण आज ! आज ती नाहीं. आज मला तरी निदान तिचा 
अस्त झाल. त्या सेतानाची निष्ट्रता आणि उपक्षां तिला कशी जाचक 
होव असेळ आणि तिच्या सुंदर नेत्रांतून किती अश्रू गळत असतील काण 
हाणे |! देवा ! अशा रीतीनें माझी आणि तिची ताटातूट व्हावी ना ! 
प्रचंड तूर्यांचा तीव्र त्रपाने फुलळेळें फूल कोमेजून जवे त्याप्रमाणे त्या 


रिळबहार, (१३९०) 


माझ्या कुतुमकोमल दलयिची स्थिवी झाळी असेड ! भीतीनें आणि 
परपंत्रतेने ती मल्याहूनही मेळी होईल ! तिळा मोठ्याने दीध सुस्कारेहि 
सोडतां येणार नाहींत ! ! आणि को न केळेळी कामे करण्याचा प्रसंग 
आल्यास ती धाय मोकळून रडतं बसेल ! छे. छे! मला हें दुःख जातां 
मुळींच सहन होणार नाहीं. माझ हृदय फुटून जाईल. यापेक्षां माझ्या 
बाणीव शक्तीचाच लोप होईल तर फार उत्तम ! प्रभो तेवढी तरी माझ्या- 
बर कृपा करा ! 

विचारांच्या अलह्यतेमुळें इबत्राहीमला ग्लानी आली आणि तो डोळे 
मिटून स्वस्थ पडल. त्याचा श्व सोच्झसही मन्दपणें चालळा होता. याच 


वेळी एका कांचेच्या पेल्यांत किंचित अपे आटीव दूध घेऊन मुबारक आंत 
आला आणि श्रांतपणारने पडळेल्या आपल्या धन्याला हळूच हणाल, 
८ साहेब ! झापला काय ? प्रत्येक घटकेला थोड थोडं गरम दू घेण्या- 
बददळ हकीमारने सांगितलें आहे. हें दूध घ्या. दूध घेतल्यावर पुष्कळ 
वर वाटल, 

इन्नाहीमला कांही झोप लागली नव्हती. मुबारकरचे बोळणे एकतांच 
त्यानें लांगळेच डोळे उघडळे आणि क्षांण स्वराने म्हटलें, “ मुदारक! या गज- 
ण्यांत कांही आतां सुख आहे अतत मळा वाटत नाहीं, माझं हं सगळ आज- 
पर्यतचे जीवनच मुळी निराशेत मग्न झालेलें दिपर्ते. मो पुष्कळ सुख 
भोगली; पण मुबारक ती सुख नव्हती. तो ग्रम होता. ती दिशाभूल 
होती. आज माझे डोळे उबडले. दाळियेच्या वियागानें मी शुद्धीवर आलो. 
रंगविठासासाठी जमलेले मित्र आणि मेत्रिणी आपला खाजना भरून व 
माझा खजिना रिता करून चालत्या झाल्या; पण त्या झमझनीत प्रकाशात 
न दिसणारी क्िग्ध ज्योतिष जोबन देवता दलिया आपला ती अक्षपका 
प्रकाश नाहोसा करून चालती होतांच मी आंधारांत पडलो. या देक्‍तेची 
आराधना केडी अप्तती तर मळा आजचा हा प्रसंग अनुभवावा लागल 
नसता. पण जिवाभावाचे पांवरूण घालून मळा जपणारी ही देवता मला 
त्यावेळीं दिसळी नाहीं रे मुबारक ! आणि आतां मला पश्चात्ताप होत आहे 
ती त्या गोष्टीचाच. आतां हें जीवन मळा भारमूत वाटत आहे. प्राण तर. 
केव्हांच निघून गेळा. हा देह तरी आतां कशाला पाहिजे ? मुबारक, तू. 
पदह्वात आहेस ही त्या श््ाहीमची. छायासाते आहे. तव्हा मी हृ असाच 


(१११) दलिया कुठें आहे 
बेह सोहन जातो. मळा खार्णेपिर्ण कांही. नको. मडा आतां जगावे वाट- 
तच नाही मुळो. 

आपल्या यालकारचे हें हृदयद्रावक भाषण ऐकून स्वानिनिष्ठ मुबार- 
काच्या डोळ्यांत पाणी आळे तो सर्गरदीत होऊन म्हणाला, "। साहेब 
शांत व्हा. शांत व्हा, संकराच्या नेळी आणि दु:खाच्या वळी घेयासारचा 
खरा मित्र नाही. हेहि दिक्स जातील ! मी आपल्यासाठी एक्र फारच 
चांगली बातमी आणली आहे. 

इब्राहीम आशापूर्ण नेत्रांनी मुबारकांच्या तोंडाकडे पाहात क्षीण स्वराने 
म्हणाळा, “ कसळी चांगळा बातमी आणणार तूं मुबारक! आतां जमात 
माझा कसळा नांगळेपणा राहिळा आहे.” 

*: दाळियेबद्रळची आपण अगदीं काळजी करू नये.” 

“ कां वरे ! तुळा तिच्याकडून कांही निरोप आला होय!” 

“: आतांच जुळ्सखान आला होता.” 

“: तो फारच चांगळा मलुष्य आहे मुबारक ! इथवर कुणाच्या तरी तोंडी 
उभा राहतो म्हणतात तें खोटें नव्हे. एका सेतानाचा नोकर असला तरी 
त्याचा चांगुलपणा दुःखी मध्यास शांतवन करण्याला पुरेसा आहे. त्याने 
काय सांगितलें बर? " 

“: पण प्रथम तुम्हीं हं दूध घ्या. मग मी. दळियेकडून आलेले पत्र 
आपल्याजवळ दता. तिनें आपल्यालाच अगत्यपूवकर देण्याबद्दल एक एत 
दिलें आह." | 

इंन्नाहीमच्या ताडांत अमूतच पडलं. मुबारकाच्या तवठ्या शब्दानांच 
त्याला नवजीवन मिळाले, आणि त्याचा चेहरा प्रफुलित होऊन तो उठून 
बसला. आणि दान्ही हात पसरून म्हणाला," मुबारक, मी ते दूध मागा 
पितो. तू आणशील तितके दृध परता; पण आधीं मला तें पत्र द पाहूं 
पत्न पाहिल्याबांचून मळा समाधान वाटणार नाहीं. दे, आतां. विलंब 
झावू नका.” 

मुनारकाळा आपल्या धन्याचा उतावळा स्वभाव माहीत होता. अर्थात 
खपल्या जवळचे दाळियचें पत्न त्याच्या हातांत दिल्यावांचून तो आपले कांहीं 
ऐकणार नाही. ही त्याची खात्रो झाली, अर्थात लुकतेंच आणून दिलेले 
सुत पत्त त्या इ्सानी नोकराला आपल्या झोकसंतत्त धन्याच्या हातांत. देणं 


भाग पहले. दुधाचा पेला बाजूला ठेवावा लागला हें सांगायला नकोच... 
इज्राहीमच्या दृष्टीनें तें पल हाच अमृताचा पेला होता, त्याला त्या. पत्रा- 
पुढें दुधाची कसली किमत ! 

दरिद्याला द्रव्याची रास पाहून जसा आनंद होतो तसाच तें पश्न पाहून 
इजाहीमला. झाला. मुकल्याल्या पंर्पक्काज्ञाचे ताट मिळालें असतां तो जशी 
त्या तटाला अघाशीपणाने झडप घालतो तज्ींच झडप घाटन इब्राहीम 
तें पत्र मुबारकाच्या हातून आपल्याकडे घेतलें आणि आकास्मक रतीने 
नेखमेच्या वेदना नाहीशा झाल्ला रोगी जसा आनंदाने हकडे तिकडे पाहातो 
तश्ची तें पत्न पाहून इंब्राहीमला हुषारी वाटली ब त्यानें ताबडतोब उघडून 
चाचायला सुरवात केळी. आकरिमत सुटलेल्या वादळाने जसें हां हां हणतां 
आका 'निरम्र व्हावे त्याप्रमाणे तें पत्र वाचतां वाचतां इज्राहीमच्या चेहे 
य्यावरची खिन्नता नाहीशी हाऊ लागली. 

पत्रांतील मजकूर पुढीलप्रमाणे होता.:-- 

“ मेहेरबान इत्राही मसाहेब--- 

दयाळू अन्तःकरणाच्या देवाचे पाविञ्र चरण सोडून आल्यामुळें कां काय 
न कळे; पण हा एक दिवस मला युगासारखा वाटला. हे चोबीस तास साझ्या 
मृत्तावस्थेतच गेळे की. काय असाही मळा भास झाल्यावांचन राहिला नाहीं. 
प्रभुराज ! आपल्या वियोगाचा प्रसंग या. दाटीने कधीच अनुभवल्ला 
नसल्यामुळें तर हे झाले गसंळ ना ? कांही असा; पण माझी ही स्थिति 
बात्ून आपण वाईट वाटून ६ऊं नये. आमचा बायकांचा जन्म मुळी दुःखे 
भोगण्यासाटींच झालेटा ऊसतो. त्यामुळें त्यांनी .त्यांची खंती वाष्टन घेऊं 
नये. सहन केलें पाहिजे. आपणाला माझा वियोग सहन होणार नाही 
अखे मला वाटत; पण हे खरें असेल कां ! खरें अरुळे तर आनंद वाटतो 
आणि दुःखही वाटतें ! कां. तं कुणाळा माहीत ! पण साहब माझ्यासाठी 
आपण दु:ख करूं नयं, खुदा करुणामय आहे ! तो माझें कधींच अनाहत 
करणार नाहा, माझा त्याच्यावर पर्ण विश्वास आहे आऑणि आपणही त्याला 
विसरू नये. त्याच्या दयाळूपणावर व लोकोत्तर सहाजभूहीवर विश्वासूनच 
मी स्वस्थ आहें. त्याच्या अत्य लॉल्नें आपली व माझी लवकरच भेट 
हेईल असे मला वाटते. आतां दुःखांत सुख इतकेच कीं, उमर्शेर 
खच्या जरी म! तूत ताब्यांत असले तरी त्याने मळा आपल्या खुद वाड्यांत 


(१३३). दलिया कुठें आहे. 


नेण्याचें अद्याप साहस केडेळें नाहं. त्याच्या पत्नीची-ताकितबित्ीची ही -माझ्या - 
वर कृपा असून मी सव्यां तिच्याच एका विश्वासू दासीच्या आश्रयाला देहानें तरी 
सुसंरक्षित आहे. माझी काळजी करू नये. एक दिवस होऊन गळा, पण अद्याप 
त्याचा व माझी भेट झाळी नाहीं. असाच प्रकार पुढेंहि चाळेळ असें वाटतें. 
जेवणाखाणाची व्यवस्था जुळूस मार्फत होत अवून ताकितविवीते सप नियमि-. 
त मला पाठवित असते. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणाऱ्या जुळसखानाच्या 
तोडून माझी सगळा शोचनीय हकीगत ऐकल्यामुळे माझ्याबद्दल तिच्या 
भनांत विक्षण प्रेम उत्पन्न झाळें आहे; शक्‍य ती खटपट करून मी लुळा 
या दास्थत्वांतून मुक्त करीन अप्तोहे तिर्वे मळा आंभिवचन दिळें आहे विला 
माझ्याबद्दळ फारच सहालुसुवी वाटते. माह्या मुक्ततेचा शुभ दिवत क्षी 
उगवेळ कुगाळा माहीत ! मी त्या दिवसाची वाट पहात घरका पळें मोजीत 
झाहे. ताफतबिद्रीला जुडसखानाने काय सांगेतळें कुणाळा माहीत; पण 
उमरशेखवर तिने सक्त नजर ठेविळी आहे. त्यामुळे त्याला इकड येतां आळे 
नाहीं. इश्वर माझ्यावर कूमा कळ तर आपली व माझी ठतवकरच भेट 
होण्याचा संभव आहे 
आपली दासी-दालेया. ' 
हुं पत्र साचल्या नंतर इब्राहीमची . वरीचश्ी समडूत झाली व तो मनांत 
म्हणाला, “ खुदाच्या कृपेने माझी दाळिया या. भयकर परिक्षतून एकदांची 
उत्तीर्ण हाऊन मला भेटू दे तिळा मी पाहिल्यावांचून मार्झथे समाधान हो- 
णार नाही, भाझें अधकारानें व्यापून गेळेळें घे? आणि हृदय तिच्या दर्शनाने 
चे प्रकाशित होणार असल्यामुळें ती. येथें येईल तोच माझा आयुरप्यांतिळ 
सुदान होय, अशा प्रकारच आत्मगत भाषण झाल्यावर तो मुवारकाला उ- 
देश्ून ह्मॅणाळा, '* या प्रश्नाने माझी आज्या आणि आनंद वाढला असून 
पुष्कळ वरे वाटत आहे. सुबारक ही. भविष्यकाळची सुखस्वेपे आतां 
खरी होदील काय ! दाळिया मळा भटली की माझी या जगांतील इ 
कर्तव्यता संमली असं हमणायळा हरकत नाही. पण मला ही खोटी अज्ञा 
“शत्र तिनें ळावली नसेल ना ? ” | 
आ इजाहामची मुद्रा मरफुलित झालेली पाहून मुवारकाला मनांतल्या मनांत 
बराच आनंद झाला तो त्याची समजूत कण्याचा हेतून हाणाला, “ हुझुर! 
दाळेया का खोटें बोलत नसते हे. तर आपण जाणतच आहां! मग मल 


शी 


असा मक्ष कां बेरें विचारत, ! तिच्या बोल्ण्याबद्दळ संशय तरी कार्याशी 
मीत्कधी खोटें बोलत नसे अथात हें सगळें लिहीणे खर आहे, असे माजा*- 


"“. [तिची भेट घेण्यासबंधाने मुबारकाचा निश्चय झाला खरा; पण मानवी 
झाझशा विरुद्ध देवाची इच्छा या तत्वाप्रमाणें तिची त्याला भट होणें शक्‍य 

हे वा? देवाला. माहीत ! त्याच्या मनांत जसें असल तसं होईल. त्याच्या 
सामध्यांपुढें मनुष्याचा काय पाड ! 


विषाची मागणी! 


आपल्या विक्रीडी दहा हजारांडी हुंडी दालियेनें मुबारकाजवळ दिलेली 
होती, हें वाचकांना माहीत आहेत. मुबारकाने आपल्याशीच विचार केला, 
“एवढ्या मोठ्या रकमेची हंडी या स्मशाना सारखा घरांत ठेवणे योग्य होणार 
नाही. तेव्हां ती दुसऱ्या एकाद्या योग्य जागी ठेवावी हें उत्तम; पण ठेवावी 
कुळे ? इतक्या विश्वासू रकमेचा मनुष्य काण मिळणार? ? 

इसाकच्या धरच्या सगळ्या मंडळाशी मुबारकाचा परिचय होती. कारण 
इसाकनेच हा विश्वासू नोकर हणून इब्राहीमळा दिलेला होता. त्यामुळें. 
या अडचणींच्या प्रसंगीं मुशरकाला आपलें पाहेळं धर आटवळें. तो मनांत 
म्हगाळा, '* या हुंडीची गोष्ट इत्राहीमळा सांगावी तर त्यांचा मनस्ताप 
वाढणार. ३ तिच्या विक्रीच्या पैशाचा अपव्यय होण ही इष्ट नाहीं. तेव्हां 
दुसरी कांही तरी व्यवस्था करणें भाग आहे. ” त्यानें अनेक विचार 
केल्यादर टर्रावेळ कीं ही रकम आतां इसाककडेसच्‌ घेऊन जावें. तो हिची 
अककम आणाल, प्रासद्धपण अजमीरच्या कोणत्याही पेढीवर रंतकां. य कड. 
हुजुरच्या नांवाने ठेवणें योग्य होणार नाहा, कारणु ट्री गोष्ट आज ना £ 1 
उघडकीळा येईल. व तसें झाल्यास लोक. म्हणतील, होतांत. पेसा असतांना 


पाय 
णत व 
हि. : 
(र. र क ) १ 
| ० 
र 


ताप नु ळोकांना फप्तविण्यासाठी इत्राहीमने हे सगळे वेंहेचार केले ! तेव्हा. 
शवसा तर्वासमक्ष इसाकच्या घरी जाणें योग्य नाही. कारण त्ते केल्यास 
शी हकीगत कदाचित्‌ इजाहीम साहेबांनाही समजेल, रात्रींच जाणें उत्त 
फकादी वेळगाडी करून अथवा जलद चालणाऱ्या एकपांतून जाये 
चाण्यायेण्याला ठीक पडेल क 

इजाह्रीमला एकेंट राहाणें मनापासून आंवडत असे. त्याचा एकांती! 
सोबती कोणीही नव्हता. झक्य तितकें एकटे आणि, एको्ती बसणे त्याला 
आवडे. रात्री नऊ वाजण्यापूर्वी नेहेमाच त्र्याचे जेवणखाण आटपे, व तो. 
भुवारकांनें ध'तलेल्या बिछान्यावर जाऊन पडे. त्यानंतर उघाहेपर्यंत 
त्याच्याकढे कोणीही जात नसे. व गेलेळें त्याहा आवडत नसे. अधातू. 
लो झोषतांच मुबारकाला विश्रांती मिळे. मुबारकानें आपल्या जाण्याचीही 
हीच वेळ ठरविली, ध्नीसाहेब झोपायला गेल्यानंतर अ'पण घरांतून बाहेर 
पडावे ब उजडण्यापूर्वा घरांत यावें म्हणजे कुणालाच कांहीं समजणार 
नाही, शिवाय तेबढ्या वेळांत फत्तेपुराला सहज जाऊन येतां येशल, लव- 
कर चाळणारा एंक्का घेतला म्हणजे झालं, 

या शिवाय आणखी दालियेन त्याच्याजवळ दिढेल्या दोन हजार मोहरा 
होत्या. त्याबद्दलचा विचार ठरावितांना तो. म्हगाला, ' आर्धी हे दहा 
हत्रार रुपये हसाकच्या पेढीयर जमा करून यावें, त्यानंतर दाढेयेच्या 
सांगण्याप्रमाणे किरकोळ सावकाशच्या मागण्या पुऱ्या कण्याकारेतां या 
मोहरांचा उपयोग करावा. ' अज्ञा प्रकारचा त्याचा निश्चित्‌ विचार ठर- 
तांच *्त्याठा बगचसा आनदं झाला व आपल्या प्रभूला. लवकरच चांगले 
दिवस येतीळ असे त्याळा वाटळें, त्याच्या आंगांत नबीन उत्साहाचा 
संचार झाळा व तो घरगुर्त' कार्मे मन लवून करू लागला. कारण त्याच्या 
हृदयावरचें एक मोठें थोरळे दडपण नाहीसे झालें होत नाहीतर त्याला त्या 
, पक्षांच्या काळजीने मुळींच स्वस्थता वाटली नसती ब त्यामुळ धन्याच्या 
चाकरीत व्यत्यय'येण्याचा सभव होता. आतां तशी कांहीं भीति नव्हती 

त्यामुळेच तो हुप्पट उत्साहानं आपलं काम करात होता, 

दुप्रारच्या वेळी) घरांत पाहिजे असलेळें कांही सामानसुमान आणण्या, 
साठीं मुबारक बाजांरात निघून गेला होता व इब्राहीम आपल्या मांडीवरील 
झोळीत *गध्यीसमोरच्या दरवाजाजवळ खुर्चीवर बसून एक 


युस्सक वाचीत होता. इतक्यांत कुर्णाश्ी बाहेरून हांक मारून विचॉक 
*“ हक्माहीमसाहेच घरांत आहेत काय ! 

हाक ऐकतांच इब्राहीम पुढे झाला आणि गच्चीवरून वांकून त्यानें 
'पाहिळे तो काजीचा शिपाई दरवाजाशी उभा असलेला त्याला आढळला. 
'कांजीची विषारी नजर पुन्हां आपल्या धरकडे वळडेली पाहून इत्राही मला 
काळजी वाटली व तो विचार करीतच खालीं आला हा आणखी नवीन 
प्रकार काय भअतावा हे त्याच्या लक्षांत येईना, 


पूर्वी उललेख केलेल्या किरकाळ सावकारांनी एकत्र होऊन इब्राहीमच्या 
विरुद्ध काजीकडे फिर्याद नेलेंडी होतो व त्या फियोदीचे समन्स घेऊनच 
हा शिपायी आलेला होता. इब्राहीमने खालीं येऊन द'वाजा उपडतांच तें 
सरकारी समन्स त्याने त्याच्या हातात दिळे ब रसीद घेऊन तो निवून गेळा. 
इन्नाहीम मात्र अध्वस्थ होऊन चिंतापूर्ण अन्त:करणानें तेथेंच उमा राहिळा 

पण तेथें तरी त्याचें समाधान करायला कोण होतें ! भानावर येतांच ता 
पूर्वीच्या जागीं येऊन बसठा आणि फिय्रादीची नक्कल वाचू लागल्य त्यांत 
सर्व इकोगत खुलासेवार रीतीनें ठरिहिळेळा होती. ऱ्यालाच जोडून काजीने 
स्वत:लिंहिळेळा हुकूम होता तो अता, “ कजदारानें चोविसतासांस जर या 
कर्जाची फेड केली नाहींतर त्याळा गिरफरार करून तुरुंगांत टाकावे. कारण 
या इसमावर झालेल्या एकदोन फिय़ादोवरून हा मलुष्य दगळबाजे व 
कर्मांची फेड कण्याल्म नालायक असल्याचे सिद्ध झाळें आहे. 


हे काजीसाहज म्हणज आसचें पूपरिचत खुदादाद होत हें सांगावयास 
नकोच. सावकार ळोकांकडून यांच्यावर रजतखंडांचा मारा होत असल्यामुळं 
हें कर्जजाजारी ळोकांवर यथेग्छ अधिकार गाजवू लागलें होतें. हे सुदादाद 
अंबूअयूबच्या चाळ्या काळांत त्याचे दोस्त असून त्यांचा ' खाना पोना 
पळे कांहो इकडेच चालत असे; पण 'सुखाचे सांगती मित्र * दुःखाच्या 
दिवसांत टिकत नसतात. फार काय ते आळषही विसरून जातात. शिवाय 
या कामीसाहेबांना तर उमरशखकडून  इब्राहीमच्या किरुद्ध पांचशे रुपयांचा 
'धास मिळाळेला होता; मग कायद्यांत उळटा पालर करायळा काय हरकत 
असणार ! रोख ठपयांचा लांच आणि पूर्वीचा दोंडूवी .यांत पुष्कळ अंतर 
आहे. रुप्याच्या वजनाखाली दोस्तीचा कापूस, दबंग बळे शकंशे 


अँ. पष्टींत खुदादाद हा एक विचित्र जाव होता म्हटळें तरी चालेळ 

रज स्वार्थासाठी तो काय पाहिज तें करूं शकत असे | 

किरकोळ सावकारांनी आपले कागदपत्र काजीकडे हजर करून जो 
कया लवकर हुकूमनामा मिळविला होता. त्याचे कारण उमरशेखाचा, 
व द्वेष हें असल्यामुळें त्या बाबतींत विशेष खुडासा केश्रा पाहिच अँ 
ही... दालियेळा मिळविण्यासाठी ' आपंणाला किती तरी पैसा. कअर्ची 
लावा लागला हें त्याच्या अन्तःकाणांत सळणारे *शल्य त्यानें अक्षा 
तीने उपटून काढून आपलां सूड उभविण्याचा मार्ग मोकळा कल. आ- 
ल्या शब्रूच्या हातांत पडलेडी ही रक्कम र्‍याच्यानें पहावत नव्हती, तो 
पपासारखा चिडून गेला होता. आणि त्यामुळेच सगळ्या सावकारांता 
उठवून त्यांना हररक प्रकारचे सहाय्य कण्याल्य कंबर बांघली होती. 
॥कितबित्रीचाही कांटा त्याला काढून टाकाक्याचा होता; पण त्या 
बाबतींत त्याला अद्याप बिनतोड मार्गे न सुचल्यामुळें ती स्वस्थ होती 

दर ल्हिहिलेत्या कारणावांचून आणखी एक गुप्त कारण होतं. दालिबा 
आपल्या हातून पुन्हां सुटून जाऊं नये व तिला. * दुसरीकडे आश्रय 
मिळणें शक्‍य आहे ! असें वाटूं नये. यासाठीं इब्राहीम काराग्रहांत जाई 
तर बरें व तेथून तो न सुटेल तर त्याहीपेक्षा उत्तम असे उम्र्शेखने 
ठरविळें होते. असें झाल्यावांचून. दालियसंबंधानें आपणाला निश्चित होखरं 
येणार नाहीं, अर्से त्याचें मन त्याला सुचवीत होते; इब्राहीम काराषू- 
हांत आहे असें ऐकल्यावर दलियाहि पूर्णपणें आपल्याला अनुकूल होईळ 
याहि कारणोमुळें त्यानें ही खटपट चाळविली होती, असं ह्षणावयाच 
हरकत नाहीं. शिवाय इञ्ाहीम स्वाभिमानी असल्यामुळे दाळियेच्या आ- 
ळेल्या रकमेनें तो स्वतःच कज फेडून सुखी होण्याची खठपट करील हें 
डक्यच नव्हतें, हॉहि उमरशेख जाणून होता. असो 

किरकोळ. देणे अठराशे रुपयांचे आहे. हे त्या हकुमांतील सावकार 

छोकांच्या यादीवरून इन्राहीमळा कळून चुकले. त्याने ते मनःपूवेक नरवून 
बेरांज करून पाहिळें व इतके रुपये आपल्या हातून फिटणें अशक्य आहि 
असे वाढून त्याच्या हृदयाला याण घक्का बसळा, तो मनांत म्हणाला ! बलिये 
मळा तूं पूर्वी असल्या संकटांतून मुक्त केलेत पण आतां तूं नसल्यामुळे गी 


काराग्रृह्मांत जा" डि श्व र ग्‌ र 


... आपल्यावर वारंवार येणार्‍या या संकटाच्या मुळाशी. उमरशेखसारसा 
दुष्ट सलुष्य काजीही त्यांच्या हातांतील खेळणें होऊन बसला आहे देव्हां 
आतां. यांतून सुटका होणें शक्‍य नाही. अशी इज्राहीमची खांत्री झाली 
आपण कितीहि जपून वागलो तरी देवाच्या प्रातिकूलतेपुढे आपलें कांही 
चाला वयाचे नाही अश्व वाटल्यामुळे इत्राहीमला चोहोकडे अंधार दिसूं 
लागला यावेळी दाळया असती तर सांत्बनपर चारशब्द बोलून तरा 
तिये आपलें समाधान केलें असते. असें वाटून त्याच्या डोळ्यांतून 
उश्थ वाहूं लागळें व तो शून्य दृष्टीने आकाशाकडे पाहू लागला. 

कांहीं वेळाने तो मनांत म्हणाला, “' माझ्या! जवळ तर एक कर्षादेक 
ही. नाहीं, मग री हे इतके रुपये कसे बेरे देऊं! उमरेशख | अजूनही 
वुह समाधान झालें नाही कां ! अबू अयूबच्या एकुलत्या एक मुळाला 
अश ही स्थिति यावी ना ? दुदैव ! इंश्ररापेक्षांहि सेतानाचें सामथ्ये 
जास्त असावे काय ? मजुष्याचा छळ करून माज पहाणे हेच तर तुझ 
व्यय नसेल ना £ 7“ परापकारासाठी स्वतःच्या सुखाला डलसमाची 
देणारी दाळिया असती तर दिने मळा दोन वेळ अशाच सकर्टांतूम भुक्त 
केळे होते. माझ्यावरील तिची निप्रा अशोकिक होटी यात इंका नाही. 
तिने माझा अपमान होऊं दिला नाही. माझ्यासाठी तिने आत्मविक्रय 
करून संतानाचें दास्यत्वही स्वीकारले, मळा वांचावेर्यासाठी तिनें शक्‍य तें 

*संवे उपान केले. दाळ्यि ! मी आतां तुझे नुसते स्मरणच करीत गहूं का! 
या विपज्ञावस्थतून तू मल! मक्त करणार नाहीस ! 

_ सततच्या दुःखाने आणि निराशेच्या तीव आवातांनी इत्रा्हीम म्रमिष्ट 
होत चालला. अर्थात अशा प्रसंगात सापड्ेळे मठुष्य शेवटी जे करतात 
हेच यानेद्दी क्ावयाचे ठराविळे त्यात आश्चये कसचे ? कज!च्या पायी 
प्रत्यक, अठरुदार मनुष्याला असेच करावेसे वाटते 
 इंब्राहीमने विचार केला, आतां आत्महत्त्येवांचन ' दुस मा्भे नाही, 
जमांत होणार्‍या बेअब्रुपेक्षां मरण बरं. अखंड शांतीवांचून या त्रासांतून 
सुटण्याला दुसरा मार्ग नाही. पण मृत्यूचा मार्ग तरी मला कोण दाख- 
वील ? आत्महत्या ! काय भयंकर तो प्रसंग ! आपण आपलाच खून 
कणुवयाची । छे नुस्त्या. विचारूनेच अंगावर शहारे येतात !! नदीच्या 
तीळ प्रवाहांत उडी घेतली तर ! . छे; तें विलक्षणच धाडल. निवतपणाची. 


१९९) विषाची मोंगपेशर 
तणीव असेपयंतः देहाचे हाल सहन करवणार नाहींत ! शिवाय पाण्यांत 
हलेले प्रेत केव्हांना केव्हां तरी माणसाच्या नजरेला यावयाचेंच आणि 
श्रे लोकांनी पाहून ओळखले म्हणजे त जें वाटेल तें बोळायचें. त्या 
ओोलण्याला ताळनातंत्र ! अबुअयूबच्या मुलाने आत्महत्या करून सावकाराने 
फर्सावेढ अशी लोकवार्ता प्रसिद्ध होईल. माह्या घराण्याला माझ्या या 
अविचारी कृत्याचे फळ भोगावे लागेल | माझ्या कुलाला ळागणारा हा 
कलक मी कसा सहन करावा बरे ! छे छ. अशा मकर आत्मईच्या करणें 
योम्य नाही 

“ विचार करून पाहिले असतां विषपानाने येणारा सुत्यूच मळा 
योग्य वाट्तो, कशाने काय झाळे हें कुणाला समजणार नाहीं आणि कुणी 
कांहीं बोलंही शकणार नाहीं. आजारी होता, शुश्रशेहा कोणी नाहीं. 
अनावस्थेन मरण पावला असेल ! पण मला विष अणून देणार कोण. . 
या बाबतीत विश्वास ठेवण्याला योग्य असे कोणीच मनुष्य मळा दिसत 
नाही. माझा विश्वासू नोकर ह्मणजे मुबारक । पण तो माझ्या मृत्युला कर्षी 
तरी साह्य करील ? नाहीं शक्‍य नाही. 

इंब्राहीमच्या घरापासून कांटी कदम[वर त्याच आळोहा एका हकी- 

. माचा दवारा!ना होता. त्या ठिकाणी विषारी ओषधे आणि गूण मिळत 
असत. इग्राहीमळा वाटळें “ आपणच त्याच्याकडे जाऊन आषधासाठी 
म्हणून वीष मागावे. माझ्या चालत्या काळांत मी त्यांच्यावर अनेक उप- 
कार केलें आहेत. मग तो मळा या दुःखाच्या वेळीं थोडेसें वी विकत देणार 
नाहीं काय? ?” 

इतका विचार टाळला. तरी राजरस्यानें जाण्यायण्याचे साहस त्याच्याने 
कश्येना काजीचा एकादा शिपाथी कजाच्या पायी आपणाला काराग्रहांत 
नेऊन बंद करणार नाही कशावरून ! निदान माझा अपमान करायळा करर 
कोणीं माघार घेणार नाहीं. ” तो मोठ्या काळजीत पडला. क्षय करावे तें 
त्याला सुचना. | | 

मुबारक जेव्हां कोणत्या एकाद्या दूर ठिकाणीं जात असेंतेव्हां तो 
आपल्या 'मालकांच्या सेवाशुश्वषेसाठी म्हृणजे नवळची किरकोळ 'कागें 
' करण्यासाठी हुसेन अधी नांवाचा एक छोटा , नोकर त्या घात ठेवीत 
अस्ते, त्या दिवशी “दुपारी तो. आजारांत कांही सोमानतुमानाच्या खरेदी 


॥दड्बहार, | | ९३४०) 


साठीं गेल्यामुळे तिकडे आपल्याला दोनतीन तासाचा अंश्रंध्री लागेल 
असे वाटल्यावरून त्यानें पूवानयाजित हुत्तेन अळी याला तेथें. ठेविले होतें 

अर्थात या हुतेन अल्लाला शण जाण्यावांचून इत्राहीमला दुसरा काण- 
तांच मार्स सुवठा नाहो. त्यानें त्याला हांक मारळी व तो जवळ येतांच 
म्हटलं, “सदर रस्त्याच्या कोपऱ्यावर जो हकीम राहातो त्याला हें पत्र देऊन 
येशील का हसेन १ ” 

छाकर्‍्यानें कबूल करतांच इब्राहीमनें एका कागदावर चटकन कांही 
झोळी खरडल्या आणि त्याची घडी करून: ता हुत्तेनच्या हातांत दिला. 
 झुबाएर घरी येण्याला अजून दोन तासांचा विळेंब होता. त्यानें जातांना 
सांगितळें होते, “ स्वयंयाकाकरतां कांही सामानसुमान आणण्यासाठी मी 
बाजारांत जात आहे '? इब्राहीमच्या घरापासून हा बाजार एका कोसावर 

सल्यामुळे इंत्राहीमने निश्चिगपणार्ने हुसेनळा हकीमाकडे पाठविले. 

कारण मुबारक येंण्यायूवीच आपे काये उस्केळ अर्श्ष त्याळा वा: 
टळे होतें. 

ज्या हकीमाकडे हुसन गेला तो हकीम इब्राहीमच्या चालत्या काळांत 
त्याच बराग्यावर पोसळा गेळा असल्यामुळे इत्राहीमळा तो विसरला नव्हता 
रुुदादादसारखा त्यानें निमकहरामपणा केला नार्ही. हुसेनने प्न देतांच 
त्याला वाटळें “ हज्राहीम अकस्मात आजारी पडलें असतील व मी जवळ 
असल्यामुळें त्यांनी मळा ताबडतोब बोळबायळा पाठाविळें अपतेळ, ” आणि 
या आपल्या विचाराप्रमाणं तो ताबडतेब आपल्या शफाखान्यांतून अहेर 
: पडला व इजा ड्रीमच्या वरा आला. अबू अयुवसारख्या नामांकित साव- 
काराच्या मुलाची अशी शॉचनीय अवस्था झाल्यावदल त्यालाहि मनापासून 
वाईट वाटत होतें. 

इंब्राहीमनें त्या हकीमाळा मोठ्या आदरसत्कारानें आपल्या जवळ अस- 
वून म्हटळे, * “ साहेब ! आपला व माझा फार दिवसांचा लहसंबरथ 
म्हणून मी आपणाला बोल्यायळा पा्ठमिळें. मी आज एका संकटांत सांपड- 
त्यामुळे आपणाला शरण आलो आहें. साझ्य'वर आढळला प्रसंग कांसा 
रहस्येक्य आहे; पण हा प्रसग मनुष्यावरचा नव्हे. भाझी सध्यांची काय 
स्थिति आहे ह तुम्ही जाणवच आहां. एक वेळचेंहि अन्न मिळण्याची पंचा- 
इत आहे हे मळा सांगायळाही लाज वाटते. अश्चा माझ्या  स्थिवींत सेजा- 


विषाची मागणी, 


त्व्या एका. मांजराने. माझ्याशी शत्रुत्व कराला सुरवात केटी असून तें 
वाण्याला कांहीच पदार्थ घरांत उरू देत नाही, माझ्या खाण्याच्या पदाथा" 
वर रोजच्या रोज नजर चुकवून ते यथेच्छ हात मारीत असतें. त्यामुळे 
किल्यक वेळ मळा अगदीं चांगलेच उपास काढावे लागळे, मी त्याला त्याच्या 
या दुष्टपणाबद्दल चांगलीच शिक्षा देण्याचें ठरावेळें असून त्याळा आपली 
मदत पाहिजे. आपल्या  दवाखान्यांतील थाडेस वीष जर मला. विकत 
द्याल तर माझं हे काम बिनबाभाट पार पडणार आहे." कुणाचा भांडण ना 
तंटा सगळें सामसुम ! ” । | 
हा हकीम अलुर्भावक आणि दूरदशी होता. जगांतील निरानेराळे 
देखावे पहाण्यांत त्याचे काळ्याचे पांढरे झालें होते. जगांतील निरनिराळ्या प्र- 
कारच्या लोकांशी त्याचा सह्यास झाल्यामुळें अनेकांच्या स्वभावाचे व गार्भ: 
तार्थ पूर्ण भाषणाचे रहस्य त्याला चांगलें कळूं लागलें होतें. इब्रा्हीमचें तें 
विसंगत बोलणे एकून त्यातल्या संशय आळा. त्याची सध्यांची (बेकट 
परिस्थिती हकीम जाणून होता. शिवाय आजच्या या भेटीच्या वेळी 
इन्राही मची विलक्षण खिन्नता, चेहेऱ्याचा |निरतेजपणा आणि बाखार दीव 
विश्वाप्त सोडणे हे प्रकार पाहून त्याने मनांतल्या मनांत टरावेले क॑, “हौ 
विषाची मागणी मांजराकरतां नसून स्वत:करतां आहे | ' 
आपणाला आलेला संशय खोटा नव्हे अर ठरवून तो हकीम इब्राही- 
मला उद्देशून म्हणाला, “ आज काल विषप्रयोगाने वरच मृत्यू होत 
असल्यामुळे काजी साहेबांनी एक जाहिरनामा कहून असे प्रसिद्ध केळे 
आहे की, * : आपल्या पत्वान्गीवांचून कणाही आषधा विक्‍्यान काण- 
त्याही प्रकारचे वीष विकू नये. विकल्यास त्या विकणाऱ्याच कान कापले 
बातील ' तेव्हां काजीसाहेडांच्या परवानगीवांचून आपण मागतां. ती वस्तु 
मी आपणाला देऊं शकणार नाहीं. तुही या गबठात काजीसाहेबांकडे अर्ज 
करा त्यांच्याकडून लिहून आल्यावर तुम्ही मागाल त्या प्रकारचं वीष मी 
तुप्हास देऊं शकेन | | 
इन्नाहीम कांही. अगदींच अकलमंद नव्हता, तो समजून चुकला कॉ 
हकीमने आपला बेत आळखला असला १1हिजे. अथात या बाबतीत त्यांळी 
तां विशेध आग्रह करणे बर बर नाहीं. ' ता इठकेच म्हणाळ, “हे. 
मत्त्र पूर्वी माहीत नव्हतें. माहीत असतें त्तर .आपणाला इकडे येण्याचे श्रम 


(१५२) 


अ. दिळें नसते. आदाबसाहेब ! झाला प्रकार हा इथेंच विसरून जा. कुमा- 
कडेहि बोलण्याचे कारण नाहीं. । 

यानंवर हकामसाहेबांनी इन्राहीमचा निरोप घेतल्या व हकोम निषून 
मेल्यानंतर इब्राहीम पुन्हां विचारांत गढून गेल', जगण्याचा तर आतां त्याला 
कंटाळाच आलेला होता. उदयाक कार्जीच्या शिप यांसह सावकार लोक 
आपल्या दर्याजाशीं धरणें धरून बसतोल त्यावेळीं काय करवे ? पुन्हां 
अपमान ! पुन्हां बेअर ! आणि त्यानंतर कराग्रह ! हाय ! कोणत्याच 
प्रकाराने या संकटांतून मुक्तता होणार नाहीं का !” 

स यंकाळीं तूयस्तापूर्वी बाजारांतून मुबारक आला. रात्री त्याळा पुन्हां 
गुतपणानें इसाकच्या घरी गेडे पाहिजे होते. न जाऊन चलण्यासारख 
नव्हते. ती रकम संरक्षित जागी पोंचवल्यावांचुन त्याची काळजी दूर 
होणार नव्हती. तो उत्सुकतेने रात्र होण्याची वाट पहात होता. आपले 
धनीसाहेव गाढ झोपी गेळे कॉ. आपण आहेर पडायचे असें त्यानें ठाविले 
असल्यामुळें ता त्याच्या झापचा वाट पहात हाता 

पण इन्राहीमला स्वस्थता कुठें होती ! ता भयंकर चिताज्वालांनीं 
ञअळत हाता. मुवारकाला ह कांहींच माह'त नव्हतें. उद्यां आपल्या दाराजझी 
धरणें धरून बरुण्यासाठी सावकार ळोक येणार असल्याबद्दल जर त्याल 
समजलें असते तर त्यानें दालियेने दिलेल्या रकमेचा त्या कानाकडे उपयोग 
केला असता व पुढे होणारा अनर्थ टळळा असता; पण योगायोग विलक्षण ! 
त्याला कुणाचा काय इळाज चालणार बर ! 

आजपर्यंत इंत्राहीमने आपल्या. नोकराला न सांगतां कोणतीच गोष्ट 
गुप्त ठेवलेली नव्हती; पण त्या दिवशीं काळजीच्या आतिरकामुळें त्याला 
कतलेंच भान राहिलें नाही स्वत:च्या देहाचीही शुद्दि नव्हती. तो आत्म- 
हत्येच्या विचारांत इतका गहून गेळा होता की; आपल्या स्भावार चाल- 
णारी कोणतीच गोष्ट त्याच्या लक्षांत वेत नव्हती. अर्थातच मुबारक या 
बाबतींत अगदीच निश्चित होता. पुढे ओढवणाऱ्या भयंकर प्रसगाची जर 
त्याला थोडीशी वरी कऱ्पना झाली असती तर त्यानें ताबहतोब 
आपल्या प्रभुलळा कळर्जातून मुक्त केळे असतें. पण होणारे टळ- 
'णार कसें ! 

. . सूयास्त झाला, काळोख पहूं लागला, आकाशांत हळू हळू तारका 


१४४) शवबिषाची मागणी. 
:मंकूं लागल्या पण चंद्र नव्हता. वद्य पक्षांतील चतुदंशीची रात्र ! अंधं 
वराचे साम्राज्य वाढत्या प्रमाणावर असून इब्राहीमचे अन्त:करणल' 
इतने व्यातत झालेळें होते. निसर्गाचा उदास चहरा. चिंतामग्र इज्राहीम- 
या. हृदयांत प्रातिबिंबित झाल्यामुळें समोर जळत असलेला दिवाही त्याल 
देसला नाहीं. मुबारक आपल्या जाण्याच्या विचारांत असल्यामुळें त्याम 

पल्या धन्याकडे दुलंक्षच केलें झटले तरी हरकत. नाहीं. ठरलेल्या बळी 
गऐोडासा फराळ करून, झोप येत नव्हती तरी विचारांच्या घांतपणामुळे 
ब्राहीम आपल्या बिछान्यावर ळवंडळा आणि पुढे काय कावे या कर्धाही 

! संपणाऱ्या विचारांत गढून गेला 

रात्री जेवणाच्या वेळी मुबारकाने आपल्या घन्याला आग्रह केळा; पण 

आजारीपणाची सवध सांगून त्यानें जेवणाचे नाकारळें तरी पण मुवार क! 
कशी होऊं नये म्हणून तो म्हणाला, '“ माझे जेवण तूं झांकून ठव, मूक 
लागळीशी वाटल्यास मी मागाष्ून सुद्धां जेवीन. तू आपलें काम 
आटोपून झोपी जा. 

आपल्या मालकाची खरोखरच मकृती बिवडली असेल तर आग्रहाने 
भोजन करविणे योग्य नाही असा विचार करून मुवारकानें त्याचा खाना 
त्याच्या खोळीत वरच आणून ठेवळा आणि त्यानें घरांताळ आपले 
काम आटोपले. 

. रात्रींचा पाहेळा पहूर संपून गेळा होता; तरी पण अद्याप मध्यराव 
डली न आपणाला घरांतून बाहेर पडण्याला हीच ध्रोम्य वेळ आहे 
अलल ठखून मुत्रारक हळूच दार उवंडून बाहेर आला. जाण्यापूर्वी एकवार. 
त्याचे इब्राहीमच्या बिछःन्याकडे नजर फेकडी; पण तो गाढ झोपी गेल 
असल्याबद्दल त्याची खात्री झाल्यामुळें त्याने विशेष पुढे न जावा 
मार्ग पाऊळ घेतलें 

यावेळी इब्राहीम दुसऐीकडे तांड फिखून झापला असल्यामुळें व हाळ- 
चाल बिलकुळ होत नसल्यासुळें तो ग'ढ झोपी गेला असला पाहिजे अशी 
मुबारकाची समजूत झाली. शिवाय आज त्यानें आपल्या खोलीतील दि- 
वाही विश्ञवून टाकिळा होता, आणि इब्राहीमजी ती एक संवय . होती. 
हो दिवा पेटता ठेवून कधींही झोपत नसे. कारण तशी त्याळा झोपच 
पडत नसे.. अर्थात्‌ तो. गाढ . झोपी भेळ्य अठतावा अशी जी मुंबारकाची 


७४९४) 


हमडूत झाली ती त्याच्या दृष्टीनें बरोबर होती. व त्यामुळेच निश्चित 
अन्त:करणानं बाहरच्या द.वाजाला कुदप लावून तो निवून गेला होता. 
आपल्मा घनी जागा आहे असा त्याला नुसता संशय सुद्धां आला नार्ही 
कारण इज्राहमीमची रुळींच हाल्चाल होत नव्हती. आपले हे जाणें असेर- 
यत युप्तव राहणार या आनदाच्या भरांत मुबारकानें इसाकच्या घरचा 
स्स्ता सुधारला, पण वाचक ! अपण त्याच्या बरोबर न जातां मागें वळू. 


प्रकरण १७ वं. 
न्यल्डेत्व्र 
वडिलांची विलक्षण आज्ञा 

मुबारक जेव्हा पाय न वाजावेतां वरच्या खोलीत गेला होता. त्यावेळी 
॥८३ नीकर धन्याची हालहवाल पहाण्यासाठी आला आहे हें इज्रा ही- 
मळा समजळ नहा. खरं पाहहिळे असतां यावेळी' तो झोपी गेटला नसल्या- 
ळें नोकःची हालचाळ त्याच्या लक्षांत आली पाहिज होती; पण त्ते 
काळजात गहून येला असल्यारळें जगाच व्यापार चाढू आहेत को नाहीं 
याचीह त्याला भान णाहळं नव्हते. मग आला गेला मनुष्य त्याला 
समजावा कसा ? 

तो यावळा मनांत विचार करात होता, “ रात्र संपठी आणि उजाडले 
बं साझा अक्तार संपळा, मो. जोपयंत. या काळोखांत आहे तोपर्यतच 
मळा काय सवड मिळेल ती ! प्रकाश पडला की माझ्या सर्वस्वाचा लय 
झाला अड म्हणायला हरकत नाही. अठराशे रुपये मी कुटून देऊं ! खुदा 
काळी मयेकर वेळ आणलास ही ? एकेका तासांत मी हजारो रुपये 
उड्डावेळ, त्यावेळीं मला पक्षांची पना वाटी नाही आणि आतां केवळ या 
अठराशे रुपयासाठी मळा इतका विचार पडावाना ! हाय ! हाय ! 
स्या काळओीमुळें माझ्या हृदयाला किवी मयेकर वेदना हेत आहेत ! एक्ताचे 
पाणी होऊन तें झपाट्याने जळत आहे आणि प्रत्येक निश्वासाबरोवर 
स्याची वाफ बनून ते हृवत . मिळून जत आहे. याच स्थितीत अद्नाच 
रीतीनें माझा अंत होईल तर ! पण व्हावा कता ! | 


११४५) | वडिलांची विलक्षण आज्ञा. 


उद्यां सकाळीं जेव्हां ते सेतान, काजीचे शिपायी घेऊन माझ्या 
बाराशीं येतील आणि निर्शनराळ्या प्रकारच्या निंदापूणे शब्दसायकानी 
मला जर्जर करून सोडतील तेव्हां मा. त्यांना काय बरे उत्तर देऊं ! मी 
त्यावेळीं बहिरा आणि मुका होईन तर फार उत्तम नाही का ! छे. नाही. 
तेंहि सुख माझ्या नशिबी नाहीं, रक्कम दिली नाही की, ते यमाचे दूत 
मला काराग्रहांत घेऊन जातील. उध्ड्या राजररत्थांतून आणि हजारों 
ोकांच्या नजरसम रून शिपायांच्या पहार्‍यांत जातांना माझ्या मनाची 
स्थिती किती शोचनीय होइल ! माझा हा प्राण अमर असावा, नाही तर 
तो अद्याप कसा राहिला असता ! दुःखी माणसाचा जीव लवकर जात 
_ नाहीं म्हण्तात तें खोटें नव्हे. बापाच्या नांवाला कलंक लावणारा असा 
"> मी जन्मळो तरी कशाला ! देवा! हा मनस्ताप आतां माझ्याने सहून कर- 
वत नाह. काय करू!!!” 


काळजीचा अतिरेक झाला म्हणजे देहालाही स्वस्थपणा नकोसा होतो 
उद्दीपित मनोवृत्तीबराबर देहाचीही चळवळ सुरू होते. इ्रार्हीामला आतां 
ज्ोंपून राहवेना, त्यानें अस्वस्थ अन्त:करणाने निछाना सोडला, बिछान्या- 
पासून कांहीं अतरावर त्याची तिजोरी होती. चालत्या काळांत ही तिजोरी 
मोहोरांनी आणि छव[हिराने भरलेली असल्यामळे तिला एक प्रकारचा 
होल आला होता; पण आतां तिच्यांत कपादेवही नसून कांही महत्त्वाच्या 
कागंदपत्रांनी तिच्यांताील मावळी ऊागा भरून गंलेला असल्यामळे पेंढा 
भरून टे.वेल्या प्रताममाणे ती निस्तेज व्सित होती. इब्राहीमनें ती उघ- 
: इली आणि बराच शोधाशोध करून तीतून एक हृस्तदती पेटी काढली. 
नेतर सठ्या आस्थेने तिच्यावरचें झांकण बाजूला करून आंतील लाल 
रंगाच्या बव्हरांत अरुटेळ एक पत्र काढून तें तो मनःपूर्वक वाचू लागल. 


. हें पत्र वाचल्यावर त्याच्या असस्थ अन्तःकरणाला थोडीशी शांतता 
मिळाळी, त्याचें घहघडणारें हृदय थर झालें. आणि आपल्या भाल्प़दे- 
झावरील धमंबिन्दु पुशीत तो मनांतल्या मनांत म्हणाळा, “ माझ्या वड 
समा आपल्या नश्वर देहाचा त्याग करण्यापूर्वी इतर धनसंपत्तीबरोबरच ही 
इत्तिदती छाटी पेयीही-मळा दिली होती. मला इतके दिवस या छोव्या पेटीची 
जग्रदींच विस्मूति पडल्यामुळें या. पेटीत काय आहि हें मी पाहु. शकले 


दिलबहार. (.१४६) 


नाहीं. आतां मात्र तो प्रसंग आळा आणि वडलांच्या दूरदृष्टीची मला 
आज चांगलीच जाणीव झालो. कारण या पत्रांतील त्यांचा उपदेश समबो- 
चित आणि जाणतेपणाचें द्योतक आहे. ' 

त्या पेटीतील पत्र दोन तीन वेळ वाचल्यानंतर इब्राहीम कांहींसा तीव 
स्वराने स्वतःशीच म्हणाला, “ आतां काळजी कसळी ! माझ्या प्रेमळ 
बाबांनींच हें पत्र लिहून ठेवून त्रणमुक्त होण्याची सोपी युक्ति मला सुच- 
विली आहे ! हाय ! इतके दिवस या पत्राकडे लक्ष न दिल्यामुळें माझ्या 
अन्तेःकरणाला कसल्या भयंकर वदना सहन कराव्या लागल्या बरे ? कांहीं 
तती विशेष उद्देशानेंच वडिलांनी मला ही विलक्षण आज्ञा कली असडळी 
पाहिजे. मी त्यांच्या या उशदेशाप्रमाणें वागणारच, कारण वडलांची आज्ञा 
मानून तरी काय फळ मिळतें त पाहू. !! 


तो कागद वाचन, निराश आणि भग्न हृदय झालेला इन्राहीम कां्टींसा 
उत्साहित झाला होता. त्या पत्रांत विशष मजकूर होता असें नाहीं; तरी 
पण जो मजकूर होता तोच प्रसंगाला योग्य असा असल्यामुळें त्या तेव- 
ठ्याच शब्दाचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. 

त्या कागदांत अबुअयूबन आपल्या हाताने लिहून ठेवलें होतें, तें असे, 
“६ बाळ ! चांगले आणि वाईट दिवस हे नेहेमी. जवळ जवळ असतात ! 
मी तुझ्यासाठी पुष्कळ पेसा ठेवला आहे; पण तो जर कधी सपला आणि 
तुला अगदी दारोदार भिक्षा मागण्याची वेळ आली, तर उद्यानाच्या मध्य- 
भाभी असलेल्या पुष्करणी जवळील आंब्याच्या मोठ्या झाडाला अगर्दी 
खालच्या बाजूला असलेल्या शुष्क शाखेळा दोरी बांधून गळफांस ध.म्हणजे 
आपोआप सर्वे दुःखांतून आणि होणाऱ्या अपमानांतून तुझी मुक्तता 
होइल. इति. 

अबुअयूब मनस्रमहमद'' 

___ ही विलक्षण आज्ञापात्रिका वाचून इब्राहीम मनांत म्हणाला, “ थोड्या 
वेळापूर्वी माझ्या मनांत मरणाचीच कल्पना आली होती, पण वडलांनींच 
माझ्यासाठी इच्छित मरणाची तजवीज करून ठेविली असेल असें सात्र वाटलें 
मव्हते, मा जन्मादारभ्य वडलांच्या आज्ञेविरुद्ध मुळींच वामला नाही 
तेव्हां आतां तरी त्यांच्या इच्छेविरुद्ध कां वागावे, शिवाय त्यांनी मळा 


९१४७) वडिलाची विलक्षण आशा. 


प्रसंगाळा योग्य अशीच आज्ञा केलेली आहे. विश्वासू नोकर मुबारक या- 
बेळीं गाढ झोपी गेळा असेल. दाळेया तर घरांतच नाही. शिवाय काळोख्या 
रात्रीची हो विलक्षण निस्तञ्धता मला सहाय्य करायळा तयार आहे ! 
तेव्हां मी आतां कशाची वाट पहात राहूं ! मृत्यूवांचून मला यातनांतून 
मुक्त होतां येणार नाहीं हें तर ठरलेंच. मग निष्कारण मिळालेल्या संधीचा 
उपयोग कां करून घेऊं नये ! बस्स ठरलें. मृत्युन्हाच साझा मित्र ! 
त्याच्यावांचून मळा या दुःखांतून सोडविणारा दुसरा कोणीही नाही. ” 


कल्पना करतांच मित्राच्या रूपाने मृत्यूचे दर्शन झालें. मनाची तगरी 
झाळेलीच होती. वडलांची आज्ञा मिळाळी. जागा निश्चित झाली, त्यांव 
काळाची अनुकूलता ! मग उशीर कसचा ! मा्तेमंत प्रावयव मृत्यू आप - 
ल्यापुढें उभा आहे. अशी इब्राहीमची खात्री झाली. इतक्केंच नव्हे तर 
मृत्यू आपल्य़ापःशी बोलत अतून पुढीळप्रमाणे त्याचे शब्द स्पष्ट ऐकू 
आले. “- मनाला होणारा तास, अपमान, हरएक गोष्टीची भोक, आणि 
अन्तःकरणाला लागणारी.तळमळ ही सर्व आपत्ती सहन करून तुला अजू- 
नही जगावेसे वाटते काय ? कारागृहाचें दुःख, राजरस्त्यावर जमलेल्या 
ळोकसमुदायांत होणारा अपमान, सावकार लोकांच्या तोंडून वारंवार 
उच्चारलीं जाणारी कटु वाक्यें, वेर संकटांतून सुटून जावें असे वाटत 
असेल तर ताबडतोंब माझ्याबरोबर चल. तुझ्या बापानें मृत्यूपूर्वी स्वत:-. 
च्या हाताने केवळ तुझ्या कल्याणासाठी म्हणून जी आज्ञापत्रिका लिहून 
ठेविली आहे, ती मान्य केल्यास तुझ्यासारख्या दुःखी मलुष्याचे कोढ- 
कल्याण झाल्यावांचून राह्मणार नाहीं---" 

मृत्यूच्या मुखांतून निघालेले हे काल्पनिक शब्द ऐकून इब्राहीमला 
दुप्पट उत्साह आला. त्याला नि्श्चितपणाची एक प्रकारची धुंदी चढळी, 
त्याने त॑ पत्र त्या हास्तदेती मंजुषेत जपून ठेविळें. आणि तिजोरी बंद 
करून तो आपल्या शायनमंदिरांतून हळूच बाहेर आला, दिवा लावण्याचे 
सर्व साहित्य खाळच्या खोलींत असल्य'मुळें त्यानें दिवा विझविला आणि 
खाली उतरल्यावर दुसरा दिवा पेटवून मुबारकाच्या खोळीकडे पाहिळें. 
तो. ते बाहेरून बंद केळेळें असून त्याला कुलूप ळावलेळें अर्थल्याचें 
त्याहा आढळले. 


॥इलढबहार, ७१९४ 


मुबारक आणि दालिया हीं दोघेंहि आपल्या धन्कर्‍्या कल्याणासाठी 
शेज नजीकच्या मशिदींत अगर दर्ग्यात जाऊन प्रार्थना कर्रत हें इब्राही- 
मला माहीत होतें. त्यामुळे त्याला या प्रसेगी विशेष आश्चर्य कटलें नाहीं. 
युढचा दरवाजाही बाहेरूनच बेद होता. ही एकंदर अनुकूल परिस्थिती 
पाहून इजाहीमला कांहीसे समाधान वाटलें. तो. एक दीघ सुस्कारा सोडून 
म्हणाला, “ माझ्या, आत्मधाताला हें एक परकारचें सह य्यव आहे असें 
हणायला हरकत नाहीं. माझा स्वामिनिष्ठ मुबारक मला अडथळा कर- 
ण्याळा पुढें झाला असता, दालियाही स्वस्थ बसली नसती; पण यावळी इथें 
कोणीच नाहीं ! ईश्वरी योजना ह्मणतात ती यालाच. मला ईश्वराचे सहाय 
आहे असे म्हणायला हरकत नाहीं. आत्महत्त्येला असली सोन्यासारखी 
सभी पुन्हां केव्हांही मिळणार नाही. !' 


मृत्यूचेंच ज्याला सहाय्य त्याला अडाविणार कोण! इब्राहीम पुन्हां 
माढीकडे वळला नाहीं. तो मागचे दार उघडून उद्यानाकडे वळला. 
आणि इकडे तिकडे पहात त्यानें आपल्या निश्चित जागेकडे पाय वळविले. 
त्याला अन्धकाराची भीति वाटत नव्ह्ती. चोहोकडे अंध:काराचे साम्राज्य 
पसरले होते, अर्थात डोळे फाडफाडूनही कांहींच दिसत नव्हतें. तो 
आपल्या हातांतील छोट्या दिव्यासरहू आंब्य'च्या झाडाखाली आला. 
दिव्याची ज्योत वार्‍याने थरथर कांपत होती. अस्पष्ट दीपप्रकाजञांत त्याने 
आपला स्वर्गसांपान पाहिला. ' जमिनीपासून कांही अंतरावर ती फांदी 
अगदी शुष्कावस्थेंत आपल्या आयुष्याची घटकापळें मोजीत इन्ाहीमच्या 
सोबतीचा वाट पहात असावी असें वाटत होतें. त्या फांदीला इब्राहीमचा 
सहज हात पोचला असता. त्यानें एकवार त्या खांदीला हात लावून पाहिलें 
व्‌ त्याच्या चेहेऱ्यावर किंचेतकाल सेतानी हास्य चमकले. 'आपण आतां या 
जगाचा निरोप धेणार' अज्ञी त्याची खात्री झाळी. 
'ड हो कांपऱ्या. आवाजाने आपल्याशीच म्हणाला, “ सुरूसंपत्तीनें समृद्ध 
झाळेल्या भूमाते, मला आतां कायमचा निराप दे. भारसखरूप होऊन. 
हुझ्या अकावर क्रीडा करण्यांत काय फायदा ! उद्यान देवते ! ल्हानपणचें 
खेळ आणि तारुण्यांतील विलास ज्या ठिकाणीं केळें त्या ठिकाणींच माझी 
अखेरची घटकाही संपणार, हा विलक्षण' योगायोगच नव्हे कार्य 1. 


(१४९) 


मोठ्या होसेनें तय़ांर केळेव्या 'या आनंदोद्यानांत माझी कजर बांधावी 
छागेल अगा त्याचे स्मशान बनेळ अस केव्हां. तरी वाटलें होतें काय? 
मनुष्यानें भलत्याच आझा बाळान कशाला वरे नसत्या संसाराची उभा- 
रणी करावी ?  झाश्वत आणि आनंदमय अते कांही वरी यांत आहे 
काय ! पण प्रथमच यांचा अंदाज कुणालाच होत नसल्यामुळे जो तो 
मनुष्य फसत असतो; पण हा मृत्यू किती तरी सुखकारक होय. माझ्या- 
सारख्या हतभाग्याने यापक्षां ज्यास्त सुखाची आशाच करू नय. देवा ! 
मला माझ्या आनंदकारक जागेंत मरण येत आहे. हाच माझा खा सोख्य- 
सोपान होय स्वतःच्या पुष्पोद्यानांत आपल्या मृत देहाला समाधी मिळणें ह 
सुख फारच थोड्या लोकांच्या नशिबांत लिहिळळें अपेळल. 


नंतर इब्राहीमनें आपल्या खांद्यावर टाकलेल्या शेल्यावस्तराचा फांस बनाविला 
आणि त्याचें एक टोंक खांदीला बांबून आत्महत्या कण्याचे ठरविलें. पेट- 
णारा दिवा जवळच ठेवला होता व वाऱ्याच्या झुळकीसरशी त्याचा ज्यात. 
थरथर कांपत होती, मरणोन्मुख अन्त:करगापुढें उभा असगारा मृत्यू जणु 
काय आपल्या कानाशी ओरडत असल्याचा इत्राहीमला भास झाला. आतां 
विळंज कां £ कदाचित्‌ मागाहून कांहीं तरी अडथळा उत्पन्न होईल. चाळू 
कार्याला विळेख करू नको. ही सुपधी पुन्हा मिळणार नाहीं. कोणी पहा- 
णारा नाही किंवा कोणी अडविणारा नार्ही. चळ. मानेचा फांस गच वसू दे.'' 


इब्नाहीमळा मृत्यूच्या या आव्हानांची उपेक्षा काता येईना. त्यानें 
आपल्या यळ्यांत फांस अडकविडा, आणि ता अभ्रपूण नेत्रांनी म्हणाला 
“ येतो. आतां ! जगाचा निणेप घेतांना मनुष्याला इतके दुःख कां वाटावे 
बरे ! चालऱ्या जगाशी जागत्या जीवाचा कांही निकटचा संवंच तर ब्रसेल 
ना  अहुणालुवधातांचन जन्ममृत्यूचे फेरे फिणवे लागत नसतील ! दलिये ! 
कोमल अन्तःकरणांच्या देवी !. तुला मिळणाऱ्या उपकारांच्या कदणांतून मला 
मुक्त होतां आलि नाही याचे फार दुःख हात आहे. माझ्यावर तुझा हक्क 
होता. मरणाच्या पूर्वी एकवार तुझी भेट झाळो पाहिज होती; पग हाय ! 
आतां तितका वेळ नाही ! मी चालो ! मुबारक ! विश्वासू पाण्या ! तूं 
निमकडळाळ झालास; पण मी तुळा दगा देऊत चालो. तुझे कोणतंच 
उपकार मला फेडतां आले नाहींत ! माझ्यावर तुझे फारच पेम होते, पश 


जाणा त्यांचे काय ! मी चाल्लों ! मी नाहीं अस पाहून तुला काय वाटेल 
बरें. नकोच ती कल्पना ! वेळ होत आला मो आतां ज्या राज्यांत जात 
आहे तेथें, त्रास, दुःख, अपमान, छळ, सावकाराचा तगादा, कर्जाची भीती 
वगेरे कांहीं नाहीं. देवा ! दीन दयाळा ! झाझ्या मुबारकाला सांभाळ 
दलियेची काय स्थिति होईल कुणाला माहीत ! त्या सैतानाच्या आश्र 
याला राहून ती सुखी होऊ शकणार नाही हेव्हां तूं तिला आपल्या' कृपा 
छत्राखाली रार. मला माझ्या अब्रुसरक्षणाचा थोडीशी तरी आशा 
असती तर मी या अधोर कायाला कधींही प्रवृत्त झाला नसतो. असो 
आतां तो विचारच नको " 

असें म्हणून इब्राहीमने आपल्या प्रक्षुब्ध मनोबवात्ति आवरण्याचा प्रयत्न 
न करतां तशा त्या अस्वस्य मनस्थितीतच त्यान त्या सुक्या फांद'ला 
जोराचा झोला दिला, लागलाच कर कर असा आवाज झाला आणि 
बफाम स्थितींत असलेल्या त्या आत्मधातको तरुणासह ता शुष्क शाखा 
जमिनीवर कोसळली. 


७ 

प्रकरण १८ व. 

“परीस” | 
नवजीवन 


मरण्याचा प्रयत्न. करूनही इब्राहीम मरूं शकला नाहीं. त्यान सावच 
हाऊन पाहिळं तों ज्या खांदीला आपण फांस अडकविला होता ता. खादा 
पार"माडली असून नजीकच बऱ्याचशा मोहोरा आणि जवाहीर ।वखु 
आहे. दिव्याच्या क्षीण प्रकाशांतही ते द्रव्य विजेप्रमारणें चमकू ळोगल. 
ळवळव पक येली पडली होती; पण तिचें तोंड, शीलबंद असल्यास” 
आंत काय आहे तें समजण्याला मार्ग नव्हता 

इब्राहीम उत्सुकठेनें उठला. जमिनीवर पडल्यामुळें झालेल्या आघाता 
जरी त्याला बरेंच दुःख होत होतें तरी आकस्मित द्रव्यदर्शन वाटणाऱ्य 
विस्मयाने सगळें दुःख बांजूला सारून दिव्याच्या मंद प्रकाशात ता. ४” 


(रम) 


झाला. आणि थेछीवरचें शील पेटत्या दिव्याच्या वातीवर जाळून त्याने ती 
थेली मोकळी केली, व तीतून बरेचसे जवाहीर बाहेर काढलें. तो रत्नपार- 
खीच होता. जवाहीर पहातांच त्याची किंमत त्याने केली. व आपणा- 
सारख्या विपनज्नावस्थत पडलेल्या मनुष्याला हा. एक ठेवाच सांपहला असेंहि 
त्याला वाटल्यावांचून राहिलें नाहीं. पण त्या बरोषरच; बापानें तशी ती 
. विलक्षण आज्ञा कां केली याचाही त्याला उलगडा झाला. व वडलांच्या 
दूरदर्शापणाचें त्याला कौतुक वाटलें. तो सद्गर्दात झाला. 

नंतर या अपरात्री येथें कशाला राहावें ! असा विचार करून तां 
आपल्या खोलींत आला. उज्वल प्रकाशांत त्याने त्यां जवाहीराची परिक्षा 
केली, व तें फारच मूल्यवान असल्याबद्दल त्यानें आपली पुन्हां खात्री करून 
घेतली. त्याचा बाप प्रख्यात जवाहिऱ्या होता व हाहि बापाजवळच तें 
कसब शिकलेला होता. त्यामुळेंच त्याला जवाहिराची किंमत ताबडतोब 
करतां येत अस. तेथून एकत्र करून आणलेल्या संव रत्नांची किंमत एक लाखा- 
पेक्षां ज्यास्त होईल असा त्याने अंदान करून त्या बाबतींत आपलें समा- 
धान करून घेतलें 


थेळींत फारच दक्षतापूर्वक तपास केल्यानंतर त्याला एक लहानशी लाळ 
रंगाची चिठी मिळाठी आणि ही चिठी आपल्या बापाने लिहिलेली असली 
पाहिजे अशीही त्याची खात्री झाली. 

त्यानें अत्यंत उत्सुकतेने तें पत्न वाचले. पत्रांत पुढीलप्रमाणें मजकूर 
होता. ““ बाळ ! लहानपणापासून तुझी चालचालणूक पाहून मी समजून 
चुकलो की, अत्यंत श्रमांनी सांठविलेल्या या संपत्तीचा उधळेपणानें तूं लव- 
करच नाश करणांर, मी हयात असतानांच तूं युप्तपणानें जे मित्र जमवून 
द्रव्याचा अपव्यय करीत होतास ते माहितीचे असल्यामुळें मला तुरी 
रोजची कृत्ये करत असत. तुझे मित्र अदरदर्शा असून ते उच्छुंखल ब 
स्वाथी असल्यामुळें तुला लवकरच कफलक बनदिणार हँ मी समजून होतो. 
व त्यामुळें मी तुला वारंवार सावधह केलें होतें; पण तूं तिकडे मुळींच 
लक्ष दिळे नाहींस. एक कवडीही तूं शिठक ठेवणार नाही हें मी समजून 
चुकला. शास्रांत लिहिलें आहे, जो अव्यर्वास्थित अन्तःकरणाचा असून 
स्वेच्छाचारी मिल्लांनी वेढलेला असतो व आळतामुळें ज्याच्या हातून कांही- 


ही उद्योग होत नाहीं. त्याच्या हातांत जले कुतराचें भांडार दिलें तरी 
लें त्याला पुरणार नाहीं. आणि यासाठींच मी कांही निवडक जवाहीर या 
शुष्क आंब्याच्या खांदींत लपवून ठेविले आहें, तूं माझा मुलगा, लहानपणा- 
पासून लाडांत वाढलेला, दुःखाची तर छायाहि तुळा माहेत नाही, 
अशा स्पितींत गाखीची तीव्र ज्वाला तुझ्यानें सहन कपवणार नाहीं. तर्सेच 
तू भिकारी होऊन दारोदार किवें होहि मळा पसंत नाहीं. यासाठीं मी ही 
अशी व्यवस्था करून ठेविली. नाहीं तर आत्महत्त्या करण्याबद्दल कोणी तरी 
कषी आज्ञा कशल काय ! ही खांदी शुष्क व पोकळ असल्यामुळें अग्री 
थोड्याशा भारनेही मोडून पडावी अशी मी व्यवस्था केलेली होती. अमूक 
अमूक्र ठिकाणी इतकी संपत्ती ठेविली आहे असें नुसतें लिहून आत्महत्येची 
अट लिहून ठेवावी लागली. पूर्ण निराशा झाल्यावांचून कोणाही आत्मवा- 
ताळा प्रपृत्त होणार नाहीं. व पश्चात्तापावांचून जिवाचा कंटाळाडही येगार नाही. 
मलुष्याची तुंधारणा होण्याचा म्हणून एक काळ ठरलेला असतो. आणि 
हो असा पश्चातायाच्या वेळीं येतो. व कांही उन्नति झाली तर ती त्याच 
वेळी होते; पण आत्मबात केल्यावर उन्नत कशी होणार ! यासाठीं मल 
ही व्यवस्था करावी लागळी. आज आकस्मिक रीतीनें मिळालेल्या या द्रव्याची 
मोजदाद केल्यात तें एक लाख होईल. तरी एवढ्यांतच काय तें समजून 
तू पुर जर चांगल्या मकारानें वागलास तर तुळा कोडा संकटांत पडावे 
लागणार नाहीं. हात राखून खर्च केल्यास तुळा व तुझ्या परिवा एला हें 
द्रव्य जन्मभर पुरेळ. याउपर तुझी मर्जी. इति. | 
तुझा प्रेमळ बाप---अबू अयूंब-” 
आपल्या स्वगवासी वडलांच्या हातचा तो अपूर्व लेळ वांचून इब्राही . 
मनें आपल्या दूरदर्शी भापाळा व इंबरळा असंख्य धन्यत्राद देऊन मनांत 
म्हटलें, ज्या भोतीने मी आत्महत्त्या कण्याला तयार झालो होतो तीं 
'भीती आतां मला राहिळेडी नाहीं. आजच्या या जगाहिरपेकी थोड्याशा 
जवाहिराच्या विक्रीनेंहि सावकारांचे कर्ज फेडून दाल्यिचे देणें देतां येईल. 
या घरांत राहावें असें मळा आतां वाटत नाहीं, ज्या ठिकाणीं राहिल्याने 
माझा अपमान झाला, अनेक दुःखे सहन कवी. लागली व मित्रांनी आ- 
परा स्वार्थ साधून मळा फसविळें, त्या ठिकाणी राहाणें म्हणजे पुन्हां तस- 


(१५१३) ____ मंवजीवन. 


लीच आपत्ति ओढून घेणें होय. शिवाय दालेयेसारख्या प्रेमदेवतेचा ज्या 
ठिकाणीं वियोग झाला तें ठिकाण त्याज्यच नव्हें काय ! हो लक्षावर्धी 
रक्कम धेऊन मी माझा मित्र इसाक याच्याबराबर व्यापार तुरू केला तर 
हां हां म्हणतां मी माझ्या बाण्याचे नांव पुढे आणल्यावांचून राहाणार 
नाहीं. माझ्या नांवाला ळागडेळा कलंक धुवून काढण्यालाही मला असेंच 
कांहीं तर्री साहस करणं भाग आहे. जर मळा पुम्हां* चांगळे दिवस आले 
आणि दलियेडळा मी तिच्या दास्यऱ्वांतून मुक्त करू शकतो तरव पुन्हां या 
घरांत पाऊड़ ठेवीन नाहीं तः हे झेवटचेंच प्रयाण होणार ! आज (मला 
मुबारकाची मात्र भेट वतां नये, कारण तो मला भेटल्यास अशा रीतीनें 
कधीही ग्रहच्याग करू देणार नाहो. यासाठी तो येण्यापूर्वीच मला 
निघून गेले पाहिजे, | 


अशा प्रकारे मनाचा निश्चय करून इब्राहीमर्ने एका प्त्रांपे आपली 
सगळी हकीकत लिहिळी आणि तें पत्र आपल्या बिछान्याव अशा जागी 
ठेवून दिळें की ते. अगदी सहज रीतीनें मुबारकाळा मिळावे |! झालेली 
सगळी विशिज्र काहिती त्यानें त्या पत्रांत ळिढली असल्यामुळे मुबारकाला! 
कोणत्याही प्रकारे संशयित होण्याचें कारण राहिळे नवते. आणखी पत्रा- 
च्या शेवटी लिहिळे होते, माझ्या उशीखाली असलेल्या एका लहानशा 
पिशवींत तुळा बऱ्याच किंमतीचे जवाहीर मिळेल, त्यांतून थाडेसे विकून 
तूं सगळ्या कर्जांचा फेड कर, म्हणज माझ्याविरुद्ध इतरांच्या कानाचे चावे 
घेणारी सैतानी सावकागांची तोडे बंद होतील. दलियेने स्वत:ची विक्री 
करून उमरशेखजवळून जी दहा हजारांची रक्कम घेतली आहे, ती व या 
जवाहिराच्या विक्रोतून येणारी सर्व रकम एकत्र करून दलियला दास्यत्यां- 
तून मुक्त कर, मी फसवून गेलों असें कोणाही सावकाराने मला म्हणू नये. या 
महत्वाच्या गोष्टींचा तुला वितर पडणार नाहीं अशी माझी खात्री आहे. 
पत्नी लिहिळेळी सर्व कामागेर्री संपावेल्यावर जा पेसा राहील तो सर्व मा 
तुला दिलेळा आहे. त्याचा तूं स्वत:च्या उन्नतीकडे उपयोग कर. मी कुठें 
जाणार आणि पुढे काय करणार हें आज कांहींच ठरलेळे नाहीं; पण एकादी 
चांगली जागा मला सांपडल्यास मो तुला तेथून माझी खुशाळी कळवीन. 
माझ्या संपंधाने तू मुळींच काळजी करूं नको. 


दिलबहार. (९५४ ) 


अशा प्रकारचें पत्र लिहून इग्राहीमने ते बिछान्यावर बरोबर मध्यभागीं 
ठेवले. व थोडेसे जवाहीर एका ल्हान पिशवीत भरून ती पिशवी आपल्या 
उशी खालीं ठेवून दिली. आणि त्यानंतर हातांत पेटती मेणबत्ती धेऊन तों 
सखिडकोवाटे बाहेर पडला व मोकळ्या जागेंत आल्यावर त्यानं मुक्तपेचा 
एक दीध सुस्कारा सोडला. 

यावेळीं मध्यरात्र 'होऊन गेळेली होती. अजूनही मुबारक घरी आलला 
मव्हता. अर्थात इब्राहीमचें हे कृत्य कोणी पाहिलें नाहीं आणि त्याला 
कोणी अडविलेहि नाही. 

दारुण अन्वकारानें चारी दिशा भरून गेल्या होत्या. कुठेंहि रस्ता दिसत 
न्हता. तश पण तो त्या राजरस्त्यावर येतांच इत्नाहीमनें मेणबत्ती विझवून 
शिझांत टाकेली आणि तो त्या अंघारांतच रस्ता चाळू लागला. कुठें 
आखणार हूं त्यानें कांहींच ठरावेळें नव्हतें. 

श्र शः रॅ ज्र रॅ रॅ 


€१ ८: 


त्या कालीं स्स्त्यांत दरडेखोरांची फारच भाति होती. वाटसरावर 
केव्हां कुठुन कसा हल्ला येईल याचा भरवसा नव्हता. त्यामुळं रात्तींच काय 
तर दिवसाढवळ्याही रस्त्याने जाणे धोक्याचे वाटत असे. त्यामुळें इब्रा- 
हीमनें आपल्या जवळच्या जवाहिराचे तीन भाग केलें आणि ते डोकीवरच्या 
फेट्यांत, आंगरख्याच्या खि्लांत आणि पायजम्यांत अशा रीतीनें विभागून, 
प्रवासाला सुरवात कटी. आपल्या बचावाचीही त्यांने तयारी केली नव्हती 
असे नाही. तरी पण चोराचा हात पडल्यास सर्वच जवाहीर त्यांच्या हाती 
लागू नये म्हणून त्यानें वरील युक्ति अमलांत आणली होती. प्रसंग पडला 
म्हणजे युर सुचते.ती ही अशी. 

« इजाहीमने मनांत ।वेचार केळा, ' ही सगळी तयारी झाली, पण आतां 
जावे कुठे, हा एक प्रश्नच आहे. बाहूर कोठें जावे तर शहरासभावार तट 
आहे. वेशी बंद झाल्या. दरवाजावरचा जागता. पहारा अडथळा करणार ! 
उजाडल्यावांचून कांहीं दरवाजे उघडणार नाहींत. तेव्हां हा तोपर्यंतचा वेळ 
कुठं आणि कसा संपवावा ! ' तो मोठ्या काळजात पडला; पण राज- 
रस्त्यावर गर्द काळोखांत नुसतें उभे राहून तरी काय करणार हा प्रश्न 
उत्पन्न झाल्यामुळें पाय नेतील तिकडे जावयाचे असें त्यानें ठराविळें आणि 


(१५५) नवजीवन 


तो चाढू लागला. हां हां म्हणता शहरचा मध्यभाग मार्गे राहिला आणि 
त्यानें निजन स्स्त्यानें चालायला सुरवात केळी; पण योगायोग किती विल- 
क्षण ! जा मलुष्य मरण चुकवून जगण्याच्या मार्गाला लागला हाता तोच 
अचानकपणे स्मज्ञानभूर्मीत येऊन पोहोंचला 


मृत्त व्यक्तींची स्मृतिमदिरे उभारलेल्या जागेत आपण एकाकी स्थितींत 
आहो हें आजूबाजूला पहातांच इब्राहीमच्या लक्षांत आल. ब तो 
थोडासा चमकला; पण त्याच वेळीं त्याच्या मनांत एक नवीन कल्पना 
उत्पन्न झांली. तो मनांत म्हणाला, '' ज्याने जिवंत असतां माझ्यासाठी 
इतका पंसा जमवून ठवला व मरणानंतरटी दूरदशीपणाने माझी पुढील 
तरतूद केळी. त्याच्या उपकाराची माझ्या हातून फेड होणें अशक्य आहे. 
कारण मी कुलांगार झाल्यामुळें माझ्या अपवित्र मुखाने त्या पावित्र पुण्या- 
त्म्याचे नांवही उच्चारणे योग्य होणार नाहीं; तरी पण मी मला नकळत 
बापाच्या कबरेजवळ येऊन पोचला आहे तेव्हां जन्मभूमी साडून जातांना 
मृतात्म्याचा शेवटचा निराप घेऊन जावा व समाधीचं दर्शन घ्यावे हें उत्तम, 
पुन्हां मी या शहरांत येइन कॉ नाही कुणाळा माहीत ! जगांतून कायमचा 
नाहींसा होण्यासाठींच मी जात नसेन कशावरून! ” 

पितृभक्त पुत्राला शोभण्यासारखच हे विचार होत. शिवाय त्या समा” 
घाक्षत्रांत उभारलेल्या कबरा जरा पुष्कळ होत्या तरी अबुअयूबची कबर 
पांढऱ्या संगमरवरा दगडाची असून बरीच उंच असल्यामुळे काळोखांतही 
ती मझळखतां येण्यासारखी होदी; आणि त्यामुळेच तसल्या अंधारांतही 
तो आपल्या बापाच्या स्मृतिसविराजवळ गेला. ज्या ठिकाणीं त्यांच्या 
प्रेमळ पित्याचे कलेवर मृण्मय होऊन राहिले होते, त्या ठिकाणीं ती कमान 
पाहताच त्याला मानवर्जावनाची नश्वरता कळून आढी व कवदेहि परःकम 
गाजविले, अथवा कितीहि नांव मिळविळें तरी शेवटी माहीतच अदृश्य 
व्हावया. हें तत्त्व त्याच्या स्मृतिपटलावर नोंदळें गेलें सुखाच्या पाठीमागे 
थांवण्यांत जो आपण व्यर्थ कालक्षप करतो व निरानराळ्या व्यसनांर्नी 
आपल्या अपुरत्या वासनांची तृप्ती करण्याची. हांव बाळगतो. तिचे पर्यक- 
सान काय होते हॅ .त्याळा चांगळें कळून चुकळें. आत्मा देहातीत झाल्यावर 
कीर्ति अथवा अपकीर्ति जे काय मिळविळं असेल तें मार्गे राहते आणि म्या 


: दिलबहार, (१५६) 


देहाच्या जोपासनेंत आपण तपेच्या तर्पे घालविली तो देह मातीत मिळून 
जातो. हं प्रकृतीचे तत्त्व शिकण्याकारेतां त्याला आतां कोणत्याही गुरुची 
आदेझवाणी ऐकायला नको होती. 


असो. इब्राहीम बापाच्या समाधीजवळ येऊन त्यानें तिछा सन्मानपूर्वक 
'तीन वळां स्पर्श केळा. जवळची माती घेऊन कपाळाला लाविली. आणि 
अधोमूख होऊन हळूच हणाला. “ बाबा ! माझी पदोपदी काळजी 
वाहातां वाहातां तुह्यांला रात्री झोपही मिळत नसे. बाहेरगांवी गेलां तर 
धांवत घरीं येत असा. आणि वारंवार माझा समाचार घेतल्यावांचून 
तुम्हांस बरें वाटत नसे ! बाबा ! या तुमच्या हतभागी मुळाची आतां 
भट घ्यावीशी वाटत नाहीं काय ! या जगांतील नश्वरता तुमच्या अंत:- 
करणाळा पटली नव्हती काय ? झारिराची माती होणार हे तत्त्व जर 
तुह्यांला समजळें होते तर मग माझ्यासाठी इतकी तळमळ कां बरें केलीं! 
आतां मी इतकी विनवणी कर्रीत आई. मग तुम्ही मळा दशंनह्ी कां 
देत नाही वरे? माझ्यावरच्या तुमच्या त्या प्रेमाळाही समाधी मिळाली 
काय! मळा आंलिंगन देण्यासाठी पुर्ढे होणार ते आपळे हात कुठें आहेत 
बरे!  आनन्दाश्वनी आद्र होणारे त नेत्र मला एकवार दिसतील कां ९ 
प्रेमळ हृदयाच्या आश्रयालाही मी वंचित व्हाथे काय ! ज्या अंत: करणां- 
तील प्रत्येक रक्तविन्दु पुत्रवात्सल्यानें थरत होता त्या अन्त:करणालाही 
मातीतच जागा मिळावी ना? मी 'बाबा! “बाबा! म्हणून हाक मारावी 
या आशेने. आपण माझ्याकडे कितोदां तरी सकरुण नेढांनीं पाहिले 
असेळ, पण हाय! आज !' आज मी आपल्या नांवाने टाहो फोडीत 
आहे; पण त्याचा कांहींच परिणाम आपल्या हृदयावर होऊं नयेना? 


इब्राडीमचें अन्तःकरण अशा प्रकारच्या पश्चातायानें जळू लागल्यामुळे 
त्याच्या नेत्रांतून झरझर अभरुबिन्दु गळू लागळे. तो त्या नि्जेत स्मशानांत 
बतून ' वावा बांडा ! तुरम्डी इतकं निळ कर्घे हो झालां ? ! अते झगून 
रडू लांगठा. जगांत त्य'छा आतां जजळ ओढळ अते कोणीहि राहिळे 
नसल्यामुळें त्याच्य़ा दुःखाळा पारावार राहेळा नव्हता. आणि त्यामुळेच 
तो बापाच्या नांगानें मोठमोठ्याने हांका मारीत होता. पण त्याल कोण 


(१५७) _ नवजीवन. 


ओ देणार ! तो रडून आणि भ्रमिष्ट स्थितीत हांका मारून थकला व तेथेंच 
त्या दगडी चबुतऱ्यावर झोपी गेला. 
डी >: श्र चब डू 

त्या मृण्मय समाधीगभातून त्याच्या बापाने आपल्या मुलाचा हा दीन- 
वाणा शब्द एकला की काय न कळे ! अथवा हे विराट जग ज्याने उत्पन्न 
केळें त्या दीन दानेच्या मालकाच्या कानांत हा करुणारव प्रतिध्वनित 
झाला की काय तेंहि माहीत नाही; पण आम्ही निश्चयपूर्वक एवढें सांगूं 
शकतो. की, त्यांनीं जरी या शोकसंतम इन्राही मचा ममभदवः विलाप 
ऐकला नसेल तरी ही इंश्वरानेच उत्पन्न केलेल्या एका अत्येत 
पवित्र जावानें ही आवेगमय किंकाळी ऐकली हाती. तो महात्मा 
बाहेरा नव्हता. 


कारण त्या अधकारानें झांकटेल्या समाधिक्षत्रांत, अगदीं मंद पावलें 
टाकीत एक उंचच उंच मानवमूर्ते अधःकाराच्या प्रावणात स्वतःला 
युरफटून घऊन अबुअयूब*्या कबरेजवळ येऊन उभा राहिला, त्यानं इब्रा- 
हीमचे सगळें बोलण पकलें होते. पण आतां जवळ येऊन पाहातो तों एक 
दुदेत्री अनुतप्त जीव पितृवियोगदुःखानें आधेर होऊन मोठमोठ्याने 
बापाला हांका मारीत असलेला त्याला आढळला आणि त्यामुळे त्याचं 
हृदय द्रवले. 
समाधोजवळ येतांच ही अबुअयूचची समाधी आहे हे त्या अपरिचित 
आणि आगांबुक व्यक्तीला कळून चुकलें, या स्मज्ञानांतील मुख्य मुख्य थडगी 
त्याच्या चांगळांच परिचयाची झालेलीं होतीं. अबुअयूबच्या समाधीवर 
डोकी टेकून अश्रु गाळणारा व ' बाबा बाबा ' असा आकोश करणारा 
नुष्य म्हणजे अबुअयूबचा मुलगा इज्राहीमच असला पाहिजे हेहि त्याला 
समजायला विलंब लागला नाही 
अशा प्रकारच्या दीधसूत्री अनुमानानें सिद्धांत ठरवून ती दीर्घकाय 
व्यक्ती अमदी नर्जाक येऊन उभी राहिळी. आणि हळूंच इब्राहीमच्या 
अगालो स्पर्श करून म्हणाली, “ आली इब्राहीम | काय हा तुझा वेडेपणा! 
हा असा विलाप करणें तुला शोभते काय! जो आत्मा देहाची हजारों 
बंधने तोडून महानिवाणाप्रत' निघून गेला, दों तुझ्या अशा या विलापानिं 


६७ 0: ! 
ो। दल 


हरत ॥ ५७ ) 


येथें येईल काय ! तुझ्या बापाचा-अबूअयुवचा-पवित्र आत्त्मा त्या शांति- 
मय खुदाच्या मांयाशीं अखंड विश्रांति घेत आहे. तेथून त्याला ओढून 
आणण्यांत तुला काय आनंद वाटतो | तसेंच या समाधीत त्याचे जें कलेवर 
ठेवण्यांत आळे होतें तेंहि मृत्तिकारूपी बनळें असळे पाहिजे. आतां येथें 
कांही नाहीं. निष्कारण छाती आणि कपाळ पिटून वेण्यांत काय अर्थ! हा 
सगळा वेडेचार सोहून दे आणि माझ्याबरोबर चल. 


प्रकरण १९ वं. 
993८८ 
स्वामिनिष्ठ सेवक. 


आता एकवार आपण मुतारकाकडे वळूं. त्या मोठ्या रात्रीं मुबारक 
पुढच्या दरवाज्याला कुळूप लावून इसाकच्या घरी गेला. त्या ठिकाणीं गेल्या - 
वर त्याने ऐकले की, इसाकताहेब दरूवनची सफर करून आले खरे; पण 
कांही जरूरांच्या कामासाठी दिळीला गेळे असल्यामुळें त्यांची भेट होणें 
शक्‍य नाही. 


इसाकच्या दिवाणाशीं मुबारकाचा परिचय होता. अथांत्‌ तेथें जातांच 
त्यानें झाळळा सगळा प्रकार थोडक्यांत त्याला सांगितला. व ती हुंडी 
त्याच्या हातांत दिली. मुनीमही सूज्ञ असल्यामुळें त्याने त्या हुंडीचा स्वी- 
कार केला. व म्हटल, “ तुम्ही सर्व मंडळी संकटांत आहां हे ऐकून मलाही 
वाइंट वाटत. मो ही हुंडी ठेवून धेतो; पण धनीसाहेब दिलीहून आल्या नंतर 
त्यांच्या मार्फत हा व्यवहार पुरा करतां येईल. त्यांच्या विचारावांचून मळा 
कांहींच करतां येणार नाहीं, कारण कोणतीही महत्त्वाची बाब त्यांना विचा- 
रिल्यावांचून मी कधींही करीत नसतो. तेव्हां तू आणखी एक आठवड्याने 
येथें ये. 7 

मुबारक म्हणाला, “ साहेब ! तुमचें सांगणें मला कबूल आहे. मात्र 
ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही समजतां. नये. माझ्या माळकाच्या नांवानेंच 
ह्री हुंडी जमा करून घ्या म्हणजे झालें. माझ्याजवळ सध्यां जी रक्कम आहे, 


(१५९) 


त्या रकमेतून मल्य कि(कोळ सावकारांचे देणें देतां येईल, 'इत्राहोमत्ताहेबांना 

 आावेळी फारच वाईट दिवस आले आहेत. रुपयांचा तर फारच जरूर आहे; 
पण त्यांना जर समजेल को, ' दालियेच्या विक्रीच्या पैशांतून आपल्मा सध्या 
वक्त गुजारत आहे , तर मेल्याहूनही मेळें वाटेळ, इतकेच नव्हें तर न खातां 
न पितां ते प्राणत्याग करतोल. म्हणून म्हणतो, ही रक्कम तूत आपणाजवळच 
असूं दे. सव्यां पुढे आलेल्या कर्जाखेरीज आणखी किती कजे आहे, हे 
मळा माहीत नाहीं. तेव्हां जर तसें कांही असेळ, आणि त्यांचा' तो हाडवेरी 
उमरीख नत्रीनच कांही कारस्थान रचून दाराशी घरणें धरून वसेल. तर या 
ठेवलेल्या रकमेचा आम्हांला उपयोग करतां येईल. शिवाय लवकरच तें 
इसाकसाहेबांची भेट घेतल्यावांचून राहाणार नाहींत. ते आल्यावर सगळा 
खुलासा होईलच. तरी पण दिवाणसाहेब माझी आपजाला इतकीच विनोति 
आहे की, त्यांना या हुंडीच्या बाबतीत कांहीही समजतां नये. त्यांच्या 
कोमल हृदयावर आघात बसेल. ” 


दिवाणर्जानां.हृदय होतें. त्यांनीही जगांत बरेच पावसाळे घालावैळळे 
होते. मनुष्यावर येणारे प्रसंग त्यांना माहीत नव्हते असें नाही. शिवाय 
इंजाहीमलाही त इसाकप्रमाणेंच मान देत असत. ते मुबारकला म्हणाले, 
“ मुबारक ! या बाबतींत तू अगदी मिऊ नको. तूहि या जगांत वरेच 
दिवस धालावेळे आहस. तुझ्यासारखा स्वार्मानिष्ठ सवक फारच थोडे आढ- 
ळतात. तुला इब्राहीमसाहेबांकडे पाठाविल्याबद्दळ अंजूनही आमच्या साहे- 
बांना वाईट वाटत असतें. ते तुझी वारंवार आठवण क!ःतात. तूं आपल्या 
भ्न्याच्या हितासाठी जे जें कांही. करायला सांगतोस ते मी सर्व कणेन, 
थोडी सुद्धां कसूर करणार नाहीं. इतकेंच नव्हे तर त्यांना न कळत दुतऱर्‍्या 
एकाद्या पेढीवर जरी मला इतकी रक्कम जमा करतां आली तरी ती मी 
करीन. ही रक्कम सुप्त ठेवण्याच्या बाबतीत ज॑ जे प्रयत्न करावे लागतील ते तें 
प्रयत्न कण्यांत मो आळस करणार नाहीं, याबद्दल तुझी खात्री असूं 
दे. तू॑ आणखी एक आठवड्याने येथें यरे म्हणजे तुला सपे कांही 
समजल. '' 


( १६० ) 


आणखीर्ही बऱ्याच गाष्टी झाल्या त्यांभुळे. सत्रीनें भान राहिलें नाही. 
तिसरा प्रहरही संपून पहाट होण्याची वेळ झाली होती. मुबारकाला तर 
केव्हां एकदां आपण घरीं पोचतो असें होऊन गेलें. तो मनांत म्हणाला, 
५ इथे बराच उशीर झाला, साहेबांना तर आज काल मुळींच झोप नाहीं. 
अर कदाचित्‌ ते मला पहायला आले आणि मी' आढळलों नाहीं किंवा 
दरवाजा बाहेरून बंद असल्याचें त्यांना आढळून: आलें तर काळजी कररांत 
बसतील. त्यांना कांहींच समजणार नाहीं. इतक्या राल्ली. दरवाजाला 
कुरूप लावून तूं कुठें गेला होतास ह्मणून विचारळे तर मी त्याचा जबाब 
काय देऊं 7१ ?? 

आतां ज्यास्त विचार करण्यांत फायदा नाही. असं ठरवून भ्या एक््या- 
तून तो आला होता, त्याच एक्वेवाल्याला एक रुपया ज्यास्त देण्याचें ठरवून 
शक्य तितक्या लवकर मला धरी नेऊन पोहोंचीव असें म्हणाला. 


गाडीवाल्यानेहि त्याच्या सांगण्याप्रमाणे खूप जोरानें गाडी हांकाबली 
त्यामुळे ठरल्ल्या वेळांवक्षां तो बराच लवकर घरी येऊन पोहोचला. गाडी- 
वाल्याला मरपूर भाडे पमिळाल्यामुळे तोहि आनंदाने निघून गेला. लागलीच 
मुबारकाने आपल्या कांपऱ्या हातांनी कुल्पाची चावी काढून दरवाजा उघ- 
दला. नतर अवाज न होऊं देतां त्यानें पुढील दरवाजा बंद केला व आप- 
ल्य खोलीत जाऊन मेणबत्ती पेटविली. | 

दिवा लावल्यावर त्यानं सभोवार पाहिले. चोहोकडे विलक्षण स्तब्धता 
पसरले असल्यामुळे त्यालाहि त्या एवढ्या मोठ्या घरांत: भाते वाटल्या- 
वांचून राहिली नाहीं. तरी पण आपल्या साहेबांची तब्यत कशी काय 
आहे हें पहाण्यासाठी तो वरच्या खोलोत आळा; पण तेथं त्याला काय 
दिसणार ? बिछान्यावर कोणीहि नव्हते. दरवाजा सताह उघडा होता व 
उघड्या खिडकीतून प्रभातकाळीन वारा येत होता. 

मुबारकाळा आश्चर्य वाटलें, तो आपल्याशीच; पण मोठ्याने म्हणाला, 
“ कांह तरी दगा आहे सास. इतक्या रात्रीं ते जातील कुठे १! मग 
मळा जी इतके : दिवस भीती वाटत होती ती तर खरी झाली 
घल ना! 77 


त्महह्या करून घेतळी' असावी अही भर्येकर 


“ उद्यां सकाळी जेव्हां ते. सेतान, काजीचे शिंपायी 'बँईन माझ्या 
दाराशी येतील, आणि निर्रीनराळ्या प्रकारच्या निंदापूर्ण शझब्दसायकानीं 
मला जर्जर करून सोडतील तेव्हां मी त्यांना काय बरे उत्तर देऊं ! मी 
त्यावेळीं बहिरा आणि मुका होईन तर फार उत्तम नाही का ! छे. नाही. 
तेंहि सुख माझ्या नशिबी नाहीं. रक्कम (दिली नाहीं की, ते यमाचे दूत 
मला काराग्रहांत घेऊन जातील. उघड्या राजररत्यांतून आणि हजारों 
लोकांच्या नऊरेसम रून शिपायांच्या पहार्‍्यांत जातांना माझ्या मभाची 
स्थिती किती शोचनीय होइल ! माझा हा प्राण अमर असावा, नाही तर 
तो अद्याप कसा राहिल्या असता ! दुःखी माणसाचा जीव लवकर जात 
नाहीं म्हण्तात तें खोटें नव्हे. बापाच्या नांवाला कलंक लादणारा असा 
यी जन्महों तरी कशाला ? देवा! हा मनरताप आतां माझ्याने सहून कर- 
क्त नाहीं. काय करू !! 


काळजीचा अतिरेक झाला म्हणजे देहालाह, स्वस्थपणा नकोसा होतो. 
उद्दीपित मनोदृत्तीब्रोबर देहाचीही चळवळ सुरू होते. इबाहमटा आतां 
झोंपून राहवनां, त्यानें अस्वस्थ अन्त:करणाने बिछाना सोडला. बिछान्या- 
पासून कांहीं अंतरावर त्याची तिजोरी होती. चालल्या काळांत ही तिजोरी 
मोहोरांनी आणि जव! हिरानें भरलेली असल्यामुळें तिळा एक प्रकारचा 
डोळ आला होता; पण आतां तिच्यांत कपादेकही नसून कांही महत्त्वाच्या 
कांग्रदपत्रांनीं तिच्यांतील मोवळी जागा भरून गेलेली असल्यामुळे पेंढा 
भरून ठेविल्या प्रेताप्रमाणे ती निरतेज ऱिसत होती. इम्ाहीमने ती उघ- 
डली आाणि बराच शोधाशोध करून हातून एक हरितदेती पेटी काढली. 
नंतर मोठ्या आस्थेने तिच्यावरचें. झांकण बाजूला करून आंतील लाल 
रंगाच्या बव्हरांत असलेले एक पत्र काढून ते तो मनःपूर्वक वाचू लागला. 

हें पत्र वाचल्यावर त्याच्या अस्वस्थ अन्तःकरणाला थोर्डाशी शांतता 
मिळाळी, त्याचें धइधडणारें हृदय रिथर झालें. आणि आपल्या भालपमवे- 
झावरीळ धर्मबिन्दु पुशीत तो मनातल्या मनांत म्हणाला, “ माझ्या वड 
समी आपल्या नश्वर देहाचा त्याग करण्यापूर्वी इतर घनसंपत्तीबरोब्र्य ही 
इस्तिदवी झोडी पेरीही मळा दिली होती. मला इतदे दिवस या छोल्या मेटीची 
अयर्दीच 'बिंस्मृति .पढश्मामुळें ग पेटीत कायःरओोहे हे मी पार्ह 


1 ५७०५७९, वि री धू शै क्ष री. 


नाहीं. “आतां. मात्र तो प्रसंग आला आणि वडलांच्या दूरदृष्टीची मला 
आज चांगलीच जाणीव झालो. कारण या पत्रांतील त्यांचा उपदेश समयो- 
चित आणि जाणतेपणारचे द्योतक आहे. '' 

त्या पेटीतील पत्र दोन तीन वेळ वाचल्यानंतर इब्राहीम कांहींसा तीव 
स्वराने स्वतःशीच म्हणाला, “ आतां काळजी कसळी ! माझ्या प्रेमळ 
बाबांनींच हें पत्र लिहून ठेवून त्रहणमुक्त होण्याची सोपी युक्ति मला. सुच- 
विळी आहे ! हाय ! इतक दिवस या पत्राकडे लक्ष न दिल्यामुळे माझ्या 
अन्त:ःकरणाला कसल्या भयेकर वदना सहन कराव्या लागल्या बरे ! कांहीं 
तरी विशेष उद्देशानेंच वडिलांनी मळा हो विलक्षण आज्ञा कली असडी 
पाहिजे. मी त्यांच्या या उपदेशाप्रमाणें वागणारच. कारण वडलांची आज्ञा 
मानून तरी काय फळ मिळतं तं पाहू. 


तों कागद वाचून, निराश आणि भग्न हृदय झालेला इज्राहीम काहीसा 
उत्साहित झाला होता. त्या पत्रांत विशेष मजकूर होता असे नाहीं; तरी 
पण जो मजकूर होता तोच प्रसंगाला योग्य असा असल्यामुळें त्या तेव- 
ठ्याच शब्दाचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. 

त्या कागदांत अबुअयृबन आपल्या हाताने लिहून ठेवलें होते, तें असें 
५ बाळ ! चांगळे आणि वाइट दिवस ह नेहेमी जवळ जवळ असतात ! 
मो तुझ्यासाठी पुष्कळ पसा ठेवला आहे; पण तो जर कर्धा संपला आणि 
तुला अगदी दारोदार भिक्षा मागण्याची वेळ आली, तर उद्यानाच्या मध्य- 
भागी असलेल्या पुष्करणी जवळील आंब्याच्या मोठ्या झाडाला अगदी 
खालच्या बाजूला असलेल्या शुष्क शाखेळा दोरी बांधून गळफांस घे.म्हणजे 

पोआप संव दुःखांतून आणि हांणाऱ्या.. अपमानांतून तुझी मुक्तता 
होइल. इति. 

अबुअँक्रेड. मनसरमहमद'' 

ही विलक्षण आज्ञापात्रिका वाचून इब्राहीम म्नीत. म्हणाला, “ थोड्या 
वेळापूर्वी माझ्या मनांत मरणाचीच कल्पना आली. होती, पण वडलांर्नीच 
“असेल असें मात्र वाटलें 


माझ्यासाठी इच्छित मरणाची तजवीज करून ठेविली 
नव्हते, मी जन्मादारम्य वडलांच्या आज्ञेविरुद्ध 


(१४७) बडिलाची विलक्षण आज्ञा. 


प्रसंगाला योग्य अश्ींच आज्ञा केलेली आहे. विश्वासू नोकर मुबारक या- 
वेळीं गाढ झोपी गेला असेल, दाळिया तर घरांतच नाहीं. शिवाय काळोख्या 
रात्रीची ही विलक्षण निस्तब्धता मळा सहाय्य करायळा तयार आहे 
तेव्हां मी आतां कशाची वाट पहात राहू ! मत्यूवांचून मला यातनांतून 
मुक्त होतां येणार नाहीं हें तर ठरळेंच. मग निष्कारण मिळालेल्या संधीचा 
उपयोग कां करून घेऊं नये ? बस्स ठरलें. मृत्यु हाच माझा मित्र ! 
त्याच्यावांचून मला या दुःखांतून सोडविणारा दुसरा कोणीही नाही. 


कल्पना करतांच मित्राच्या रूपानें मृत्यूचे दर्शन झालें. मनाची तयारी 
झाळेलीच होती. वडलांची आज्ञा मिळाळी. जागा निश्चित झाली. त्यांव 
काळाची अलुकूलता ! मग उशीर कसचा ! मूर्तमंत प्रावयव मृत्यू आप - 
ल्यापुढें उभा आहे अशी इब्राहीमची खात्री झाली. इतक्रेंच नव्हे तर 
मृत्यू आपल्यापाशी बोळत असून पुढीढप्रमाणे त्याचे शब्द स्पष्ट ऐकू 
आळे. “ मनाला होणारा लास, अपमान, हरएक गोष्टीची भीक, आणि 
अन्त:करणाला लागणारी तळमळ ही सर्व आपत्ती सहन करून तुला अजू- 
नही जगावेसे वाटतें काय ! करराग्रहाचें दुःख, राजरतस्त्यावर जमलेल्या 
लोकसमुदायांत होणारा अपमान, सावकार लांकांच्या तोंडून वारंवार 
उच्चारळां जाणारा कटु वाक्ये, वमर संकटांतून सुटून जावे असं वाटव 
असेल तर ताबडतोब माझ्याबरोबर चल. तुझ्या बापाने मृत्यूपूर्वी स्वत:-. 
च्या हातानें केवळ तुझ्या कल्याणासाठी म्हणून जी आज्ञापलिका लिहून 
ठेविली आहे, ती मान्य केल्यास तुझ्याप्तारख्या दुःखी मलुष्यांचे काठ 
कल्याण झाल्यावांचून राह्मणार नाहीं-- 

मृत्यूच्या मुखांतून निबालेले हे काल्पनिक शब्द ऐकून इबाहीमळा 
दुप्पट उत्साह आळा, त्यांला निश्चितपणाची एक प्रकारची घुंदो चढली, 
त्यानें तें पत्र त्या हास्तुद्दती मंजुबंत जपून ठेविळें. आणि तिजोरी बंद 
करून तो आपल्या इैनमादेरांतून हळूच बाहेर आला. दिवा लावण्याचे 
सर्व साहिन्य खालच्या खोलीत असल्यामुळें त्यानें दिवा विझविला आणि 
खालीं उतरल्यावर दुक्षरा दिवा पेटवून मुत्रारकांच्या खोलीकडे पाहिलें 
तो तें बाहेरून बुंद. कळले असून त्याला कुळूप लावलेले अशल्याचें . 
त्याला आढळले. 


दिलबरहवार, | | (१४८) 


मुबारक आणि दालिया हीं दोघेहि आपल्या धन्याच्या कल्याणासाठी 
'सज नजीकच्या मशिदीत अगर दग्यीत जाऊन प्राथना कर्रत हे इब्राही- 
मला माहीत होतें. त्यामुळें त्याला ,या प्रसंगी विशेष आश्चर्य वाटलें नाहीं 
पुढचा दरवाजाही बाहेरूनच बंद होता. ही एकंदर अनुकूल परिस्थिती 
पाहून इब्राहीमला कांहीसे समाधान वाटलें. तो एक दीघ सुस्कारा सोडून 
म्हणाला, “ माझ्या आत्मधाताला हें एक प्रकारचें सह य्यच आहे असे 
ह्मणायला हरकत नाहीं. भाझा स्वार्मिनिष्ठ मुबारक मला अडथळा कर- 
ण्याळा पुढें झाला असता, दाळलियाही स्वस्थ बसली नसंत्ती; पण यावेळी इथे 
कोणीच नाहीं ! इंश्वरी योजना ह्मणतात ती यालाच. मला इंश्वराचे सहाय 
आहे असें म्हणायला हरकत नाहीं. आत्महत्त्या असली सोन्यासारखी 
संधी पुन्हां केव्हांही मिळणार नाही. ” 

मृत्युचेंच ज्याला सहाय्य त्याला अडाविणार कोण! इब्राहीम पुन्हां 
माडीकडे वळला नाहीं. तो मागचे दार उघडून उद्यानाकडे वळला. 
आणि इकडे तिकडे पहात त्यानें आपल्या निश्चित जागेकडे पाय वळविले. 
त्याला अन्धकाराची भीति वाटत नव्हती. चोहोकडे अधःकाएच साम्राज्य 
पसरले होते. अर्थात डोळे फाडफाडूनही कांहींच दिसत नव्हतें. तो 
आपल्या हातांतील छोट्या दिव्यासह आंब्याच्या झाडाखाली आला. 
दिव्याची ज्यात वार्‍याने थरथर कांपत होती. अस्पष्ट दीपप्रकाशांत त्याने 
आपला स्वर्गसोपान पाहिला. जमिनीपासून कांही अंतरावर ती फांदी 
अगदी झुष्कावस्थेत आपल्या आयुष्याची घटकापळें मोजीत इब्राहीमच्या 
सोबतीचा वाट पहात अपतावी असें वाटत होतें. त्या फांदीला इब्राहीमचा 
सहज हात पोचला असता. त्यानें एकवार त्या खांदीला हात लावून पाहिलें 
ब त्यांच्या चेहेऱ्यावर किंवितकाल सैतानी हास्य चमकळें. “आपण आतां या 
जगाचा निरोप. घेणार' अशी त्याची खात्री झाली. 


तो कांपऱ्या आवाजाने आपल्याशोच म्हणाला, “ सुरूसंपत्तीने समृद्ध 
झालेल्या भूमाते, मला आतां कायमचा निराप दे. भारसखरूप होऊन 
तुझ्या अंकावर क्रीडा करण्यांत काय फायदा ! उद्यान देवते ! ल्हानपणचें 
खेळ आणि तारुण्यांतील विलास ज्या ठिकाणीं केळें त्या ठिकाणींच माझी 
अखेरची घटकाही संपणार, हा विलक्षण योगायोगच नव्हे काय 1. 


(१४९) वडिलांची विढक्षण आज्ञा. 


मोठ्या होसेनें तयार केळेल्या या आनंदोद्यानांत माझी कबर बांधावा 
लागेल अगा! त्याचे स्मशान वनेळ अर्ते केव्हां तरी वाटलें होतें काय ? 
मनुष्यानें भळत्याच आझा बाळान कशाला बरें नसत्या संसाराची उभा- 
रणी करावी ?  झाश्वत आणि आनंदमय अते कांहीं तरी यांत आहे 
काय ! पण प्रथमच याचा अंदाज कुणालाच होत नसल्यामुळे जी तो 
मनुष्य फसत असतो; पण हा मृत्यू किती तरी सुखकारक होय. माझ्या- 
सारख्या हतभाग्याने यापक्षां म्यात्त सुखाची आज्याच करू नय. दवा ! 
मळा माझ्या आनंदकारक जागेंत मरण येत आहे. हाच माझा खए सोख्य- 
सोपान हाय स्वतःच्या पुष्पोद्यानांत आपल्या सृत देहाला समाधी मिळे हू 
सुल फारच थोड्या लोकांच्या नशिवांत जिटिळळें अप्षेल. 


नंतर इज्राहीमनें आपल्या खांद्यावर टाकलेल्या शेल्यावस्राचा फांस बनाथिला 
आणि त्यांचें एक टोंक खांदीला बांधून आरमहुत््या करण्याचें ठरविळें. पॅट- 
णारा दिवा जवळच ठवला होता व वार्‍याच्या झु ळकीसएशी त्याचा ज्यांत 
थरथर कांयत होती. मरणोन्मुख अन्तःकरणापुढें उभा असगारा मृत्यू जगु 
काय आपल्या कानाशी ओरडत असल्याचा इब्राहीमला भात झाला. आतां 
विळंअ कां ! कदाचित्‌ मागाहून कांहीं तरी अडथळा उत्पन्न होईल. चाळू 
कार्याला विळे कळे नको. ही सुतेधो पुन्हा मिळणार नाहीं. . कोणी पहा- 
णारा नाही किया कोणी अडविणारा नाहीं. चल, मानचा फांस गच्च वसू द. 

इत्राहीमळा मृत्यूच्या या आव्हानांची उपेक्षा काता येईना. त्याने 
आपल्या गळ्यांत फास अडकवेळा. आणि तो अश्रपूण नेत्रांनी म्हणाला 
“ येतो. आतां ! जगाचा निपेप घेतांना मनुष्याला इतके दुःख कां डाटावें 
बरं ! चालऱ्या जगाशी जागत्या जोवाचा कांही निकडचा संतंध तर नसेल 
ना ? कहगालुवधावांचून जन्ममृत्यूचे फरे फिरावे लागत नसतील ! दलिये ! 
कोमळ अन्तःकरणांच्या देवी! तुला मिळगार्‍्या उपकारांच्या कहणांतून मला 
मुक्त होतां आळे नाही वाचं फार दुःख होत आहे. माझ्यावर तुझा हक्क 
होता. मरणाच्या पूर्वी एकवार तुझी भेट झाली पाहिजे होती; पग हाय ! 
आतां तितका वेळ नाही ! मो चाळा ! मुबारक ! विश्वासू प्राण्या ! तूं 
निमकइळाळ झालास;,पण मो तुळा दगा देऊन चालडॉ. तुझे कोणतेच 
उपकार मळा फेडता आले नाहीत ! माझ्यावर तुझे फारच पेम होतें; पग 


दिळबहार. | (१५०) 


आतां त्यांचं काय ! मी चाल्लों ! मी नाहीं असे पाहून तुला काय वाटेल 
बरें ? नकोच ती कल्पना ! वेळ होत आला. मी आतां ज्या राज्यांत जात 
आहे तेथें, त्रास, दुःख, अपमान, छळ, सावकाराचा तगादा, कर्जाची भीती 
वगेरे कांहीं नाहीं. देवा! दीन दयाळा ! माझ्या मुबारकाला सांभाळ 
दाल्येची काय स्थाति होईल कुणाला माहीत ! त्या संतानाच्या आश्र 
ला राहून ती सुखी होऊं शकणार नाहीं. तेव्हां तू तिला आपल्या कृपा- 
छत्ताखालीं राख. मला माझ्या अब्रसंरक्षणाची थांडीशी तरी आशा 
असती तर मी या अधोर कार्याला कधीही प्रवृत्त झालो नसतो. असो 
आतां तो विचारच नका " 
असें म्हणून इत्राहीमनें आपल्या प्रक्षुञ्थ मनोद्रात्ते आवरण्याचा प्रथत्न 
न करतां तशा त्या अस्वस्थ मनस्यितीतच त्याने त्या सुक्या फांदीला 
जोराचा झाला दिला. लागलीच कर कर असा आवाज झाला आणि 
बफाम स्थितींत असलेल्या त्या आत्मघातकी तरुणासह ती शुष्क शाखा 
जमिनीवर कोसळली. 


२३ 
प्रकरण १८ व. 
प्प्वपरलीजदमक) 
नवजीवन. 


मरण्याचा प्रयत्न करूनही इब्राहीम मरू शकला नाहीं. त्याने सावध 
होऊन पाहिळें तों न्या खांदीला आपण फांस अडकविला होता ती खांदी 
पार माडली असून नजीकच बऱ्याचशा मोहोरा आणि जवाहीर विखुरले 
आहे. दिव्याच्या क्षीण प्रकाशांतही तें द्रव्य विजेप्रमाणें चमकू लागले. 
जवळच एक येली पडली होती; पण तिचें तोंड, शीलबंद असल्यामुळें 
आंत काय आहे तें समजण्याला मार्ग नव्हता. 
इब्राहीम उत्सुकओेने उठला. जमिनीवर पडल्यामुळे झालेल्या आघाताने 
जरी त्याला बरेंच दुःख होत होतें. तरी आकस्मित द्रव्यद्शन वाटणाऱ्या 
विस्मयानें सगळें दुःख बाजूला सारून दिव्याच्या मंद प्रकाशांत तो पुढे 


(१५१) नवजीवन, 


झाला. आणि थेलीवरचं शील पेटत्या दिव्याच्या वातीवर जाळून त्याने ती 
थेळी मोकळी केली, व तीतून बेरेंचसें जवाहीर बाहेर काढलें. तो रत्नपार- 
स्वीच होता. जवाहीर पहातांच ' त्याची किंमत त्यानें केटी. व आपणा- 
सारख्या विपज्ञावस्थत पडलेल्या मलुष्याला हा एक ठेवाच सांपडला असेंहि 
त्याला वाटल्यावांचून राहिळे नाहीं. पण त्या बरोबरच; बापाने तशी ती 
विलक्षण आज्ञा कां केळी याचाही त्याला उलगडा झाला. व वडलांच्या 
दूरदर्शांपणाचें त्याला कोतुक वाटलें, हो सद्गर्दात झाला. 

नंतर या अपरात्री येथें कशाला राहावें! असा शिचार करून तो 
आपल्या खोलींत आला. उज्वल प्रकाशांत त्यानें त्या जवाहीराची परिक्षा 
केळी, व तें फारच मूल्यवान असल्याबद्दल त्यानें आपलीं पुन्हां खात्री करून 
घेतली. त्याचा बाप प्रख्यात जवाहिऱ्या होता व हाहि बापाजवळच तें 
कसब शिकलेला होता. त्यामुळेच त्याला जवाहिराची किंमत ताबडतोब 
करतां येत अस. तेथून एकत्र करून आणलेल्या सव रत्नांची किंमत एक लाखा- 
पेक्षां ज्यास्त होईल असा त्यानें अंदाण करून त्या बाबतीत आपळें समा- 
धान करून घेतलें, 


थेळीत फारच दक्षतापूर्वक तपास केल्यानंतर त्याला एक लहानशी लाल 
रंगांची चिठी मिळाली आणि ही चिठी आपल्या बापाने लिहिलेली असली 
पाहिजे अर्शाही त्याची खात्री झाली 


त्यानें अत्यंत उत्सुकतेने तें पत्र वाचले. पत्रांत पुढीलप्रमाणं मजकूर 
होता. “ बाळ ! लहानपणापासून तुझी चालचालणूक पाहून मी समजून 
चुकलो की, अत्येत श्रमांनीं सांठविलेल्या या संपत्तीचा उघळेपणानें तूं लव- 
करच नाश करणार. मी हयात असतानांच तूं गुत्तपणानें जे मित्र जमवून 
द्रव्याचा अपव्यय करीत होतास ते माहितीचे असल्यामुळें मला तुझी 
राजची कृत्ये कळत असत. तुझ मित्र अद्रदर्शा असून ते उच्छंखल व 
स्वार्था असल्यामुळें तुला लवकरच कफलुक बनविणार हें मी समजून होतों 
वे त्यामुळें मी तुला वारंवार सावधही केलें होतें, पण तू तिकडे मुळींच 

दिलें माहींस, एक कवडीही तूं शिल्लक ठेवणार नाहीं हें मी समजून 
चुकलो. शास्त्रांत लिहिलें आहे, जो अव्यर्वास्थत अन्तःकरणाचा असून 
खेच्छाचारी मिलांनी वेढळेला असतो व आळसामुळें ज्याच्या हातून कांहीं- 


ही उद्योग. होत नाहीं. . त्याच्या हातांव. जरी कुतरराचें भांडार दिलें तरी 
हे त्याला पुरणार नाहीं. आणि यासाठींच मी कांहीं निवडक जवाहीर या 
शुष्क आंब्याच्या खांदींत लपवून ठेविले आहें. तूं माझा मुलगा, लहानपणा- 
पासून लाडांत वाढलेला, दुःखाची तर छायाहि तुला. माहेत नाही, 
अशा स्थितींत गारिखीची तोवर ज्वाळा तुझ्यानें सहन कवणार नाहीं, तर्सेच' 
तू भिकारी होऊन दारोदार फिरावे हेंहि मळा पसंत नाहीं. यासाठीं मी ही 
अशी व्यवस्था करून ठेविली. नाहीं तर आत्महत्त्या करण्याबद्दल कोणी तरी' 
कर्धी आज्ञा करील कार्य ! ही खांदी शुष्क व पोकळ असल्यामुळें अगर्शी 
थोड्याशा भारानेही मोहून पडावी अशी मी व्यवस्था केळेली होती. अमूक 
अमूक ठिकाणीं इतकी संपत्ती ठेविली आहे असे नसतें लिहून आत्महत्येची 
अट लिहून ठेवावी लांगळी. पूर्ण निराशा झाल्यावांचून कोणाही आत्मघा- 
ताला मवृत्त होणार नाहीं. व पश्चाततापावांचून जिवाचा कंटाळाही येणार नाही. 
मलुध्याची सुधारणा होण्याचा म्हणून एक काळ ठरलेंडळा असतो. आणि 
तो असा पश्चात्तापाच्या वेळीं येतो. व कांही उन्नति झाली तर ती त्याच 
वेळों होते; पण आत्मबात केल्यावर उन्नत कशी होणार ! यासाठी मला 
ही व्यवस्था करावी लागली, आज आकस्मिक रीतोनें मिळालेल्या या द्रव्याची 
मोजदाद केल्यास तें एक लाख होईळ. तरी एवढ्यांतच काय तें समजून 
तू पुढ जर चांगल्या प्रकाराने वागलास तर तुळा कर्धीहा संकटांत पडावें 
लागणार नाहीं. हात राखून खर्च केल्यास तुला व तुझ्या परवा पला हें 
द्रव्य/शन्मभर पुरेळ. याउपर तुझी मर्जी, इति. 
तुझा पेमळ बाप--अबू अयूब-” 
आपल्या स्वर्गवासी वडलांच्या हातचा तो. अवूर्य लेख वांचून इब्राही 
मनें आपल्या दूरदशी बापाला व इंथशळा असल्य धन्ययाद देऊन मनांत 
म्हटलें, ज्या भीतीने मी आत्महत्त्या काण्याला तयार झालो होतों ती 
भीती आतां मळा राहिळेली नाहीं. आजच्या या जशाहिरापेका थोड्याशा 
जवाहिराच्या विक्रीनंहि सावकारांचे कजे फेडून दलियचे देणें देतां येईळ, 
या धरांत राहावे असें मळा आतां वाटत नाहीं. ज्या ठिकाणीं राहिल्याने 
माझा अपमान झाला, अनेक दुःखे सहन कावी . लागली व मित्रांनी आ- 


पला स्वाथ साधून मला फसविले, त्या ठिकाणी राहाणे म्हणजे पुन्हां तस> 


(१५३१) नवजीवने 


लीच: आपत्ति ओढवून वेगें होय. शिवाय दालियेस्तारख्या मेमदेवतेचा ज्या 
ठिकाणी वियोग झाला तें ठिकाण त्याज्यच नव्हें अकाय ! ही लक्षावधी 
रकम घेऊन मी. माझा मित्र इसाक याच्याबरोबर व्यापार सुरू केला तर 
हां हां म्हणतां मो माझ्या वराण्याचें नांव पुढे आणल्यावांचून राहोणार 
नाहीं, माझ्या नांवाला लागळेला कलंक घुवून काढण्यालाही मळा असेंज 
कांहीं तरट साहस करणें भाग आहे. जर मला पुन्हां चांगळे दिवस आले 
आणि .दलियेळा मी तिच्या दास्यऱ्यांतून मुक्त करू शका तरच पुन्हा या 
घरांत पाऊळ ठेवीन नाहीं तर हें झेवटचेंच प्रयाण होणार ! आजमला 
मुवारकाची मात्र भेट घेतां नये, कारण तो मळा भेटल्यास अशा रीतीनें 
कधींही ग्रहत्याग करूं देणार नाहो, यासाठी तो येण्यापूर्वीच मल्ल 
निघून गेळे पाहिजे. 


अशा प्रकःरें मनाचा निश्चय करून इब्राहीमर्ने एका पत्रांत आपली 
सगळी ब्हकोकत लिहूळी आणि तें पत्र आपच्या बिछान्याव/ अशा जार्गी 
ठेवून दिलें की ते. अगदीं सहूज रीतीनें 'बुवारकाळा मिळावे | झालेली 
सगळ, विचित्र काहिनी याने त्या प्रांत डिडइळी असल्यामुळें मुबारकाळा 
कोणत्याही प्रकारे संशयित होण्याचें कारण राहिळे नवते. आणखी पत्रा- 
च्या शेवटी लिहिडें होतें, माझ्या उशीखाली असलेल्या एका लटानशा 
पिशवीत तुळा बर्‍याच किंमतीचे जवाहीर मिळेळ, त्यांतून भाडंस विकून 
तू सगळ्या कर्जांची फेड कर. म्हणज माझ्याविरुद्ध इतरांच्या काना चे&ूचावे 
घेणारी सैतानी सावकारांची तोंडे बंद होतील. दाळियेने स्वतःची विकी 
करून उमरशेखजवळून जी दहा हजारांची रकूम घेतळ आहे, ती व य़ा 
जवाहिराच्या विक्रोंतून येगारी सर्व रकम एकल करून दलियेला दास्यत्वां- 
तून मुक्त कर, मी फसवून गेलों असें कोणाही सावकारानें मळा म्हणूं नये. या 
महत्त्वाच्या गोष्टींचा तुला विसर पडणार नादीं अशी माझी खात्री आहे. 
पत्ती लिहेळेळी सर्व कामगिरी संपावेल्यावर जा पेसा राहील तो सर्व मी 
तुला दिलळेडा आहे. त्याचा तूं स्वतःच्या उन्नतीकडे उपयोग कर. मी कुठें 
जाणार आणि पुढे काय करणार हें आज कांदींच्‌ ठरळेळे नाहीं; पण एकादी 
चांगळी जागा मला सांपडल्यास मी तुला तेथून साझी खुशाली कळवीन. 
माझ्या संबंथानें तूं मुळींच काळजी करूं नको. ” 


(१५४) 


अशा प्रकारचें पत्र लिहून इब्राहीमने ते बिछान्यावर बरोबर मध्यभागीं 
ठेवलें. व थोडेसें जवाहीर एका लहान पिशवीत भरून ती पिशवी आपल्या 
उशी खाली टेवून दिली. आणि त्यानंतर हातांत थेटती मेणबत्ती घेऊन तो 
खिडकी वाटे बाहेर पडला व मोकळ्या जागेंत आल्यावर त्याग मुक्ततेचा 
एक दीघ सुस्कारा सोडल. 

यावेळी मध्यरात्र होऊन गेलेली होती. अजूनही मुबारक घरीं आलेला 
नव्हता. अथात इब्राहीमचें हें कृत्य कोणी पाहिलें नाहीं आणि त्याला 
कोणी अडविलेंहि नाही. 

दारुण अन्वकाराने चारी दिशा भरून गेल्या होत्या. कुठेंहि रस्ता दिसत 
नव्हता. तरी पण तो त्या राजरस्त्यावर येतांच इब्राहीमनें मेणबत्ती विझवून 
सिद्यांत टाकेली आणि तो त्या अंधारांतच रस्ता चालं. लागला. कुठें 
जाणार हे त्याने कांहींच ठरविलें नव्हतें. 

' श्र रॅ "क. श्र 

त्या कालीं रस्त्यांत दरवडेखीरांची फारच भीति होती. वाटसरावर 
केव्हां कुठन कसा हलला येईल याचा भरवसा नव्हता. त्यामुळें रालींच काय 
तर दिवसाढवळ्याही स्स्त्यानें जाणें धोक्याचे वाटत असे. त्यामुळें इज्रा- 
हीमनें आपल्या जवळच्या जवाहिराचे तीन भाग केलें आणि ते डोकीवरच्या 
पेट्यांत, आंगरख्याच्या 'खिश्यांत आणि पायजम्यांत अश्या रीतीनें विभागून, 
प्रवासाला सुरवात केटी. आपल्या बचावाचीही त्यानें तयारी केली नव्हती 
असं नाहीं. तरी पण चांराचा हात पडल्यास सर्वेच जवाहीर त्यांच्या हातीं 
लागूं नये म्हणून त्यानें वरील या्फे अमलांत आणली होती. प्रसंग पडला 
म्हणजे युर सुचते ती ही अशी. 


7 


इनज्राही मनें मनांत विचार केला, ' ही सगळी तयारी झाली, पण आतां 
जावें कुठें, हा एक प्रश्नच आहे. बाहेर कोठें जावें तर शहरासभावार तट 
आहे. वेशी बंद झाल्या. दरवाजावरचा जागता पहारा अडथळा करणार ! 
उजाडल्यावांचून कांहीं दरवाजे उघडणार नाहींत. तेव्हां हा तोपर्यंतचा वेळ 
कुठे आणि कसा संपवावा ! ' तो मोठ्या काळर्जात पडला; पण राज- 
रस्त्यावर गर्द काळाखांत नुसतें उभे राहून तरी काय करणार हा पश्न 
उत्पन्न झाल्यामुळे पाय नेतील तिकडे जावयाचें असें त्यानें ठराविलें आणि 


(१५५) नंवजीवने 


तो चाढ लागला. हां हां म्हणता शहरचा मध्यभाग मार्गे राहिला आणि 
त्यानें निजन रस्त्याने चालायला सुरवात केली; पण योगायोग किती विल- 
क्षण ! जो मलुष्य मरण चुकवून जगण्याच्या मार्गाला लागला हांता तोच 
अचानकपणे स्मशानभूमीत येऊन पोहोचला. 


मृत्त व्यक्तींची स्मृतिमदिरें उभारलेल्या जागेंत आपण एकाकी स्थितींत ' 
आहो हे आजूबाजूला पहातांच इब्राहीमच्या लक्षांत आले. व तो 
थोडासा चमकला; पण त्याच. वेळीं त्याच्या मनांत एक नवीन कल्पना 
उत्पन्न झाली. तो मनांत म्हणाला, “ ज्यानें जिवंत असतां माझ्यासार्ठी 
इतका पेसा जमवून, ठेवळा व मरणानंतरही दूरद्शीपणानें माझी पुढील 
तरतूद केली. त्याच्या उपकाराची माझ्या हातून फेड होणें अशक्य आहे 
कारण मो कुलांगार झाल्यामुळें माझ्या अपवित्र मुखानं त्या पावित्र पुण्या- 
त्म्यासं नांवही उच्चारणे योग्य होणार नाहीं; तरी पण मी मला नकळ 
बापाच्या कबरेजवळ येऊन पोचलो आहे तेव्हां जन्मभूमी सोहून जातांना 
भतात्म्याचा शेवटचा निराप घेऊन जावा व समाधीच दर्शन ध्यावे हें उत्तम. 
पुन्हां सी या शहरांत येईन कीं नाहीं कुणाला माहीत ! जगांतून कायमचा 
नाहींसा होण्यासाठांच मी जात नसेन कशावरून! ” 


पितृभक्त पुत्राला शोभण्यासारखच हे विचार होते. शिवाय त्या समा” 
घौक्षेत्रांत उभारलेल्या कवरा जरी पुष्कळ होत्या तरी अवुअयूबची कबर 
पांढऱ्या संगमरवरी दगडाची असून बरीच उंच असल्यामुळे काळोखांतही 
ती ओळखतां येण्यासारखी होता; आणि त्यांमुळेंच तसल्या अंधारांतही 
तो आपल्या बापाच्या स्मृतिमदिराजवळ गेला, ज्या ठिकाणीं त्याच्या 
प्रेमळ पित्याचे कलेवर मृण्मय हो७न राहिलें होते, त्या ठिकाणीं ती कमान 
पाहताच त्याळा मानवजीवनाची नश्वरता कळूत्त आढी व केवढेंहि पर'कम 
गाजविले, अथवा कितीहि नांव मिळविळें तरी शेवटी मातीतच अद्य - 
व्हावया च. हे तत्त्व त्याच्या स्मृतिपटलावर नोंदले गले. सुखाच्या पाठीमागे 
घांवण्यांत जो आपण व्यथ कालक्षप करतो व निरानराळ्या व्यसनांनी 
आपल्या अपुरत्या वासनांची तृप्ती करण्याची हांव बाळगतो तिचे पयंव- 
सान काय हातें हें त्याला चांगळें कळून चुकळें. आत्मा देहातीत झाल्यावर 
कीर्ति अथवा. अपकीर्त. अ॑ काय मिळविले असेल तें.मारगे राहते आणि ज्या 


(१५६) 


देहाच्या जोपासनेंत आपण तमेच्या तर्षे घालविली तो देह मातीत मिळून 
जातो. हं प्रकृतीचे तत्त्व शिकण्याकारेतां त्याला आतां कोणत्याही गुरुची 
आदेशकणी ऐकायला नको होती 


असो. इज्ाहीम बापाच्या समाधीजवळ बेऊन त्यानें तिला सन्मानपूर्वक 
तीन वळां स्पर्श केला, जवळची माती घेऊन कपाळाळा लाविळी. आणि 
.अधोमूख होऊन हळूच हणाला. “ बाबा ! माझी पदोपदी काळजी 
बाहातां वाहातां तुह्यांला रात्री झोपही मिळत नसे. बाहेरगांबी गेलां तर 
घांवत घर्री येत असा. आणि वारंवार माझा समाचार घेतल्यावांचून 
तुम्हांस बरे वाटत नसे ! बाबा ! या तुमच्या हतभागी मुलाची आतां 
भेट घ्यावीशी वाटत नाहीं काय ! या जगांतील नश्वरता तुमच्या अंत:- 
करणाला पटली नव्हती काय ? शारिराची माती होणार हुं तत्त्व जर 
तुझांल्ा समजलें होते तर मग माझ्यासाठी इतकी तळमळ कां बरे केलीं! 
आतां मी इतकी विनवणी कर्शत आई. मग तुम्ही मळा दर्शनही कां 
देत नाही बरे? माझ्यावरच्या तुमच्या त्या मेमालाही समाधी मिळाली 
काय! मळा आलिंगन देण्यासाठी पुढे होणार तें आपले ह!त कुठें आहेत 
बरे ! ' आनन्दाश्वनी आद्रे होणारें तें नेत्र मळा एकवार दिसतील काँ 1. 
'प्रेमळ हृदयाच्या आश्रयाळाही मी वंचित व्हामे काय ! ज्या अंत:करणां- 
तीळ प्रत्येक सक्तबिन्दु पुत्रवात्सल्यानें. थरारत होता त्या अन्त:करणालाही. 
“मातीतच जागा मिळाती ना ! मी खावा “बाबा! म्हणून . हाक मारावी 
'या आझेनें आपण माझ्याकडे कितोदां तरी सकरुण नेत्रांनी पाहिले 
असेळ, पण हाय! आज ! आज मी आपल्या नांवानें टाहे फोडीत. 
आहे; पण त्याचा कांहींच परिणाम आपल्या हृदयावर होऊं नयना ? 


 इंजाहीम्चे अन्तःकरण अश्ञा प्रकारच्या पश्चातापानें जळू ळागल्यामुळ 
त्याच्या नेत्रांतून झरझर अभुविर्दु गळू लागठे, तो त्या निजरेत स्मशानांत. 
बसून “ बाबा बाजा ! तुम्ही इतके निःठा कर्ते हो झालां ! ! असे हाणून 
रडू लगा, जगांत त्याळा अतां जळ ओढळ अते कोणीहि राहिळे 
नसल्यामुळें त्याच्या दुःखाळा पारावार राहिळा नव्हता. आणि त्यामुळेच 
"तो बापाच्या नांबानें मोठमोठ्याने हांका मारीत होता. पण त्याळा- कोण. 


(१५७) -मंबजीवन. 


ओ देणार ! तो रडून आणि भ्रमिष्ट स्थितीत हांका मारून थकला व तेथेच 
त्या दगडी चबुतऱ्यावर झोपी गेला. 
ह“ क शु > शे 
त्या मृण्मय समाधीगभातून त्याच्या बापाने आपल्या मुलाचा हा दीन- 
वाणा शब्द एकला की काय न कळे ! अथवा हे विराट जग ज्याम उत्पन्न 
केळे त्या दीन दुनिच्या मालकाच्या कानांत हा करुणारव प्रतिध्वनित 
झाला की काय तेहि माहीत नाही; पण आम्ही निश्चयपूर्वक एवढें सांगू 
कतो कीं, त्यांनीं जरी या झोकसंतप्त इब्राहीमचा ममंभदक विलाप 
ऐकळा नसेळ तरी ही इंवरानेंच उत्पन्न केलेल्या एका अत्यंत 
पवित्र जावामें ही आवेगमय किंकाळी ऐकली हाती. तो महात्मा 
बाहेरा. नव्हता. | 


कारण. त्या अधकारानें झांकलेल्या समाधिक्षत्रांत, अगदीं मंद पावलें 
टाकीत एक उंचच उंच मानवमूर्त अंधःकाराच्या प्रावणीत स्वतःला 
गुरफटून घेऊन अबुअयूबच्या कबरेजवळ येऊन उभा राहिला. त्याने इमा- 
हीमर्चे सगळें बोलणे ऐकलें होते. पण झातां जवळ येऊन पाहातो तों एक. 
दुदेत्री अलुतप्त जीव पितृवियोगदुःखानें आधेर होऊन मोठमोठ्याने 
बापाला हांका मारीत असलेला त्याला आढळला आणि त्यामुळें त्याचें 
इदय द्रकलें 


समाधोजवळ येतांच ही अबुअयूबची समाधी आहे हे त्या अपरिचित 
आणि आगांतुक व्यक्तीला कळून चुकले. या स्मशानांतील मुख्य मुख्य थडगी 
त्याच्या चांगलांच परिचयाची झालेलीं होतीं. अबुअयूबच्या समाधीवर 
डोकी टेकून अश्रु गाळणारा व “* बाबा, बाबा ' असा आक्रोश करणारा 
मनुष्य म्हणजे अबुअयूबचा मुलगा इब्राहीमच असला पाहिजे हेंहि त्याला 
समजायला विलंब लागला नाही. 

अशा प्रकारच्या दीधसूत्री अलुमानानें सिद्धांत ठरवून ती दीर्घकाय 
व्यक्ती अगदी नर्जाक येऊन उभी राहिळी. आणि हळूंच इब्राहीमच्या 
अंगाला स्पर्श करून म्हणाली, “ आली इजाहीम ! काय हा तुझा वेडेपणा! 
हा असा विलाप करणें तुला शोभते काय ! जो आत्मा देढार्ची हजारों 
बच्ननें तोडून महानिरवाणाप्रत निघून गेला, तो तुझ्या अल्ला य़ा विलापार्ने 


दिलबहार, _ (१५८) 


येथे येईल काय ? तुझ्या बापाचा-अवूअयुबचा-पवित्र आत्मा त्या शांति. 
मय खुदाच्या पांयाशीं अखंड विश्रांति घेत आहे. तेथून त्याला ओढून 
आणण्यांत तुला काय आनंद वाटतो ! तसेंच या समाधीत त्याचें जें कळवर 
ठेवण्यांत आलें होतें तेहि मृत्तिकारूपी बनलें असळे पाहिजे. आतां येथे 
कांही नाहीं. निष्कारण छाती आणि कपाळ पिटून बेण्यांत काय अर्थ ! हा 
सगळा वेडेचार सोडून दे आणि माझ्याबरोबर चल. 


डिड डय 


प्रकरण १९ वें. 
29. 
स्वाभिनष्ट सेवक. 


आतां एकवार आपण मुवारकाकडे वळूं. त्या मोठ्या रात्री मुबारक 
पुढच्या दरवाज्याला कुलूप लावून इसाकच्या घरी गेला. त्या ठिकाणीं गेल्या- 
वर त्यानं एकले का, इसाकाहेब दरख्खनची सफर करून आले खरे; पण 
कांही जर्र्रांच्या कामासाठी दिळीला गेळे असल्यामुळें त्यांची भेट होणें 
शक्‍य नाही, 


इसाकच्या दिवाणाझीं मुवारकाचा परिचय होता. अर्थात तेत्रें जातांच 
त्यानं झाळला सगळा प्रकार थोडक्यांत त्याला सांगितला. व ती हुंड 
त्याच्या हातांत दिळा, मुनीमही सूज़ असल्यामुळे त्याम त्या हुंडीचा स्वी 
कार कळा. व म्हटलें, “ तुम्ही सर्व मंडळी संकटांत आहां हें ऐकून मलाही 
वाइट वाटत. मा ही हुंडी ठेवून घेतो; पण घनीसाहेब दिलीहून आल्यानंतर 
याच्या माफत हा व्यवहार पुर करतां येईल. त्यांच्या विचारावांचून मला 
ल्य | करता येणार नाही, कारण कोणतीही महत्त्वाची बाब त्यांना विचा" 
चर मा कधीही करीत नसतो. तेव्हां तू आणखी एक आठवड्याने 

उबारक म्हणाला, “ साहेब ! तुमचे सांगणें मळा कबूल आहे. मारी 
ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही समक्षतां नये. माझ्या मालकाच्या नांवानेंच 
ही हुंडी जमा करून घ्या म्हणजें झालें. माझ्याजवळ सध्यां जी रक्कम आहे! 


(१५९) _____ स्वागिदिष तेव: 


त्या रकमेतून मळा किरकोळ सावकारांचे देणें देतां येईल, इज्राहोमता हेबांना 
यावेळीं फारच वाईट दिवस आले आहेत. रुपयांचा तर फारच जरूर आहे; 
पण त्यांना जर समजेल की, ' दालियेच्या विक्रांच्या पेशांतून आपला सध्या 
वक्त गुजास्त आहे , तर मेल्याहूनट्री मेळें वाटेड. इतकेंच नव्हें तर न खातां 
न पितां ते प्राणत्याग करतोल. म्हणून म्हणतो, ही रक्कम तूत आपणाजपळच 
अतू दे. सध्यां पुढें आलेल्या कर्जाखेरीज आणखी किती कर्ज आहे, हें 
मळा माहीत नाही. तेव्हां जर तसें कांही अप्तेळ, आणि त्यांचा तो हाडवरी 
छुमरशेख नत्रीनच कांही कारस्थान रचून दाराशी धरणे धरून वसल. तर या 

वलेल्या रकमेचा आम्हांला उपयोग करतां येईल. शिवाय लवकरच ते 
(हृसाकपाहेबांची भेट घेतल्यावांचून राहाणार नाहींत. ते आल्यावर सगळा 
अवुलासा होईलच. तरी पण दिवाणसाहेब माझी आपणाला इतकीच विनंति 
आहे की, त्यांना या हुंडीच्या बाबतीत कांहीही समजतां नये. त्यांच्या 
कोमल हृदयावर आघात बसेल. ” 


दिवाणर्जांनां हृदय होतें, त्यांनीही जगांत बरेच पावसाळे घाळाधलले 
होते. मलुष्यावर येणारे प्रसंग त्यांना माहीत नव्हते असं नाहीं. शिवाय 
इब्राहीमलाही ते इसाकप्रमाणेंच मान देत असत. ते मुबारकला म्हणाले, 
“£ मुबारक ! या बाबतींत तू अगदी आमभिऊ नको. तुहि या जगांत बरच 
दिवस घालाविळे आहेस. तुझ्यासारखा स्वार्मानिष्ठ सवक फारच थोडे आढ- 
ळतात. तुला इब्राहीमसाहेबांकडे पाठाविल्याबद्दल अजूनही आमच्या साहे 
बांना वाईट वाटत अपतें. ते तुझो वारंवार आठवण क!ःतात. तूं आपल्या 
धन्याच्या हितासाठी जं जें कांही करायला सांगतोस ते मी सर्व करीन 
थोडी सुद्धां कतूर करणार नाहीं. इतकेंच नव्हे तर त्यांना न कळत दुसऱ्या 
एकाद्या पेढीवर जरी मळा इतकी रक्कम जमा करतां आली तरी ती मी 
करीन. ही रक्कम गुप्त ठेवण्याच्या बाबतीत जॅ जं प्रयत्न करावे लागवोल ते तें 
प्रयत्न करण्यांत मो आळस करणार नाहीं, याबद्दल तुझी खात्री असू 
दे. तू॑ आणखी एक आठवड्याने येथें ये म्हणजे तुला सव कादरी 
समजल. !) 


श्‍ दिरुबदार कि प १ , वु, -६-] 9 भ 


आणखीही बऱ्याच गोष्टी झाल्या त्यामुळे रात्रीनें मान राहिलें नाही. 
ल्रिसरा प्रहरही संपून पहाट होण्याची वेळ झाली होती.. मुबारकाला तर 
केव्हां एकदां आपण घरी पोचतो असें होऊन गेलें. तो मनांत म्हणाला, 
४: इये बराच उशीर झाला, साहेंबांना तर आज काल मुळींच झ्ञोप नाही. 
नर कदाचित्‌ ते मला पहायला आले आणि मी आढळला नाही. किंवा 
दरवाजा बाहेरून बंद असल्याचें त्यांना आढळून: आलें तर काळजी कर्शत 
बसतील. त्यांना कांहीच समजणार नाहीं. इतक्या राल्ली दरवाजाला 
कुद्धप लावून तूं कुठें गेला होतास ह्मणून विचारळें तर्‌ मी. त्याचा जबाब. 
काय देऊं |! 
हातां ग्यास्त विचार करण्यांत फायदा नाही. असं ठरवून घ्या एक्षया- 
तून तो आला होता, त्याच एक्वेवाल्याला एक रुपया ज्यास्त देण्याचें ठरवून 
शक्य्रलितक्या लवकर मला घरी नेऊन पोहोंचीव असें म्हणाला. 


गाडीवाल्यानेहि त्योच्या सांगण्याप्रमाणे खूप जोरानें गाडी हांकावेठी 
त्यामुळे टरल्ल्या वेळांपक्षां तो बराच लवकर घरी येऊन पोहोचला. गाडी- 
वाल्याला भरपूर भाडें मेळाल्यामुळे तोहि आनंदाने निघून गेला. लागळीच 
मुबारकाने आपल्या कांपऱ्या हातांनी कुलपाची चादी काढून दरवाजा उध- 
हला. नतर अवाज न हाऊं देतां त्यानें पुढील दरवाजा बंद केला ब आप- 
ल्या खोलीत जाऊन मेणबत्ती पेटविळी. 

दिवा लावल्यावर त्याने सभोवार पाहिले. चाहोकडे विलक्षण स्तब्धता 
 पसरळेली असल्यामुळे त्यालाहि त्या एवढ्या मोठ्या घरांत. भीति वाटल्या- 
वांचून राहिळी नाहीं. तरी पण आपल्या साहेबांची तब्यत कशी काय 
आहे. हें पहाण्यासाठी तो. वरच्या खोलीत आला, पण तेथें त्याला काय 
दिसणार ? बिछान्यावर कोणीहि नव्हते. दरवाजा सताड उघडा होता व 
उघड्या सिडकातून प्रभातकाठीन वारा येत होता. 


मुबारकाळा आश्चथ वाटले, तो आपल्याशीच; पण मोठ्याने म्हणाला, 
ह हीं द च क 
काह क दगा आहे खास. इतक्या रात्री ते जातील कुठे ! . मग 


णा. तते : दिवस भीती वाटत होती ती. तर खरी झाली 
नॅकेंड हना. ऱ) 


क! भमूनें आत्महत्त्या करून घेतली असावी अशी भरयकर कल्पना. 


(३१६१) स्वानिनिष्ठ सेवक. 


मनांत येतांच मुबारक उतावीळपणानें चोंहोंकडे धांवपळ करू. लागल्म, 
त्याने तें सव घर घुंडाळळें.कानाकोपराहि पहावयाचा ठेवला नाहीं; पण कुठेंच 
त्याचा मालक त्याला भेटला नाही. त्यामुळें त्यानें आत्महत्त्या केली असावी 
अस्तेंच त्याचें मन त्याला सांगूं लागले, 


चुकल्याचें मन चोहोकडे म्हणतात, त्याप्रमाणे मुबारकाला एका विचा- 
रानें समाधान वाटेना. तो मनांत म्हणाला, “घरांत उष्मा होत असल्यामुळे 
कदाचित्‌ स्िडिकीवाटे बागेत गेलें असतील. ” हा विचार मनांत येतांच: 
श्लो पुन्हां खाली आला; पण तितक्‍यांत मधल्या दारानें ते आपल्या 
बोलीत गेळे असतील अशा समजुतीने ता पुन्हां त्यांच्या खोलीत जाऊन 
उगाच वेड्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. तोच बिछान्याजवळ पडलेले 
लाल रंगाचे एक पत्र त्याला मिळालें लागलीच त्यानें तें वाचायला सुरवात 
केली. पत्रांत पुढीलप्रमाणे मजकूर होता. 

“: मुबारक ! मी तुला सांगितलें नाही; पण आतां सांगता. आज 
सकाळीच काजीचा शिपायी दाराशी आला होता व त्यानें कळविल्यावरून 
मला समजलें की, माझ्या देण्यापेकी किरकोळ सावकारांनी माझ्यावर 
बजावणी वारंट काढलें असून ते तें उद्यां सकार्ळीं बजावणार आहेत. 
तत्पूर्वी रकमेची व्यवस्था झाली पाहिजे. या देण्याची एकंदर रक्कम बाराशे 
रुपये आहे आणि माझ्या हातांत तर एक छदामही नाहीं. बरें दालिये- 
सारखी एखादी दासीहि नाही. नाही तर आत्मविक्रय करून तिनें मला 
कजातून मोकळे केळे असतें. माझा इलाज नाही. मानीपणामुळे अपमान 
सहन करवत नाहीं. आणि तशांत याचवळीं पित्राज्ञचा एक ल्हानसा लेख 
आतांच माझ्या हातांत आला त्यांत ते मळा आत्महत्त्या करायला सुच- 
वितात. इतकेच नव्हे तर पुष्करणीजवळाल माठ्या आम्रदृक्षाच्या एका 
शुष्क शाखेला गळफांस लावावा अशीहि त्यांची स्पष्ट सूचना होती 
मळा आशेचा किरण दिसला. मी आत्महृत्त्येळा निघालो. सकाळी होणाऱ्या 
अपमानांतून सुटण्याला दुसरा म'ग नाही. शिवाय या कृत्यापासून मागे 
ओढायल्य दुसरें कोणीही नाहीं. तूं नाहीं-दालळिया तर नाहींच. मी. चाललो, 

कुठाहि जाण्याला मोकळा आहेस 


आली, इंनाशेकी, 
दि. १० | 


दिल्न्हार.. (१६२) 


पत्र वाचतां वादतां मुबारकार्चे हृदय थरथरा कांपत होतें व त्याचा परि- 
णाम सगळ्या अंगावर दिसत होता. त्याने पत्र फेकून दिळें आणि तो 
एकाद्या भ्रमिष्ट मतुष्यासारखा माडीवरून खाली उतरला आणि त्या 
आंब्याच्या झाडाखाली जाऊन त्यानें पाहिळें पण त्या ठिकार्णी इत्रा्हीम 
आढळला नाही अथवा त्याचें प्रेहही दिपले नाहीं. मातर खांदी मोहून 
पडळेळी दिसत होती. ' मग इन्राहीमर्चे प्रेत एकाद्या हिंद पशूंच्या भक्ष्य- 
स्थानीं तर पडळें नसेळ ना £ मुवारकच्या मनांत शंका आली, पण ती 
शंकाच होती. ती त्याला खरी वाटेना, त्यानें एक मोठी मझ्ाळ पेटाविळी 
आणि त्या उद्यानांत चोहोकडे इत्राहीमचा तपास केळा; पण त्याचा 
इच्छित हेतू पूर्ण झाळा नाहीं हें सांगावयास नकोच. कुठेंच जेव्हां त्याला 
आपल्या प्रेमळ धन्याचा तपास ल्यगेना तेव्हां तो दोन्ही हातांनी मस्तक 
दाबून भरून रढू लागला. त्याला कांहीं सुचेना. आपल्या धन्याचे प्रेत 
एक्द्या ळर श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडावे ही कल्पना त्याला 
होऊं लागळी. तो आपल्या मनाचे निरानिराळया प्रकारांनी समाधान 
करू लागला. 


पण लुसत्या विचारांनी तरा त्याचे समाधान कसं होणार ! तो आपल्या 
अश्चुपूर्ण नेत्रांनी दीनासारखा चोहोकडे पहात घरांत आळा. दु:खातिरेकाने 
त्याचे हृदय सारखें धडधडत होते. आपल्या खोळींत येऊन बसल्यावर तो 
मनांत म्हणाला, “ खरोखरच इब्राहीमसाहेबांनीं आत्महत्त्या केली असेल 
काय ! छे. खात्री होत नाहीं. सकाळीं चांगल्या मकाशांत चोहोकडे शोधून 
पाहिले पाहिजे. * दुःखी माणसांना लवकर मरण येत नाहीं. ' असें लोक 
बोलतात. मग इब्राहीमसाहेबांना तरी कां मरण यार्वे ! बस्स. त्यांनी 
कितीही प्रयत्न केळे तरी त्यांना मरतां येणें शक्‍य नाहीं हेंच खरें. माझ्या 
अन्तःकरगांतील पडसादही मला हेंच सुचवीत आहे. जी गोष्ट नको 
असेल तिचा लवकर वियोग होत नाहीं. दुःख आणि दारिद्रय कुणाल्मही 
नको असतें; पण तें कुणालाच सोडीत नाही. तेव्हां दुःखाचा तीव्र ताप 
असह्य होऊन साहेबांनी कदाचित्‌ देशत्याग केला असेल, प्राणत्याम कर- 
णेंच शक्‍य नाहीं, मी उजाडतांच त्यांचानशोष लावीन, !' 


मुतारकाने: महोक्षें. बोल खेर॑काण्याला कसूर केली नाहीं. उजाडतांच 


(१६३) स्वामिनिष्ठ सेवक. 


त्यानें आसमंतांतील बराच प्रदेश पांयाखालीं तुडविला, पण त्याची मन- 
कामना पूर्ण झाली नाहीं, त्याला निराश व्हावें लागडें सगळ्या शहरभर 
वणवण फिरूनही त्याला कघळाच लाभ झाला नाहीं. तो भम अन्तःकर- 
णानें दीनवदन होऊन घर्ण आला आणि साहेबांच्या बिछान्याकडे सूक्ष्म 
नजरेनें पाहूं लागळा. आपल्या धन्याने आपल्याला कांही हुकूम केला आहे 
की काय हें पहावे अत्ता त्याचा उद्देश होता. इब्राहीमने घरांतून बाहेर. 
पडतांना बिछान्यावर ठेवळेळें पत्र खिडकीतून येणाऱ्या वार्‍याने उडून जमि- 
नीवर पडलें होतें, त्यामुळें त्याला ते. प्रथम आढळडें नाहीं; पण आतां 
त्याने बिछान्याकडे सूक्ष्म नजरेने पाहून त्याचा तपासणी कण्णयाचें कास 
चालविल्यावर उशीखाली असळेलीं जमाहिराची पिशवी त्याला सांपडली. 
तो चकीत झाला. ती थेली त्या ठिकाणी कशी आली याचा त्याला अंद्राज 
होईना. इब्राहीमच्या हातांत पेसा नाहीं हें त्याला माहीत होतें. तो ती 
थेळी हातांत धेऊन विचार करूं लागला इतम्यांत खिडकीच्या बाहेर त्याची 
नजर गेळी, तोंच काजीच्या शिपार्यांसह सावकार लोक आपल्याच घराकडे 
येत असळेळे त्याला आढळळे. त्यामुळें याच लोकांच्या जाचामुळें आज 
इहब्राहीसताहेवांना ग्रहत्यायग करावा ळागला असला पाहिजे अशी त्याची 
समजूत व्हावयाळा विलंब लागला नाही. 


या येणाऱ्या दुष्ट लोकांवर तो. मनांतल्या सनांत फारच रागावला; पण 
तसे बाहेर त्याला कांहींच बोळून दाखवितां येणे शक्य नव्हते. तरी पग 
त्यांनीं घरांत पाऊळ ठेवण्यापूर्वी च रक्कम त्यांच्या आंगावर टाकून त्यांना 
येथून घालवून द्यावे अते त्यानें मताशी ठरवेळेंव तो त्या उद्यो- 
गाला लागला. | | 

याच वेळीं एक सावकार सदर दरवाजांत पाऊळ टाकतांच मुबारकाला 
ओरडला व तो समोर येतांच त्याला म्हणाला, “ करपे काय मुबारक! 
तुझें मालक कुठें आहेत ! 

:: त्यांच्याकडे तुमचे काय काम आहे १ ” मुबरकार्ने तिरस्कारामे, 
प्रश्न केला. 


“ वा: तूं तरी वेडाच दिसतोस आम्ही त्याचे सावकार आहों हें तुला 
माहीत नाहीं वाटतें. पेसे आणतांना राजरोस आणले आणि 


दिलबहार. १६४) 


दिवस काढायला लाल नाहीं वाटत ! बोलाव इब्राहीमला .! आतां ते पूर्वचे 
इंग बाजूला सारा म्हणावें. काजीचे झिपाई घेऊन आम्हीं आलो आहों. 
आज त्याच्या घरादाराचें लिलांव केल्याशिवाय राहात नाहीं. ” 
बोलतां बोलतां तो ग्रहस्थ मोठ्या झोंकानें पुढें सरू लागला तोंच मुबा- 
रकाने त्याला मार्गे लोटून धमकावून म्हटलें, “ इथेंच उभा राहा सेतान- 
आद्या ! तुमच्यासारख्या हजारों घुंधुरटांनां वाळूच्या कणांप्रमाणें उडवून 
द्यायला मी समर्थ आहे. असल्या क्षुद्र गोष्टी धनीसाहेब पहात नसतात. 
तुम्हांला जे शब्द बोलायचे असतील ते संभाळून बोला. मी तुमची रक्कम 
आत्तांच या ठिकाणी आणून देतो. माल आंत पाऊळ टाकाल तर खबरदार. 
रक्कम घ्या आणि चालते व्हा. ” 
सावकारांना वाटत होतें की, आज आपणाला चांगलीच शिकार सांप 
हृणार असून आम्ही इब्राहीमला मर्जाला येईल त्याप्रमाणें नाचवू , व अप- 
भान करूं, पण दरवाजांतच मुबारकाची ती क्रोधविकंमित भयंकर मुर्ती 
पहातांच त्यांना पुढें जाण्याला धेय होईना. ते जागच्या जागींच पुटपुटत 
उभें राहिलें. जो मनुष्य मुबारकाशी बोलत होता, तो आपल्या अनुयायां- 
कडे वळून हळूच म्हणाला, “ आहे काय हा प्रकार? हा गुलाम 'तर 
फारच चढेल दिसतो. पाहूं तरी आमच रुपये हा कसे देतो तें! ? 


पण त्यांचा अंदाज अगदींच चुकला. कारण थोड्याच वेळांत बाराशे 
कृपयांच्या थेल्या एकट्या मुबारकाने बाहेर आणून ओतल्या. व तो प्रत्येकाचे. 
कजरोखे घेऊन त्यांना त्यांची रक्कम देऊं लागला, दृष्टांची निराशा झाली 
 झाणि सुष्टांना आनंद झाला; पण कुणालाच कांहीं बोलण्याचें धेय झाले 
नाहीं. मुबारकाला लिहायला वाचायला चांगलेच येत असल्यामुळें कोणीही 
सावकार त्याला फसवू शकला नाहीं. एकंदरींत सवीची निराशा झाली 
आणि निष्कारण वाइंटपणा मात्र पदरी आला. मुबारकानें न बोलतां सवीन! 
नाटेला लावलें, 


. स्वार्मानिष्ठ सवकाळा योग्य अस हें काम मुबारकारने केलें खर, पण ते 
लोक निघून जातांच त्याच्या अन्त;कहूशांत प्रमुवियोगाच्या दुःखद विचा- 
रांनी तुफान करण्याला सुरवात केलीं* त्याला तें घर स्मशानासारखें दिसु 
जागले. सारी ऱात्र जागरण झाल्यामुळें त्याचे डोळे लाळ झाले होते व चेहे 


(१६५) 'महताचा' आदेश. 


प्यावरचा तजेला पार नाहींसा झाला होता. पोटांत तर अन्नाचा एक 
कणही नसल्यामुळें त्याला ग्डानी येत होती; पण वरांत जाऊन क्षुधाशांति 
करावी असे कांहीं त्याचें मन त्याळा सांगना. तो आपल्या मालकाची 
'मारीप्रतिक्षा करीत दरवार्जांतच बतून राहिला. 

पण त्याचा दयाळू मालक घर्री आला नाहीं. सावकारळोकांच्या त्रासाने 
त्यानें कायमचा देशत्याग केळा असेळ असेहि त्याच्याने म्हणवेना. स्वामि- 
निष्ट सेवकाचा प्राण तळमळू लागळा. त्या दुःखी मुबारकाचें काणी तरी 
समाषान करील काय ! 


प्रकरण २० वें. 
€-*२१€-2%-२ 


महताचा आ 
अधःकारामुळें अस्पष्ट दिसणाऱ्या त्या अपरिचित व्यक्तीच्या तोंडून 
अकत्मात आपल्या नांवाचा उभ्चार झालेडा ऐकून इब्राहीमला अतिशय 
आंश्रर्य वाटले. तो बसल्या जागेवरून उठला आणि अंधारामुळें अदृश्य 
दिसणाऱ्या त्या व्यक्तीला उद्देशून म्हणाला, “ आदावसाहेंब |! आपण 
“मळा ब. माझ्या वडलांना ओळखतां काय ! आमची नांदे आपणाला 
. कुणी सांगितली ! माझ्या हालचालीवर व बेसावधपणानें उच्चारल्या 
जाणाऱ्या शब्दांवर इतका सुक्ष्म पहारा ठेवणारे आपण कोण ! एवढ्या 
रात्री असल्या भयेकर काळोखांत माझ्या मागे येण्याचा आपला उद्देश 
काय ? ? 
अंधःकारानें झांकठेळा तो पुरुष म्हणाला, “ मी कोर्गा कां अलषेना; 
पण तुझा हितचिंतक आहे. स्मशानांत तर मी नेहमीच येत असतो, तेव्हां 
त्या बाबतीत तुळा आश्चर्य वाटण्याचे कारण नाहीं, अन्त:करणावर नश्व- 
-रतेचा ठता उमटविण्यासाठी मळा बहुतेक नेहुर्मीच याठिकाणी यावेसे 
वारतें. तेव्हां तू माझ्या बाबतीत हिसत भ होतां मागून ये. तुझें अक- 
स्यांण होणार नाहीं, ” 
“4: मला आपला परिचय करून घेतां ग्रेईल.कां. ! मापला हा 


स्वर आणि बोलण्याची गोड पद्धत यावरून मला वाटतें की, आपण परदुः- 
स्वानें दुःखिंत होणारे महात्मे आहां. ” 

यावर तो आगांतुक गृहस्थ म्हणाला; “ या जगांत महात्मा एकच 
आहे. आणि त्यानेंच इच्छामात्रेकरून हें जग उत्पन्न केळें. त्याच्याशीं 
तुलना केल्यास मनुष्याळा कीटानुकीटक हटले तरीहि तें जास्तच होईल ! 
त्याच्या मलुष्य माझ्यासारख्या मलुष्याची कसली योग्यता. ! मी तर 
'एक संसारविरागी संन्यासी आहे.. या जगांत मला बंधन असं कांहींहि 
शाहेलेलें नाही. तरी पण या जगाचा नियमच असा आहे की, मेदमांस- 
मय देह धारण करणार्‍या जावाला निश्चयपूर्वक मायेच्या आधीन व्हावेच 
ह्यमेते. कारण तो. देहच मायेचा आधीर व मायेच्या बंधनानी परिस्फुट 
लिला. असतो. जो मायेचा अत्यंत तीव प्रवाह शरीराच्या प्रत्यक नसांन- 
साबन वाहात असतो तो सहजासहजी दूर करणें शकय तरी आहे काय ! 
माझ्यावरूनच पहा. मला संसार नाही, आणि आत्प इष्टही नाहीं; पण 
नंगासाठी माझा जीव तळमळत आहे. मी मनावर जय मिळावैला आहे 
आहें लोक हणतात, मला मायापाझञ नाहीं अशीहि लोकांची समजूत आहे; 
| ल ती त्यांची ती समजूत चुकीची आहे. मो जगाच्या बंधनांनीं *जखड 
केल्य आहे. जगाच्या दुःखाने माझें अन्तःकरण तळमळत आहे. आणि 
“मी. जगासाठी माझ्या जिवाचे रान कर्संत आहे. मळा बाजूला जातां येत. 
. नाहीं. मुला आतां रात्र संपळी. तूं माझ्याबरोबर चल मी तुला आश्रय देवो.!- 


त्या ससारावरागा महताच्या बोलण्याने इज्राहीसचे शोकतापदग्ध 
अन्तःकरण संजीवित झालें. तो कल्पनातीत प्रसन्न हृदयाने झणाळा, “आपण 
जर माझ्यावर इतका अनुग्रह करीत आहां तर या दालुदासाला आपल्या 
अल्प परिचयानें कां बरे कणी कर्रत नाहीं! 
तो फकौर म्हणाला, “ माझ्या बाबतीत मी तरी तुला अपरिचित कां 
ठेवूं ! माझें नांव शहासूफी फकीर, आणि जग हा माझा संसार !? 
इज्राहीम चाकेत झाला, इतक्या सहजासहजी आपणाला हा अपूर्व 
ल्य़भ झाल्याबद्दल त्याला धन्यता चाट श्री. तो नम्र होऊन मृदु स्वराने 
म्हणाळा, “ हा इत्राहीम आपला गुलाम आहे. या पांतकी जीवाचा प्रणासे 
श्रापण स्वीकाराळ-काय ! वडलांच्या तोंडून मी आपळें नांव अनेक बँळीं 


(१६७) | मुहंताचा आदेश 


शेकलें आहे इतकेच नव्हे, तर माझ्या लहानपणी मला आपलें एकदोनदा 
दर्शनही झालेळें आठवते. हाय ! तो सुखाचा शेझयकाल मला काय- 
मचा अन्तरला !! ” 


_ “ शोक करणें हें समंजस मलुष्याचे काम नव्हे. तू मळा लहानपणी 
पाहिलेस हे खरे आहे. तुझा बाप माझा शिष्य होता. बाळपणचा निष्का- 
ळजीपणा पुढे कायमचा टिकतो असें नाहीं. ते एक प्रकारचें अजान 
असतें, '! मागील आठवणीने शहासूफीचेहि नेत्र आद्र झालें 


५: इथे नर्जीकच आपला दर्गा असल्याचें मला माहीत आहे. कारण 
पवणीच्या दिवशीं आम्ही सर्व मंडळी तेथें उपासना करण्याला जात असू 
तरी पण तेर्थे आपलें प्रत्यक्ष दर्शन असे कधींच झालेलें नाही. आजचा हा 
सुयोग म्हणजे ''अनेक जन्मीची पुण्याई असूच म्हटले पाहिजे. '* इब्राहीम 
सदूगर्दात होऊन म्हणाला, 


१ 


५: म केव्हांच एकेजागीं नसतो. सगळें हिंदुस्थान हरे माझें धर आहे; 
मग असा एकेजार्गी बसून मी काय करू बरें? मी खुदाचा युळाम आहे! 
खर्थात मळा त्याच्या. आजेनुसार वर्तन करावें लागतें. सरत्स्वी त्याच्याच 
तरणी अपंग केळेंळें असल्यामुळे मला ममत्व राहलेळें नाहीं. तो श्या. 
'ठिंकार्णी मला. घेऊन जातो त्या ठिकाणीं मी जातो. मळा स्वतंत्र गती. 
माही, आणि विचारही नाही. '' आतां माझा तुला पारिचथ झाला. 
आतां तरी माझ्या बरोबर यायला कांहीं हरकत नाहीं ना ! 


अशा सत्पुरुषाबद्दल आपण शंका घेतळी हुं योग्य केळे नाहीं ' असें 
इम्राहीमला वाटलें व अनुताप झाला. तो हात जोडून नम्रपणानें म्हणाला, 
“ मी आपला आज्ञाधारक गुलाम आहें. मला आपण जिकडे न्याल तिकड 
मी येइन, ” 


आपल्या नव्या शिष्याची बिन हरकत अलमती मिळतांच तो फकीर 
पुढें चालू लागला, इत्राहीमही कांहां न बोलतां त्याच्या मागून निघाला 
तरी पण त्याच्या अन्तःकरणांत विचाराचे काहूर माजलेच होतें. पुर्ढ काय 
करावे आणि कुळें जावें हा प्रश्नं त्याला अद्याप सुटला नव्हता. तो मनांत 
णाला, “ मी बाबांच्या तोंडून ऐकळें आहे काँ, जेव्हां कोणाही मह्यपा 


(१९<) 


प्याचा पापक्षय होतो तेव्हांच त्याला साधुतगती घडते. याच झहासूफोची 
भेट घेण्यासाठीं किती तरे मुमुक्षु चोहोकडे भटकत आहेत; पण मला 
अचानक रीतीने या असल्या काळोख्या रात्रो स्मशानांत त्यांची भेट झाली ! 
काय हा विलक्षण योगायोग ! केवळ ते मला भेटळं असेच नाही तर 
आपल्या बरोबर घेऊन जायलाही तयार झाडे. मला तर माझा आतां पुन- 
.बैस्मॅच्‌, झालासा वाटतो !. मनाला एक प्रकारचा उत्साह वाटत आहे! 
सांधुस्सातीत लोकोतरपणा आहे म्हणतात ते खोटें नाही. 

... अनांत विचार चाढ असले म्हणजे लांबच लांब असलेळा मार्ग जवळ 
र कया क; चाललेत वाटत नाही. आणि कंट्राळाहि येत नाहीं. इब्राहीमलाही 
"ततच झालें. शहातूफी आपल्या या नव्या अनुयायांसह लवकरच दर्ग्यात 
येऊन पोहोंचळले. इज्राहीमल आनंद वाटला. 


_ दृग्यांचे पुढचे दार नुकतेच उवडण्यांत आलेळे होतें. चे'होकडे उष:- 
कालचा धूसखर्ण प्रभातकाळीन रम्यतेछा विशेष मनारम करीत होता. 
'वृक्षकोटरांत झोंपीश् गेळेळे पक्षी जागत होऊन भुपाळ्या म्हणत परमेश्वराला 
जञगवीत होते. सूर्यादयालाहि फारसा विलंब नव्हता 

“ शहासूफी, त्या दयातील बन्याच मोकळ्या खोल्या मार्गे टाकून एका 
साधारणपर्गे सुशोभित केठेल्या खोलींत आला. आणि इब्राहीमला उद्दे 
शलून मेमळमणाने म्हणाला, '' बाळ, माझ्याकडे कोणी सन्माननीय अतिथी 
आल्ा तर मी त्याला खोलींत राहायला जागा देतो. तेऱ्हां तूंदरी इथेच 
राहा. माझी सकाळच्या उपासनेची वेळ झालेडी आहे. नोकरांना मी 
सांगून जातों. ते तुझ्य़ा सांगण्याप्रमागें सगळी सोय. लावून देतील. काळ 
सर्व रात्र तुळा जागरण झालळेळें आहे. तेव्हां तुला झोपेची फारच आवर्यर- 
कता अहे. या ठिकाणीं कोणत्याही प्रकारचा परकेपणा मानावयाचा नाही. 
*्वतःच्या राहात्या वरांत आहे अततेंच समज आणि विश्रांति चे. मी पुन्हां 
दोन प्रहर तुला भेटेन; पण तुला मुख्य सांगावयाचें म्हणजे इतकेच कीं 
मळा विचारल्यावांचून तूं इथून जाऊं नको. आणि जर माझी अवशा करून 
तू मळा न सांगतां गेळास तर मी समजेन कॉ माझा सच्छिष्य अबुअवूब 
याचा तू योग्य वारस नाहीस ! ” 


इतके बोलल्यानंतर इंब्राहीमला कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्याचा अक- 


क 
क, 
१ रे 


( (६९) हताचा आदेश 


काश' न देतां तो फकीर एका अंधाऱ्या . खोलीत अदऱ्य झाला. इब्राहीम 
तर हा सगळा प्रकार पाहून मुग्वच झाला होता. जणुं काय आपण एकादे 
अद्सुत स्वप्नच पहात आहों असेंच त्याला वाटले. तो स्तब्ध राहिला, 
त्याला कांहींच बालण्याचे सुचले नाही री 

थोड्या वेळानें तो कांहीसा भुद्धावर आला आणि त्यान आपले क्झ्डे की ० 
बंदळळे. जवळच थंडगार पाण्यानें भरलेडी एक सुरई होती. त्यांतील पाणी 
घेऊन त्यानें मुखप्रक्षालन वगेरे करून झोप नसल्यामुळें आलेला मलळंपरणा 
घालविण्याचा प्रयत्न केला, आपल्या आंगरख्याच्या खिशांतून जवाहिरॉची, 
थेली काढून ती हातढमाळांत गुंडाळून ठेविली.. रात्रभर शोंप' नसल्यांधुकि 
त्याला फारच त्रास होत होता. त्यामुळें इतर विचारांच्या भानगडीत “न 
पडत्तां तो बिछान्यावर पढून स्वस्थ झोपी गेळा. मानक्षिक किंवा क्षारिरीक 
कोणतेहि कां श्रम असत ना; पण अतिश्रमानंतर गाढ झोंप लागते 
एवढें मात्र खरे आणि त्यामुळेच इब्राहीम बिछान्यावर पडतांच गाढ 


झोपी गेला 


इज्राहीस या नव्या व पावैत्न जागेंत येऊन झोपल्यानंतर तीन चार तास 
होऊन गेळे. या वेळीं प्रथर सूर्यप्रकाशानें सगळी वसुंधरा संतत्त होऊन 
उष्ण सुस्कारे टाकीत होती. शयनमंदिरांतील काळोख नाहींसा होऊन त्या 
ठिकार्णी सूर्याचा चक्क प्रकाश पडला होता. गाढ झोंप लागल्यामुळें जागूत 
होतांच इब्राहीमळा विलक्षण हुगारी वाटली, सगळी खोली तूर्यकिरणांनी 
_ प्रकाशित झालेली पाहून तो पश्चात्तापानें आपल्याशीच उद्गारला, '“ दुपार 
झाळी तरी मी आळशासारखा अद्याप झोपून आहे, याबद्दल फकोर- 
साहेब मळा काय म्हणतील बेर ! मी इतका मू कग्ता झालो ! शाहापू- 
फींना हें तमजळें तर ते काय म्हणतील बॅरे £ ” 

“ आतां बिछान्यावर बत्तणेंहि योग्य नाहीं” असे ठरवून इजाहीम तांब- 
. ढतोब बाजूळा झाला. बाहेर येऊन पहातो तों दोन नोकर आपलीच वाट 
'घहात उभें असल्याचें त्याला आढळडें. ते त्याला तेथे आलेळा पहाताच 

मामपूर्वक सलाम करून नम्नयणानें म्हणाले, “ हुजूरच्या तेमातीकडे 
आमची नेमणूक झाळेळी आहे. सेवेचा हुकूम व्हावा. आपलें कोणतेंहि 
करास करण्यांत आमच्याकडून थोडी सुद्धां कपुर होणई नाही. ? 


"पुढे आलेल्या नोकरनां इब्राहीमनें आपली स्रान करण्याची इच्छा 
दर्शविली व तें त्याला बाजूला असलेल्या स्ञानगृहांत घेऊन गेले. त्या ठि- 
क्नाणी स्वच्छ पाण्याचा एक सोठा रांजण भरलेला असून स्त्नानारचे इतर 
स!हित्यही असल्याचे त्याला दिसून आलें. नोकरांनी आंग रगडून सान 
कळण्याची आपली तयारी असल्याचें सांगितलें तेव्हां इत्राहीमनें तसे न॒ 
करण्याबद्दल सांगून म्हटले, “ तुम्हीं बाहेर उभे राहा. मी ते सगळे राजो- 
पचार आतां वर्ज केळे आहेत. मी कोणी अमीरउमराव नाहीं अगर 
राजाही नाही. ' 

नोकरानां बाहेर जाणें भाग पडलें. इब्राहीमही लवकरच आपलें स्त्रान . 
आटोपून बाहेर आला. लागलीच एका नोकराने नेसण्याकरितां वस्र पुढें 
केले. ही अनपोक्षित तेनात इज्राहीमला असह्य होत होती; पण आवश्यक 
गोष्टींचा इनकार करणे त्याला कठीण वाटत असेळ. असो. स्वच्छ वद्ध 
पारधान ढरून तो लवकरच आपल्या पूर्वीच्या खोडींत आला. 

पण तेथें येऊन पहातो तों उत्तमोत्तम खाद्यपेयानें भरलेळें ताट एका 
चारंगावर ठाविलेळें असून जदळ एक नोकर हातांत पंखा घेऊन उभा 
असल्याचे त्याला दिसले. संसारविरागी फकिराकड मिळत असलेले हे 
राजभोग भोगण्याला त्याला संकोच वाटूं ळागळा; पण बोलण्याची सोय 
नव्हती. हांणारा पाहूणचार स्वीकारणे त्याला भांग होतें. मुख रोचक 
' पदार्थांच्या त्या जवणाचें त्याला फार समाधान वाटलें. त्यानें जेवण आटो- 

पल्यावर हात घुतळं व तांबुल भक्षण करून खुदातालाच्या विचित्र लीले- 
बददूळ आश्चब कर्रात बिछान्यावर बसला, तोंच एका नोकराने पुढें येऊन 
सलाम करून म्हटळ, “ फकीरसाहबांनीं हुजुरानां बोलव्लिं आहे. 

इनञाहीम कांही न बोलतां उठला आणि त्या नोकराच्या मागून नि- 
घाळा. खोलीच्या बाहर पडल्यावर दोन तीन दालने ओळंडल्यानंत( त्याला 
एका दादरानें माडीवर जावें लागलें, दादर चहून जातांच समोरच्या एका 
निवांत खोलीकडे नाकगने बोट दाखाविळे. व आपण बाजूला झाला.. 
इब्राहीम पुढे झाला, तों खोलीच्या मध्यभागीं एका व्याघचमासनावर 
शहासूफी बरुले असून नेत्र झांकून माळ फिरवात असल्याचे त्याच्या 
'मजझरस पडलें 


(१७१) महंता'चा आदेझ.. 


आंत जातांच त्यानें फकिराला साष्टांग नमस्कार घातला आणि अत्यंत 
लानपणानें म्हटले, “ भगवन्‌ ! आपल्या दयापूर्ण आदरसत्काराने माझें 
दुःखी अन्त:ःकरण कल्पनांतीत शांत झाळे आहे. माइ्यावरच्या आपल्या 
ममतेने मला वलडांची आठवण झाली; पण माझ्यासाठी आपण इतके 
श्रम धण्याचे कारण नव्हते. आपल्या ममतेच्या चार शब्दानीही माझं समा- 
घान झालें असतें. आपल्या या. आतोरक्त आदराने मला फार 
संकोच वाटतो. | 

यावर झाहासाहेब गंभारषणाने म्हणाले, “ हे. असलें ओपचारिक 
आषण ऐकण्याचा मला विज्षषसा प्रसंग नाहीं. तरी पण संसारी लोकांच्या 
शिष्टाचाराला अनुसरून अतिथींचा सत्कार करण्यांत येत असतो. त्यांत 
विशेष असं कांहींच नाहीं. बरं आत तुला कसें काय वाटतें? ” 

:£: आपल्या आशिवांदानें आणि सत्कारानें माझें रात्रीचे जागरण 
नाहीसं होण्याइतकी भरपूर झोप मला मिळाली आहे. तेव्हां मी आता 
ताजा तवाना झालो आहे, असं मानायाळा मुळींच हरकत नाही. 

५: बुहलोजिंत सगळी संपत्ती तूं उधळून टाकटीस असे मी एकळे आहे! 

': होय. आपण ऐकलेली गाष्ट खोटी नाही. मी त्या बाबतीत दुदवी 
ठस्ळों. पेसा खर्च करतांना मळा पुढचा पोच राहिला नाहीं आणि त्या 
माझ्या अविचाराचा यांग्य तांच परिणाम झाला. " 

अशा प्रकारची प्रस्तावना करून इंब्राहीमर्ने आपल्या देन्यावस्थेची . 
ख्रगळी कहाणी, सावकार लोकांनीं केलेला छळ, नंतरची आत्महत्त्या वगेरे 
संगळे कांही सांगितलें. 

सूफीसाहेबांनी त॑ सगळे ऐकून आश्चर्याने म्हटले, '* झालेल्या प्रकारा- 
बद्दल तूं इंश्वराचें आभार मान. जगाचे दाखविण्याचे दांत आणि खाण्याचे 
दांत निराळे असतात हें शिकविण्यासाठींच खुदानें तुला या दिव्यांत 
लोटले. तुझं ज्ञाननेत्र आतां उघडले आहेत. जगांतील खांचखळगे 
तुळा आतां दाखविण्याचे कारण नाहीं. तू आतां पुढे काय 

काणार ? ” | | 

“६ पुन्हां एकव'र प्रयत्न करून दैवाची पर्राक्षा पहावी असा विचार 

आहे ११ 


४ वडिलांचा धंदा करूनच जगांत पुढे यावें अते तुला वाटते काय? 

£ होय, आपलें अनुमान खरे आहे. '' इब्राहीम गंभीरपणे हात जोडन 
म्हणाला, 

£ अजून तुझा अज्ञानीपणा आणि भ्रमिष्टपणा पूर्णपणें नाहोसा झालेला 
नाहीं, कुडील लोकांच्या कृष्णकारस्थ'नापुढे तुझ्याने टिकाव धरवेल अशो 
अजून माझी खात्री होत नाही. तुझ्या हातांत पेसा खेळूं लागला की, 
तुझी विचारशाक्ति लांवेल अत्ता मला संशय येतो. तेव्हां जर तुठा आप- 
ख्या दैवाची परीक्षाच पहावयाची अप्तषेल तर मला वाटते तू. एकद्र्यानेंच 
कोणताही धंदा न करतां कोणा एकाद्या चांगल्या व्यापाऱ्याच्या मदतीनें 
कारभार कर, तुझ्यावर दुसऱ्या कोणाचा तरी नजर पाहिज, ” 


:: आपलें म्हणणे खरे आहे. आणि त्या बाबतींतही थोडासा विचार 
मी ठरावेला आहे. मी आपणाला न सांगता कांहींच करणार नाहीं. अज- 
मोर शहरापासून चार कोसांवर इताक नांवाचा माझा एक चांगला नार्मा- 
कित मित्र आहे. बादशहवांकडेहि त्याची चांगळी पत आहे. सध्यां माझ्या- 
जवळ असडेळें सर्व जवाहीर मी त्याच्या पेढीवर जमा करणार आणि तो 
जशी सा देहळ तसा मी यापुढे वागणार ! '' इब्राहीम्ने अगदीं मोकळे- 
पणानें आपल्या मनांतील हेतू उघड करून सांगितला 


“६ तुझा हा विचार कांहीं अगदींच गेर नाहीं. इब्राहीम ! मी कमवादी 
आहे! यासाठीं देवावर विश्वासून राहण्याची मला झाली आहे. संवय! 
मवुष्य हा देवालक्रमाने सुतदुःखाचा उपभाग घेत असतो. दुदेबदुर्विला- 
सानेंच आजपर्यत तुला दुःख भोगावे लागडें आणि देवाच्या मतत्नतेमुळेंच 
आतां तुझे पुढील आयुष्य सुखांत जाणार आहे. तू स्वतःला अद्याप ऑ- 
ळंछठें नाहींस. तुला मिळलेल्या या नव्या ऐश्वयरीचा तू दुरुपयोग न क- 
रवा आतां तरी आपळी उन्नति काण्याकीरतां खर्च कर. तारुण्यांतील' 
आवेत्राराळा पार झुगारून देऊत आपली वतंगूक सुवारून गेळेळें नांवे 
पुन्ह मिळीव आणि वडलांची किती वाढीव. तुझा बाप, धार्मिक, दानशूर, 
सध्वरिव आणि नम्र स्वभावाचा होता. तूं तसा हो. तुझा मित्र इसाक. 
आपला ळोकिक वाढवून कर्तः्यकूम बजावीत आहे. तूहे त्यांच्या संगतीत, 
राहून त्याच्या सारखा हा. ” 


(१०१) महंताचा आदेश... 


शहासूफीसाहेबांचा हा आदे इनाहीम्ने मान्यवेला हें सांगायला तकोच. 
आपल्या वडलांच्या मरणानंतर असे अधिकारी शब्दानीं दुसऱ्या कोणीही 
महघ्याने आपल्याला कांही सांगितळे नाही, असे वाटून या उपदेशाबद्दल 
त्यानें सूपीच आभार मानलें व त्याप्रमाणं वागण्याची त्यानें प्रातझा कटी. 
दालळियेसाठीं अजमीरला राहावें असे त्याला वाटे; पण तिचे दझनहि होणें 
दुमीळ, असें असल्यामळे त्याला तिकडे जावेसे वाटेना. मुबारक इमानी 
“आहे. तो चांगल्या प्रकारे घरदार सांभाळीळ. पूर्वासारखी स्थिती होई- 
पर्यंत घरी जावयाचे नाही. असा त्यानी निश्चवयच केला असल्यामुळे आतां 
त्या बाबतीत क'ळजी कराक्याची नाहीं; असं त्याने ठरविलें. शिवाय तो 
मनांत प्हणाला, “' कांही दिवस या फकीरसाहेबाबरोबरच देशोदेशी 
फिरावे आणि उद्दिम्न मनाला झांति मिळतें का पहावी. महात्म्यांच्या साह- 
चर्याने मनाचा मळ निघून गेल्यावांचून राहणार नाहीं. नवे नवे देखावे 
पहातां पहातां पूमीच्या आठवणी विसरून जाणें सोपे जाईल, आणि ति- 
तकी मनाचीही तयारी होईल. तसेंच मी कितीहि दूर गेलो., तरी मुबार- 
काला पत्र पाठवितां येईलच. तेव्हां त्याच्याकडून दालियेची बातमी मिळ- 
विण्याला अवघड जाणार नाहीं. 

आपल्या मनांतील हा देशपयेटणाचा हेतू त्यानें शहासूफॉना सांगितला 
त्यांनाही या उच्छंखल तरुणाची ही बदललेली वृत्ता पाहून समाधान घा- 
टळें. त्याच्याने त्याला अडथळा करवेना. त्याच्याबद्दल त्याच्या अन्तःकर-. 
णांत अत्यन्त पेम उत्पन्न झालें असल्यासळें कोणत्याही प्रकाराने याला 
दुःख होऊ नये असं त्यानां वाटत होतें. ते जरी संपारीवरागा फकीर 
होतें, तरीया नव्या मार्येत ते गुंतून गेल्यामुळें स्वतःला विसरून इब्राही- 
मचे कल्याण कसे होईल याच पिचारांत गढून गेले 


कांहीं वेळ विचार करून झाल्यानंतर ते त्याला उद्देशून हाणाळे,““ बाळा! 
तूं माझ्या शिष्याचा मुलगा आहेस तेव्हां मला तू वडलाप्रमाणे मान.. 
'झआाणि माझाच तूं मुलगा आहेस असं मी मानतो. माझ्याकडे तुळा को 
.शत्याही मरकारचा संकोच' बाळगण्याचे कारण नाहीं. ज्या योगाने तुझी 
-अध्यात्मीक उन्नति होईल अशी कांहीं तरी निश्चित योजना करणे हे माझें 
कर्तव्य आहे. आतां मी माळव्यांत जाण्याचे ठराविळे असल्यामुळे तूंहू 


र्‍माझ्यावरींवर तिकडे चल. पर्वर्तांनीं वेष्टिळेळा. आणि नर्मदेच्या निर्मळ. 
प्रवाहाने पवित्र झाळेझा तो उंचतद्याचा प्रांत तूं पाहिलास म्हणजे तुला 
. विलक्षण समाधान वाटेळ, नमंदातटाकींच एका उंचवट्यावर माझा. 
आश्रम आहे. तेथील निसगे रमणीयता नितांतरमणीय अतून ती शोख 
पहात राहिल्याने मलुष्याळा स्वतःच्या देहाची विसर पडतें. तुझ्या दुःखी- 
कष्टी जीवाला ती सुंदर निसगरमणायता खरोखर शांति होईल. तूं तेथे 
पावन होशील. त शक्‍य तितक्या लवकर आपल्या जवळच्या मालाची इस्रा- 
'कच्या मदतीनें योग्य ता व्यवस्था करून ये. तुळा आतां जायला. रहकत 
नाहीं; मात्र आळसार्ने कालाचा अपव्यय न करतां तूं शक्‍य तितक्या लवकर 
आपली कार्म आटोपून ये. " 
इब्राहीमला हे सव मान्य झाळें आणि तो त्यांना भक्तिपूण अन्त:कर- 
णाने नमस्कार करून खालीं आपल्या खोलींत येऊन विचारांत मग्न 
झाला. 


लोखंडाला परिसाचा स्पश झाला म्हणजे सोनें होतें असे ह्मणतात. 
मनुष्याच्या असंघ्कृत मनावरही सापुसागतीने असाच प्रयोग होत अस्तावा 
अर्से म्हणायला हरकत नाहीं. अलुभवाच्या. आणि अनुतापाच्या भर्ट्रीतून 
तापून सुलाखून निवाळेळें मन साघुसंगतीनें संस्कृत बनळेंच पाहिज. 
हृब्राहीमचीहि तशीच स्यिती झाली. जिवंत सृष्टीची ही किमया त्याला 
आपल्या अलुभवाने पटंली. त्याच्या हृदयावरचा जडभार हलका झाला. 
घडाडगणाऱ्या अग्नीला तिळांजळी मिळाली. ज्याला थंडावल्या आणि रड- 
"ण्याचे हास्यांत परिवर्तन झालं, असह्य वेदनांनो तळमळत असळेड़ा रोगी 
ज्याप्रमाणें एकाद्या दिव्प वनस्पतीनें आकार्मक बरा व्हावा त्याप्रमाणें 
इद्या्ही मर्चे झालें आणि तो कल्पनातीत आनंदित झाल्यामुळे आपण एका 
निराळ्याच जगांत आला आहो अते मानू लागळा. मनार्चे इतर विकार 
या आनंदावस्थेत विरून गेलें हाटळें तरी चालेल 


तो मनांत म्हणाला, “ ज्यानें माझ्यासारख्या एका दुदेंव्याला 'औतद्ञ 
त्यूच्या तोंडातून अदूसुत उपायांनी वांचवून त्यांचे दारिद्य घाळीविले 
एका महात्म्याची अद्चंभवनीय भेट आणि तीहि आकस्मिक सतीने.योर 
वेळी करुन दिली, जो या विशाल विश्वांतील सामान्य जीवजेतूचीही 


मबुप्याहतकीच. काळजी. घेतो, आणि सर्वाना हिताचा मार्ग दाखवून 
दो सव शक्तिमान प्रभू, पवित्र, उदारचारत, आणि भक्तिमान दाल्यिचें 
रक्षण करणार नाहीं कार्या! छे छे, सनांत असा संप्रय आणणेंहि पाप आहे 


वोवी तिची काळजी वाहाणारच. खुदा ! मी. आतां अथांग महासा गरांत 
कायमर्चाच उडी घेत आहे, दलियेला सांभाळ आ.णे मुबारकाचा प्रति- 
पाळ कर. 
प्रकरण २१ वें. 
ह आ. 
नदी योजना ! 


& जुळूस ! काय काय प्रकार झाला तो आधीं मला सांग पाहूं! 

“ व्हायचे काय ! जे व्हायचें ते होऊन गेळें. ? 

“ तसें नव्हे. तुजा मालक आज सकाळपासून कुठें गेला आहे ? अजून 
आला नाहीं कां!” 

“८ मला वाटते चाळ बाबतीत कांहीं तरी सलामसलत करण्यासाठी ते 
सेतांनी आसगरकडे गेळे असतील ! ” | 

८: कतली सल्लामसलत ! सध्यां काय चालळें आहे! ” 

तुमच्या जाचांतून सुटून दालियेकडे रागरंग उडविंण्याला जाण्याची सला- 
मसलत ! दुसरी कसली £ ?” 

खरंच; पण का रे, याबद्दल तुझ्या कानांवर कांही गाष्टी आल्या 

आहेत कां! 

“ कां नाहीं आल्या ? मी पुष्कळ कांही ऐकले आहे. तरी पण त्यांचा 
मतलब अद्याप समजलेला नाहीं, 

५महूव्काय काय ऐकलेस तेंच आधीं मला सांग पाहु. ” 

६. 'आपल्या कडक नजरेतूनच एकदां कर्धीसे हुभूरसाहेब दालियेची 
भेट वैण्यासाठी गेळें होते. पण त्या दालियेचें मन फारच उदात्त | ती फक्त 
आपल्या. धन्याल्म तरणमुक्त काण्यासाठींच . एवढा विलक्षण आत्मत्याग 


कारग साध्या उपायानीं ती वश होत. नाही. असें पाहून यानी ऐ 
नव्याच दार्सांची तिकडे योजना केलेली आहे. ” | 
४ कां बरें! असे कण्याचे कारण! 

.“ ही नवी लवंगलता मोठी चतुर असल्यामुळें दाल्यिला आपलीशी 
करण्याला हिच्या बीलधेवडेपणा व हुषारी बरीचशी उपयोगी पढेल असत 
आाटल्यावरून ही नवी योजना झालेली दिसते. ही नवी टवंडी माझ्या 
ओळखीची आहे. हिला. मी असगरच्या घरी एक दोनदां, पाहिल्याचे 
अाठवतें. ? 


“ तरसते असेल तर सर्वस्वी घातच झाला म्हणावयाचा ! जुढूस ! यांत 
एका पातित्रतेचा नाश होणार आहे; पण मो तो तसा होऊं देणार नाही 
मला खारत्रांपूर्वक वाट्ते का, दाल्या ही कोणातरी थोरा मोठ्याची मलगी 
अस्तावो. अथातू तिच्यावर कोणत्याही प्रकारचें संकट न येईल अशी 
व्यवस्था करणं भाग आहे. माझ्या स्वत:च्या स्वार्थासारठी नव्हे; पण तिच्याच 
कल्याणासाठी हा उद्योग केला पाहिज, ? 

* तर मग धर्नासाहेबांनी तिच्या खरेदीसाठी खर्च केलेले दहा हजार 
रुपथे देऊन तिला आपण दास्यत्वांतूनच मुक्त कराना. तसे.झाल्यावर मी 
तिळा कुठें तरी दुसर्‍या प्रातांत नेऊन पांहांचवीन. नाहींतर रुपये भरल्या- 
कांचूनहा क'हा तर| युक्ती न विळा बाहेर काढल्यास आपलें कार्य होईल 
मात्र यांत घनासाहवांचे विशष नुकसान होणार आहे. ? 


काय दहा हजारांचंच नुकसान ना ! एका पवित्र आणि कुलीन 
कु्तारकचा छळ हृ।ण्य.पक्षां इतके नुकसान झालेले पुरवले. इतकेंच नव्हे 
सर संवत्व नाह!स झालं तरा हरकत नाहीं; कारण एकाद्या सतीचा छळ 
होणें हें सवंस्व नाशापेक्षांहे जारत आहे. त्या पापानें माझा हा ससार 
मळून खाक हइल, यासाठी ज्याला हे. भविष्य समजत आहे त्याने तरी 
असल पाप हाऊ न देण्याविषयी जपळें पाहिजे. ” 
४ तू एक काम करशील कां!” 


डू > ॥ ५५ प ७१ 
"आ. जे कि 
ह. 
"१ भि 
1५08. 


गना गते कोम! आपण सांगितलळें कोणतेही काम मी कधी करीत 
हाहीं*ंअसें म्हंटले का! ” 
तेते नेसळें तरी महुस्वाच्या कामाबद्दल आगाऊ तयारी असलेली बरी 
ल. दालिगेला सोडून देण्याची खटपट कते; पण तूं तिल इंब्राहीमच्या घरीं 
नेऊन पोहोचविशील तर बरें होईल. ' | 
“बाईसाहेब ! इन्राहीमसाहबांची आठवण कशाला करतां ! तसे मनुष्य 
पुन्हा. आपणाला आढळणार नाहीत ! ते आतां घरी नाहींत आणि पुढे 
कधी यंतील तेहि सांगतां येत नाहा. त्यांचा विश्वासू नोकर मुबारक दुःखा- 
कांडाने कसातरी एकेक दिवस घालवीत आहे. त्याच्या डोळ्याचे पाणी 
अद्यांप सुकले नाहीं. आणि इंब्राहीमची भेट झाल्यावांचून त सुकणारही 
नाहं! '' 
५ मुबारकाला तूं वारंवार भेटत असशील नाहीं का! 
५ होय बाईसाहेब ! दाळियेची बातमी मिळविण्यासाठी तो कालच इकडे 
आला हाता. ” 
खरंच जुलूस ! तुझ्या धन्याच्या निष्ठुर अत्त्याचारीमुळेंच आजया 
कुटूंबाच अस हाल होत आहेत. दाल्यिची ती तशी दशा. इंब्राहीमने तर 
अज्ञातवासच स्वीकारला आणि इन्नाहीम धाय मोकलून एडत आहे. या 
हळकलोळापासून आमचें कधीं तरी कल्याण होईल कां ! बरें, जुलूस, 
त्या बागेत येऊन राहिल्यापासून दा&येला तू कधीतरी आनंदांत पाहि 
ळ्स का 9!) 
... “ नार्ही मुळींच नाहीं. उळट ती दिवसें दिवस सुकत चाललेली आहे. 
-[तिचा ठो सुंदर चेहेरा दुःखाने आणि शोकानें इतका मळूळ होऊन गेला 
आहे की, नेहमीचा परिचित मलुष्यहि तिळा ओळखू शकणार नाही 
_ नुकत्याच फुललेल्या फुलाळा अग्नीची ज्वाला लागल्याने त्याची लशी 
स्थिती हात तशी दालियेची शाली आह. बिचारीला क्षणभरही समाधान 
शि त नाहा 
तुझ्या धन्याशी ती ।मेळून मिसळून वागत असेल नाहीं ! ” 
छे, कर्धीच नाही. तस हाणें अगदींच असंभवनीय ! शिवाय 


दिछबहार. (१७८) 
त्यांना घरांतून बाहेरच पडतां येत नाहीं. इतके अतूनही कर्षी, ंरसत 
मिळालीच तर इत्तर कामामुळें त्यांना बागेत' जाण्याचा. सुयोग. सांपढद: 
नाहीं. आणि तेथें जाऊन तरी काय “करणार ! दाल्या तर पूर्वीपासूनच 
त्यांचा तिरस्कार करीत आहे. मग तिच्याकडे जाण्यांत त्यांना आनंद कसला 
वाटणार! 


एकंदर्रीत दलिया नाराज आहे आणि तिला ही स्थिति आवडत नाहीं 
असें ग्रहीत घरून पुढील योजना करायला हरकत नाहीं, असाच तुझ्या 
म्हणण्याचा अर्थ दिसतो. चांगळें आहे. कोणा साध्यीचा छळ व्हावा हे 
मलाही इष्ट नाहीं. खुदालाही असला मागे कधींच पसंत नसतो. जुळख ! 
तूं मळा साझ्या मुलासारखा आहेस. तुझ्याशीं मन मोकळें करून बोला- 
यला मला कांहींच संकोच वाटत नाहीं. मी इथचा हा संसार किती संकरें 
सोसून चाळविळा आहे हें तुला नव्याने सांगायला नकोच. त्यांच्या सुखा- 
साठां मी जपत असतें; पण तें त्यांच्या गांवीही नाहीं त्याळा मी तरी काय 
करूं बर? खरें सांगायच म्हणजे मी थोडीशी तोंडाळ आहे खरी; माझ्याने 
सहन करवत नाहीं. पण त्यांचें थो्डेसुद्धां वाइट व्हावें असें माझ्या मनांत- 
ही कधी थेत नाहीं. कंजूषपणा म्हणज किती करायचा ! मळा तो सहून 
होत नाहीं. त्यामुळे मी ही अशी भांडखोर बनलें. मी करतें हें बरें नाही 
हें मलाही समजते; पण प्रसेय आला म्हणजे दोन शब्द बोलावें लागतात. 
मात्र मनांत त्यांच्याबद्दल फारच काळजी वाटते. आपल्या जिवाकडेही न 
पहातां पेसा सांठवावयाचा आणि तो अशा एकाद्या बदकमांत खच करा- 
वयाचा हें कुणाळा तरी सहन होइल का जुळू्स ! दलिया साध्वी स्त्री 
आहे, तिचे कुल उच्च असून ती मनाची कोमल आणि उदार आहेंडं, 
मला आतां कळून चुकले. अर्थात्‌ तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार 
स होईल अशी मला तजवीज करणें भाग आहे. सतींचा शाप फारच  भर्ये- 
“कर. असतो. अपराधावांचून कुणालाही शासन करतां येत नाहीं हें तुला 
. मार्हीत आहेच. तेव्हां तू आतां निश्चित राहा, मळा ज्यावेळी स्पष्टपणे कळून 
येईल की माझ्या नवऱ्याकडून अथवा तुझ्या धन्याकडून त्या पतिव्रतेचा 
आज छळ होणार आहे, त्याच वेळीं मी. त्या अत्त्याचारी मलुष्यासमक्ष 
तिला. या बेदिवासांतून मुक्त करीन. मला त्यावेळीं कुणाचीही भीती वाट- 


र र क * शा क्य 
५.५ ट्वी * दलिया, ७ कर 
श्र ति ३१.३५ गं ग 
( र री.' ह द्‌ 3 मयी 
ह णि... १ 
$ वे 0.22 । ] 
0 -“$%.. र शे 


णार.नाही. तूं फक्त तेवढी सूचना दे त्यांच्यावर युत्त पहारा ठेवणें हें तुजे 
काम आहे तमर्ढे तू बजाव. मला त्यांचे कृष्णकारस्थान समजतांच मो जैर 
दलियेळा त्या प्रसंगांतून सोडाबिळी नाही तर मी नांवांची ताकित-उन्‌- 
निसाच नव्हे. ” 

जुळशखानालाही हें तिचे बोलणे खरे वाटलें आणि तो अगदी निश्चित- 
पणानें आपल्या धन्यावर गुप्त पहारा ठेवण्याचे काम करण्यासाठी निवून गेला. 


प्रकरण २२ वें. 


दुदेंवी दलिया. 


उमरशेखनं दलिग्रेला ज्या बागेत ठेविलं होते, ती बाग जरी लहान 
होती तरी, तिच्या चोहो बाजूळा उंच भिंत असल्यामुळें चांगली सुरक्षित 
होती. शिवाय दरवाजावर दोन काफी खाज खडा पहारा करीत असल्या- 
मुळें परवानगीवांचून कुणालाच आंत जातां येत नस. दलिया आपल्याला 
वश होणें अशक्य आहे आणि मुबारकाळा थोडीशी संधा मिळतांच तो 
तिची भेट घेतल्यावांचून राहाणार नाहीं, हें उमराव जाणून होता. जागता 
पहारा ठेवण्याचे काग्ण हेंच. आणि हें सगळे सु चविणारा आसगरअल़ी 
त्यामुळें त्याची विज्ञेष खात्रो झाळेळी होती 

दालियेळा त्या बागेत आणून ठेवल्यापासून उमरनें तिळा अद्याप कोण- 
त्याही प्रकारचा त्रास दिळा नव्हता याची कारणें दोन होती. पहिलें 
कारण दलियेला त्यान दासी म्हणून घरांत टाविले असतें ब तिच्यापासून 
घरगुती कासेंहि करून घेतलीं; पण त्याळा ताकिद बिबाची भिती वाटत 
होती. दुसरें कारण आसगर अलीने त्याला सुचविले होते की, वालियेचे 
इज्राहीमवर अन्तःकरणपूवक प्रम असुन तिनं त्या प्रमामुळेंच स्वतःला 
विकून घतलें आहें. यासाठी तिच्याशी मेमळ व्यवहार ठेवूनच तिळा वश 
केळे पाहिजे. पाशवी सामथ्याने तिळा आपल्या ताब्यांत आणण्याचा” 
प्रयत्न केल्यास ती. आत्महत्त्या कर्रीळ किंवा पळूनही जाईळ,. तेव्हां तिला 
'मतळबानेंच आपलीशी केली. पाहिजे, नाहीतर कलें प्रयत्ने आणि खर्ची- 


ुबलनहार :. 
0:00). वे र केके 


पःबैसा व्यथ गेल्यावांचून राहणार नाहीत. या दोन कारणामुळें दालि- 
जेल प्रत्यक्ष छळ होत नव्हता. तरी पण संधी मिळाल्यास तो आपल्या 
त्या उद्यानगृहांत जाऊन दाळियेच्या दर्शनाची लालसा तृप्त केल्यावांचून 
राहात न्से आणि त्या तिच्या दशनानेंच त्याची अभिलाष वृत्ति वाढत 
चालल होती. तिला आपल्या हृदयाजझी धरून तिचें अधरामृत पाळ कर 
ण्यासाठी ततो अगदी उत्सुक झाला होता; पण अद्याप त्याच्याने तितके 
साहस करवत नव्हत. त्यांने तसें केलं असतें तर दलिया काय करणार 
होती £ तिला कुणाचा आधार हाता ! त्या कोमलांगीला त्याचा प्रतिकार 
करतां आला नसता, हाय ! हाय ! ! दालिय, दुदेंबी दालिये, प्रसंगांतून तं 
मुक्त होऊन आपल्या हृदमेश्वराला जाऊन भेटशील कां ? पण इंभ्रराची 
इच्छा निराळीच असली तर ! 
असो. एक दिवशीं उमरशेख भर दुपारी आपल्या वसुलीच्या कामाव- 
रून घरी येत असतां अकस्मात त्याला दालियेची मेट व्यावाशीं वाटली 
आणि तो आपत्या उद्यानग्रहांत आळा. दालिया या वेळीं तळमणल्या- 
वरील एका खोलींत हु:खाचें सुस्कारे साडीत काळजीत निमय होऊन 
बसली हांती. तिचे सुंदर नेत्र अश्रूनी डबडबलेळे असल्यामुळें स्फटिक 
मण्याप्रमाण चमकत हाते आणि तिचा चेहराहि अगदी म्लान दिसत 
होता. इब्राहीमच्या घरी जरी ती दासीपणा करीत होती तरी तिला 
एकाद्या राजाच्या मुर्टीप्रमाण पाळण्यांत येत असन. अबूअयूबर्ने तर तिला 
*आपली मुलगीच मानले होते. नंतर ती मालकोणिच झाली. तरी ती 
आपला दासोपणा विसरली नव्हती, मात्र तिला दुसऱ्याच्या ताज्यांत राहून 
काम करण्याची संवय नसल्यामुळे उमरझेरूच्या उद्यान गहांत राषट्रनह् 
आपण दुसऱ्याच्या ताब्यांत आहा ही जाणीव असल्यामुळ ती सुखी 
नव्हती. शिवाय उमरझखर्चा नीच वासना तिला माहीत असल्यामुळें तिची 
अत्येक घटका भयंकर काळजीत जात होती. | 


उमरनें तिची ती दुःखी मुद्रा पहातांच त्यालाही वाईट वाटलें. त्याचे 
निष्ठुर अन्त:करण दरवळे. तरी पण अभिलाष वात्ते मंदावळी नव्हती. तो. 
सहालभूति पूर्ण स्वराने तिला म्हणाला,. “ दलिये, तुझी प्रकृती चांगली 
आहेना?” 


“ ज्या स्थितींत मळा ठेवण्यांत आळे; त्यांत जितका चांगुलपणाः 
ण्याचा संभव आहे तितकोच माझो परकृती चांगली आहे. तुम्हांलाहीं २ 
अंदाज करणें अशक्य नाहीं | 

“ तूं कित्येक वेळ जवितही नाडीस असे मठा नोकर सांगत होता, 
उपासाने आणि दुःखानें तळमळण्यांतच कित्येक रात्री घाळावेल्यास असेंही 
मा एऐकळे आहे. असं कल्याने तू लवकरच आजारी पडणारनाहासका 
तिच्या स्वर्गीय सोंदर्याकडे टक लावून पहात उमर हाणाळा. “' मी विकत. 
घेतलेली दासी. मळा कसले सुखदुःख आणि कसली काळजी ! आणि 
माझं अगत्य तरी कुणाला आहे ! विकत घेतलेल्या मलुष्याल[ स्वातंत्र्य नाही 
आणि ज्वाळा स्थातच्य नाही त्याळा सुख तरी कसळे ? इतकेच नव्ह तर 
तें मलुष्य मेळे काय आणि जगळें काय सारखंच. या स्थितीतच मळा जर 
म््‌त्यू येईल तर जगांत कुणाळाही काहो वाटणार नाहो ! " 

दालेयेचें हें उदासवाणे भाषण एकून उमर मनांत ह्मणालळा, “* दूसर्‍या 
कुणालाच कांहीं वाटणार नाहीं द कुणाचा तांटाही होणार नाहो; पण माझा 
मात्र फारच मोठा तोटा होणार आहे. कारण सो नसत्या हट्टाने दहा हजार 
रुपये घालवून बसळो आढे. अर्थोत तू मळीस तर माझे हे दहा हजार रुपय 
पाण्यांत जातील, या साठी मो तुळ" मरू देणार नाहीं. तुझ्या मनाप्रमार्णेच 
वागून शवरशी काय लाभ होतो ते पहाणार." 

मनांतल्या मनांत अशा प्रकारे बोळून ता उञडपणें तिळा उदेशून ह्मणाळा, 
*: त्र सग काय हें फूळ असेच सुकून जाणार ! तुला तुड्या जीवनाची किं- 

त नसळी तत इतरांना आहेना ? '' “ निज्ञन अन्ण्यांत फुललेले फूल 
ळोकांनां दिसत नाहो; पण तं आपळे गंधडानाचे कतज्य वजाऊन 
आपोआप. जमिनीवर पडत. त्यांची कुगाळा किंमत दाटत नाहीं 
आणि कुणि काळजीही करात नादी वनवासी फूळ ! त्यांच्याकडे 
कोण कशाला पाहते ! '! दलिया दीव सुस्कारा सोडून हागाली, 
“मी तुळा दहा हजार रपये देऊन विकत आणळी आहे. अथात आतां मी 
तुझा मालक आहे, हें तुलाही कबूल करावे लागेळ. माझ्या इच्छेवर तुझे 
भावी सुख दुःख अवलबून आहे हं मी सांगितले पाहिज असें नाहीं.. तेव्हां 
मी आतां तुला एक प्रश्न विचारतो त्यांचें तू मळा उत्तर देशील काय 1. 


( १३२९१) 


हुझ्या उत्तरावरच तुझें सोभाग्य अवलंबून आहे हें मात्र विसरू नको. 
५ हुह्यी मला काय विचारणार आहां तें विचारा पाहूं ! ' दाल्या कांहीं 
शी एकेरीवर येऊन ह्मणाली. तूं इत्राहीमवर प्रेम करतेस ! तुझे त्याच्यावर 
प्रे जडले आहे का? ” 


:: तुझी आज जसें माझें मालक झाला आहां तसेंच तेही पुष्कळ दिव- 
क्षांपासून माझे मालक होते. मी ह्मणजे एक विकत धेतलेली दासी ! त्यां- 
झ्यावर मेम करण्याचा मला काय आधिकार ! सेव्यसवकसंबंधांत श्रद्धा- 
भक्ति असू शकते, तशी मात्र असण्याचा संभव आहे. या जगांत ईश्वराच्या 
खालोखाल जर माझी कोणावर एकनिष्ट भाक्ते असेल तर ती त्यांच्यावरच. 
आहे. माझं मूर्तिमंत देवत. तेंच आहे. ? दालेया उत्साहपूर्ण 
स्वराने म्हणाली. 


हें बालणें उमरच्या अन्तःकरणाळा बरेचसे झोंबळें. तो कांही वेळ 
'थांबून म्हणाळा, “ मीहि तुझ्यासाठी कमी प्रयत्न केलला नाहीं. हजारानी 
पेसा श्ञार्चिला, मनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊं नयें हणून राहण्या- 
चांगली व्यवस्था केली, तुला वाईट वाटेल ह्मणून मी कित्येक दिवस तुझी भेटही 
घेतली नाहीं, आणि तुला माझ्या परेचर्थेचें कोणतेही काम सां'गेतलेळें नाहीं. 
याबद्दल माझें तूं मुळींच उपकार मानू नये काय ? माझ्या तळमळणाऱ्या 
अन्तःकरणाची तुला मुळींच काव येऊं नये ! सहानुभूतीचा एक शब्दही 
तू बोलू नथे ? तुझ्या ताडेचे दोन गोड शब्द ऐकण्याचाही मला 
आधिकार नाही? ” 


“साहेब ! तुम्ही काय बोलत आहां हें! मी एका आकास्मिक अद्भुत 
प्रकाराने तुमची आश्रित बनळें आहे. हा खुश्यीचा सादा नव्हे. तरी पण 
तुमची माझ्याशी असणारी कोणत्याही प्रकारची वागणूक मळा सहून करणें 
भाग आहे. इजराहीमसाहेबांप्रमाणें तुम्हीही आपलें हृदय उदात्त बनवा.. 
क्षुद्रवासनामय वृत्तीनां दाबून टाका. त्यांचा निषेध करा, माझं अश्रितवत्सल 
प्रभू माझ्याशी जसें वागत असत, त्यांचीं, स्त्रियांचा मानमरातब ठेवण्याची 
जी पद्धत हाती ती जर तुह्या अमलांत आणाल, माझ्या सारख्या असहाय 
कुलकुमारिकेची अमर्यादा करण्याचें जर तुमच्या मनांतही येणार नाहीं, तर 


क ९. दैवी न्हक, दोठेथी. शिरा ] मद 
, ० ७०५ क. ॥ ९१११५७८ करतही, अ)... व प 
र. र »/ गो.. ह तह. ती, ी "य 
ग रै श्‌ .. ी ; क. अ (२ 
। ढु $ ळर रि र ह ग 


तुह्यांला देवासारखा मान देऊन पूजा कर्रान) पण असें आपल्याला 
करवेल कां? 77 
दल्यिच्या तोंडचे हे शब्द ऐकून उमरशेख तर अगर्दी गारच झोला... तो म- 
नांत ह्मणाला, “सर्व प्रकारे माझ्या स्वाधीन असलेली ही निराश्रीत. दालिय़ा 
माझ्याशी अश्या रीतीनें बोळेळ अझी मला कल्पनाही नव्हती. माझ्या' 
मनांताल हेतू जाणून निरुपायानें ही मला आत्मसमर्पण करील असें मला 
वाटत होते; पण ती माझी आशा व्यथच गेली म्हणायची !! 


मनोवृत्तींच्या प्रक्षुब्वतेमुळे दाल्यिचा तो उठावदार दिस्रणारा सुंदर 
चेहेरा उमरशषखला पहावासाच वाटू लागला. तिचें नेत्र जरी खवळलेल्या 
नागिणीप्रमाणें लाल दिसत होत तरी तिच्या सांदयात त्यामुळ कमीपणा 
येत नसल्यामुळे त्याला तिची भीती न वाटतां त्याच्या सुप्त मनोवृत्ती 
जागृत होऊं लागल्या, मात्र या तिच्या भाषणामुळे आणले इच्छित मनोरथ 
साध्या उपायांनीं तडीला जाणार नाहींत अशी त्याची खात्री झाली. तरी 
पण अखेरचा उपाय म्हणून तो तिळा म्हणाला, “ दाल्ये ! तू इतकी 
निष्ठुर होऊं नको. माझ्यावर कृपा कर. माझ्याजवळ जें कांहीं आहे तें 
सगळें मी तुला देतों. न्यायाने अथवा अन्यायानें कसेंहि कां होईना, इतकें 
दिवस मी जी कमाई केली आहे, जो कांहीं मी संग्रह केला आहे, तो 
मी सर्व तुला अर्पण करतों. माझे द्रंव्यभांडार लहानसान नाहीं. ती एका 
कुबेराची संपत्ती होइल. ' तू जर एकनिष्ठनें मला आत्मसमर्पण करशील, 
तर मी तुला राजराजेश्वर्रप्रमाणे चेनीत ठेवीन, तू माझ्या या प्रेमपूर्ण 
हृदयाची स्वामिनी होऊन अतुल ऐश्वयीची मालाकिणही होशील, दारिद्री 
हन्राहीमच्या उपासनेंत व्यथ कालक्षेप करून तू आपले भयंकर नुकसान 
करून घेत आहेस. दालिये मी निश्चयपूर्वक सांगतो की, तूं सम्मति देतांच 
मी धर्मविधीने तुला आपली पत्नी करावयाला तयार आहे. तुला .सगळें 
कांहीं समजत आहे. तू वेडी नारहास. त्यामुळें मी तुला ज्यास्त सांगि- 
तलें पाहिजे असें नाहीं. इतका पेसा खच करून तुला मी खरेदी केली 
आहे ती साध्या सिध्या रस्त्याने मोखळीक देण्यासाठीं नव्हे हें मी सांगा- 
यला पाहिजे असें नाहीं. मी खुदाची कसम खाऊन सांगतों कीं, तुला 
माझीशीं करण्यासाठीं जरी मला भिकारी व्हावें लागलें तरीही मागे प्ररणार 


॥.,%७.]/ 


नाहीं. शक्‍य ते सर्व प्रथत्न करायला मी तयार आहे. आणणी परा 
दिवसाचा मुदत देतों त्यांत तू आपला निश्चित विचार काय तो ठरीव. . 
अनिचारानें आत्मवबात करून आपल्या था दिव्य सोंदयांचा नाश करू 
नको. या पंधरा दिवर्सांत जर मला तुझ्याकडून योग्य उत्तर मिळालें नाहो, 
तर मी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी चोहोकडे प्रलय करून सोडीन 
आणि दुःखातिरेकान आपोआप तुला माझ्या पायाशों. आणीन. कुठेहि 
लुझा इलाज चालळेनासा झाला म्हणजे आपोआप माझ्या पायाशी येशील. 
तेव्हां विचार कर. '' 

उमरशेखळा पुढें बोलतां आलें नाही. कारण त्याचवेळी जुलसखान 
दालेयेसाठीं जेवणाचे साहित्य घेऊन आंत आला. आपला नोकर अशा- 
प्रकारे आकस्मिकपणे त्या ठिकाणीं आलेला पाहून उमरचा जळफळाट 
झाला. त्यान त्याला मनांतल्या मनांत हजारो. शाप दिले दालिया समोर 
हाती म्हणूनच त्या दिवशो तो बचावला नाही. तर त्याला आपल्या धन्या- 
“च्या हातचा भरपर मार खावा लागला असता 

उमरशेख मनांत म्हणाला, '““ जुळूसखांवर सव्यांच हात टाकून उपयोग 
नाही, सध्यां त्याच्याच मर्जीप्रमाणे वागून आपळें कार्य साधें पाहिज. 
कारण याला जर आता मी रंगाविलळा तर हा झालेडी सगळी हर्कागत 
ताकीताविर्बाला सांगळ आणि तसं झाल्यास कार्याला अडथळा होण्याचा 
संभव. तेव्हां शक्य तितका त्याला संभाळूनच आपलें काय साधले 
पाहिज. 

असा विचार करून तां जुळसला म्हणाला, “' कां रे जेवण आणण्याला 
विळंब कां। 

आपल्या माळकाळा सन्मानपूवबक सलाम करून जुदस म्हणाला, 
““हुजूर ! आज कांहीं उशीर झालेला नाही. मी ठरलेल्या वेळींच राज येतों. 
. बाईसाहेबांनीं परवानगी दिल्यावांचून तर येतां येत नाही. 

उमरशेख प्रसन्नतेने म्हणाला. “ तू माझ्याशी विश्वासूपणानें वागून 
माझे कल्याण इच्छितीस हें मळा माहीत आहें. तुझ्यासारखा निमक 
हॅलाळ मोंकर मला मिळणार नाहीं. तू या दाळियेचा वारंवार समावार बे. 
विळा जेवणाखाण्याचे त्रास पहू देऊं नकोस. इतकेंच नव्हें वर तू जवळ 


ढे 
ण १ 


बसून तिळा खाऊं घाल, तिचे हाल होता नय. 'हिंच्या बाबतींत मा तुझ्या 
“वर विश्वासून राहातो. कारण तू निकमहलाळ आहेस. हे घे तुला दोन 
आणे बक्षीस ! 
प्रथम दक्षनीच आपणाला पाहून धनीसाहबांचा चहरा कर झाला 

"होता, तेव्हां आज चाबकाचा मार खावा लागणार ' असा जुढम खानाने 
आपल्या मनाशी विचार चालविला हाता; पण तसें कांही न होतां उलट 
दोन आणे बक्षिस मिळाळेळे पाहून तो. अगदी खूज्ञ होऊन म्हणाला, 
“हुजूर ! आपणच माझ मायबाप आहां. आपल्याच अज्ञान मी आजवर' 
जंगला, मग तेवढ्या कामासाठी बाक्षस कशाला पाहिजे सप्कार ! ” 
__ “ तुझ्या इतका उत्तम नोकर मळा मिळगारच नाहीं, उगाच नाही मी 
व्तुझी पशा करीत ! पण सांभाळ हां ! मो यर्थे आलों होता हें घरी खरम- 
जतां नये. लक्षांत ठेव. | 

“: छु, क. सरकार ! इतका मी वेडा नाही. आपण त्या बाबतींत 
अगदींच निश्चित असा. " | 

जुळूसनं ताबडतोब जबाब दिळा; पण उमरशखने घरी जाण्यासाठी 'लोंड 


. फिरविलेळें पाहून त्याला हंसू. आल्यावांचून राहिले नाहीं. कारण रोजची 


सगळा हकाकत ताकरावमगाळा जशाच्या तशी समजत होता, उपरदखळला 
माल त्याचा मागमूस नव्हता. आपण जें करतो ते कुणाला समजत 
नाह याच नसत्या वमर्डात गढून जाऊन तो निश्चितपणाने आपले काम 
बब्नावीत हाता. जुदसखःन इमानी होता; पण एका साव्वीचा होणारा ऊळ 
त्याळा आवडत नसल्यामुळे आपल्या धन्याशी त्याळा निमकहराम व्हावें 
ळागलें. ताकदविीर्ही त्याला अनुकूळ होती; पण दलियला मात्र ही गोष्ट 
अद्याप सुमजळेली नव्हती. 


पिहजजबब य अका म्यायन 


प्रकरण ९३ व 


दोन जावांची तळमळ ! 
उमरखान निवून गल्यास जुळ्स कांहोसें बोलणार हाता; पण तित- 


'कयांत दाया दीघ निश्वास सोडून ह्मणाली, '* जुळूस ! तू माझ्यासाठी जे- 


क 


वण तयार करण्याचा आणि ते वेळच्यावेळी आणण्याचा त्रास घेतास; पण 
मळा त्याचा कांहीं उपयोग नाहीं. माझें अन्तःकरण कसल्या दारुण चिंतेने 
जळत आहे, याची तुला कल्पनाही नसेल ! मला मूक नाहीं. आणि 
सहांनही नाही. ” 

“ बिबिसाहब, आपण फारच भिऊन गेलेल्या दिसतां ! '' सहानुभूति. 

यूण स्वराने जुळूस बोळ लागला, “ मला कांही समजत नाहीं, मी अगदी 
मू आहे, मालकाचे चित्तरजन करून पोट' भरावें हाच आजन्म माझा 
उद्योग; पण खुदाच सर्व झाक्तिमान आहे. हें तत्व मी विसरलो नाहीं. 
तो सवोच रक्षण करीत असतो. आतांचें धनीसाहंबांचें भाषण मी ऐकले... 
तुझांला भीती वाटण साहजिक आहे; पण माझ्या शरिरांत प्राण असे-. 
पर्यंत व मला हालचाल करण्याची शाक्ते असेपर्यंत कोगी तुमच्या केसानाही 
हात लावू शकणार नाहीं. सजञनाच्या आणि सद्धेतूंचा वाली परमेश्वर अन्त:क- 
रणाचा प्रेरक ताच आहे. मी ही सगळी हकीगत माझ्या मालकिणीला- 
: तार्कतविबिला-सांगणारच आहे. तिच्याकडून आपणाला पूर्ण साहाय्य मि- 
“ळेल. कोणत्याही प्रकारची काळजी करूं नये. कारण ही एक प्रकारची 
खुदाचीच कृपा आहे असें तुम्हीं माना. ताकितबिबिच्याच सहाय्यानें 
ठुह्याला स्वातंत्र मिळल, आणि तें शक्‍य तितक्या लवकर. आपल्या सारख्या 
कुलकुमारिकेचा छळ होणें तिलाही पसत नाहीं. तेव्हां आपण नि- 
श्वित राहा. ” 

जुदसच्या तोंडचे हे शब्द ऐकून दालियेचा खिन्न चेहेरा कांहींसा प्रफु- 
ल्ित झाला. तिचे नेत्र आनंदानें चमकले. ती स्महहास्थ्वपूर्वक म्हणाली, 
“ जुलूस ! तू मला नवजीवन दिळेंस. मी तुला अपरिचित नाही. मी मुक्त 
झाल्यास तुझी गरिबी संपढी असंच तू समज, तसेंच तू आपल्या माल- 
किणीला सांग, “ दालिया तुझ्या मुलीप्रमाणे आहे. तिचा सांभाळ करून 
या संकटांतून तू तिळा सोडविलीस तर तुझा संसार साऱ्याचा होईल. । हें 
तुझें सांगणें ऐकून तिला माझ्याबद्दल फार सहालुभूती वाटेल, आणि 
जुळूख ! मला कोणी नाहीं. आई ना बाप भाऊ ना बहीण ! त्यांतही 
श्रैयांचें जीवन पराधीन अस्ते हें तुला सांगायला नकोच. मग सांग बरें, . 
मला जगावेसे तरी कां वाटावे?! माझा आधार सुटला त्याचवेळी मला 


१६७) | 


गांतून नाहींसें झाळें पाहिजे होतें; पण यां दुर्दैवी दांळ्येला मरण सुद्धां 
वहीं मरणालाही मी स्वतंत्र नाहीं, जुदस !' मळा' माझ्या अद्दसह येथून 
निसटून जायला मदत कर. खुदा तुझें कल्याण करील---?” बोलतां बोलतां 
दलिया मध्येंच थांबली आणि कांहींशा उत्सुकतेने याला विचारलें, 
*“« मुबारक तुल भेटला होता का? ” | 
दाल्यिच्या मनांतील विचार जुलरूनें ओळखले. तो चटकन म्हणाला, 
होय. मुबास्क मला भेटला हीता आणि तुम्हांलाही भेटावें असें त्याच्या 
मनांत फार आहे; पण इथें कडेकोट पहारा असल्यामुळें त्याला संधी सांप- 
डत नाहीं. तरी पण कधीं ना कधीं वेषांतर करून येथें येण्याचा त्याचा 
विचार आहे. मला वाटतें, त्यालाही तुमच्या भेटीची उत्कंठा लागलेली. 
असावा, 
जुळसला आपल्या प्रश्नाचा उद्देश समजला नाहीं असे वाटन ती कि- 
चित लाजली; पण हृदयाची खळबळ तिला स्वस्थ बसूं देहना. तेव्हां उघ- 
डपणामें तिनें त्याला प्रश्न केला, “ इब्राहीमसाहेब कसें आहेत हें तुला 
मा]हत आहे काय ! त्यांच्या संबंधाची तू कांहींच बातमी सांगितली 
नाहीं ] 77 
_ हइब्ाहीमचा खरा माहिती जुद्स जाणून होता; पण दाल्यिला, बाईट 
वाहूं नये या उद्देशानें तो म्हणाला, “ बाईसाहेब ! ते आनंदांत आहेत ! 
कारण आतां त्यांना एक पेचेही कर्ज राहिलें नसन तुमच्या पेशांनी ते 
क्व्ण मुक्त झाले आहेत. आतां, त्यानां घरीच राहून समाधान वाटत नस- 
त्यामुळ ते कुठं तरी बाहेर फेरफटका करायला जातात हें खरं आहे; पण 
त्यांत विशष तें काय आहे ! ” 
आपला मालक,-आपला प्रभू, आणि आपला धनी त्रणमुक्त होऊ 
आनंदांत आहे. हें ऐकून दाल्यिला समाधान वार्ले, ती प्रफालित 
होऊन मनांतल्या मनांत म्हणाली, '“ जनाव ! इब्राहीमसाहेब, आपण कुठेंहे. 
असा; पण सुखी राहा म्हणजे झालें. आपल्या पायांच्या आश्रयाने राहून नहुमा' 
आपलेच चिंतन करून सुखी होणारी ही दाटल्या, आणखी कशाचीही 
इच्छा कर्रीत नाही, मी माझें हृदय आपल्या चरणी ठोविलें. कदाचित्‌ हें 
माझें करणे आपल्या दृष्टीनें योग्य नसेल, मुलाने चंद्राला धरण्यासाठी, 


(५८. 


हात पसरावे असेहि. वार्टेग्याचा “संभव आहे, पण हृदयसमर्पण झाल्यावर 
आपण काय म्हणाल, हा तरी विचार कसा सुचावा ! जगांतील हजारों 
सुंदर स्त्रिया आपल्या चरणावर लोटांगणें बाळतील; पण मला मात्र आपं- 
ल्यावांचून कोणीही नाहो. आपण सुखी आहां हं ऐकून सुखो होणारी 
मी दुसरे विचार कशाला करूं ! खुदा आपली भरभराट करो, हीच माझी 
रात्रंदिवस त्याच्या चरणाशो प्राथना चाळलेली असते. आपलें कुशलवृत्त 
ऐकणारे साझे कान झाबूत राहिले म्हणजे झालें. मी कुठच्याही दर्‍्या- 
खोऱ्यांत पहून राहीन. मला त्याचें कांहींच वाटणार नाहो. माझी जीवन- 

योत विझुं लांगळी म्हणजे, आपला हास्यमफालित चेहरा माझ्या नजोे- 
-समोर आला असतां तेवढा पहातां यावा एवढीच माझी इच्छा आहे 
मळा दुसर्‍या कशाचीही अपेक्षा नाही 


दाळिया बराच वेळपरयेत कांही. बोलली नाहीं असें पाहून जुळ्सला 
काळजी वाटू लागली. तो म्हणाला, '“' आपण भितां कशाला बाईसाहेब 
आतां झालेली सगळी हकीगत मो माझ्या मालाकेणाळा जाऊन सांगतां. 
तुमची सुटका झालीच समजा. अगदीं काळजी क्ररू नका, मुबारकाला 
कांहीं सांगायचे आहे का? मी आज सायंकाळी त्याच्याकडे जाणार आहे.” 
दाळ्या सदूगदीत झाळी. तिळा पूर्वीचे दिवस आठवू लागळे. इब्राही 
सचा दन्यासस्था (तेच्या अन्तःचक्षूपुड उभा गाहूला, त्यांना वळवर अन्न 
(णी मिळत नसेळ, बिछाना स्वतःच पसरावा ळागत असेल, ठरलेल्या 
देळीं उपहाराचे साहित्य पुढें यत नसळ वगरे किती तरी गोष्टी आठवून 
लच्या नेत्रांतून अश्रू वाहू लांगळे, तरी पणती आत्मसंयमन करून म्हणाळी 
'। जुळत ।! रो काय सांगणार मुबारकाला ! त्याला सगळें कांहीं समजत 
आह; पण साझा जाव राहात नाहा म्हणून म्हणते, मुबारकाला म्हणाव 
मी तर्थ नाट; अते धनासाहबांना वाटू दऊ नका मा. तुझ्यावर विश्वासून 
आहे. त्यांची काळजी व. प्रमू कगमुक्त झाल; प्रग एवढ्यानेंच त्यांनां 
उेनेद दाटणार नाहीं. माझ्या बिक्कोंचा आलेला पेसा तू नकळत त्यांच्या 
सुखांपभागासाठीं खच कर. त्यांना साचल्यास त सवस्वाचा त्याग करून 
उपासांना तळमळत राहातील, तुझ एकणार नाहांत. तशा प्रसगा माझ्यारवा- 
*वून त्यांची कुणालाच समजून घालतां यायची नाहीं. जुळ्स ! हाय !! 


य!!! माझ्याच्याने आतां कांहीच सांगुंबंत महि, त्यांचा ही केविलवाणी 
[ माझ्या डोळ्यांसमोर उभी राहाते बघ. सल तिधंपर्यंत जातां येईल का ! 
3स नको असं तोंड फिखू. तुझ्या हातांत कौय आहे ! तू का उगाच 
इंट काटून घेतोस ! जा मुबारकाला सांग, तू जे पाहिलेस ते सांग. माझ. 
अश्न आवरत नाहीं. गाहिंवर आल्यामुळे शब्दोच्चार होत नाहीं; पण माझें 
लिक, माझ्या हृदयाचे स्वामी, माझा जीवनाधार इबत्राहीमसाहेब तुला भेटले. 
-हो तुला भेटळें तर “ मी तुमच्यासाठी तळमळत आहे. ! असा माझा 
पीप त्यांना सांगू नको ! बरं कां ते मला काय ह्मणर्ताल. मी रडत होतें 
'णूनही सांगू नको. कारण त्यामुळेंहि दुःख व्हावयाचे ! नको तू त्यांना 

दंच नको. मुवारकला भेट, आणि त्यांनां जपायला सांग. 

' जुलस आपले डोळे पुझीतच तेथून बाहेर पडला. त्या सुकुमार फुलाचे 
[लळेले ते हाल त्याच्याने पहावत ना. याप्रसंगी, इब्राहीम नाहीस झाले 
1 बातमी तिला कळाविल्यास फारच भयकर प्रसंग ओढवेल हें त्याला कळून 
कळे. व शोकावेगांत आपल्या ताडून भलतेंच कांहीं तरी सांगितलें जाईल 
1 भीतीनें तो त्या बागेतून निघून गेळा, शिवाय घरचीं कार्मे आटोपून 
याला मुबारकाच्या भेटीला जायचं होतें. त्यामुळें तेथें थांबता येईना. 

शी शी हि. 3 शे 

आपल्या मित्राची भेट घेवून त्याला आपलें सगळें हृद्गत सांगावे 
जेणून इज्राहीमस्ताहेब शहातुफीचा निरोप घेऊन फत्तेपूर येथे आला खरा; 
:ण हसाकची आणि त्याची भेट झाली नाही. तेव्हां त्याने दिवाणजीकडे 
जपल्या जवळचे जवाहीर देऊन त्याला मोचक्या शब्दांत आपल्या मित्राचा 
नेरोप सांगायला विनंती केळी आणि आपण माग फिरला. 

त्याचें अन्त:करण स्थिर नसल्यामुळें त्याला एका जागीं बसून राहाणहि 
योग्य वाटेना शिवाय आपण असें एकट्याने भटकत राहिल्यास आत्महत्ते- 
चाही विचार मनांत येण्याचा संभव आहे, तेव्हां आपण शक्‍य तितक्या लवकर 
सूफीसाहबांना भेटावे असा विचार करून दानवाण्या चेहेर्‍्याने व अडखळ- 
णाऱ्या. पायानी तो आपल्या विवाक्षित जागेकडे जाऊं लागळा. तो मधून मधून 
दी उसासे सोडीत होता आणि वारंवार आकाशाकडे पाहून हातही जोडीत 
होता. तशा त्या स्थितीत कोणी त्याला पाहिलें असते तर हा एक वेडा 


आमुष्य आहे असेंच कुणाळाही वाटलें असते; पण ते निर्जन अण्य अतून 
वेळ*संध्याकाळची असल्यामुळें कोणा वाटसरूनें त्याला पहाणं शकय नवहते 
शिवाय तो एका अस्पष्ट पाऊल वाटेने चालला असल्यामुळें हिंत् श्वापदा- 
वाचून त्याला कोणी पहाणाराही नव्हता. दुःखानें गांजडेळा मनुष्य कशा- 
लाच भात नसतो. मग इब्राहीमला भीति कशी वाटणार! 


काळोख पडला. दलियेच्या चितनांनें उदग्र झालेला इब्राहीम कत 
बसें एक एक पाऊल टाकीत चालला होता, ठरलेल्या जागीं आणि ठर- 
लेल्या वेळी शहासूफींना भेटण्याचा त्याचा करर होता. आणि त्यामुळेच 
विश्रांती न वेतां त्याला चालावे लागत होते. काळोखामुळे झाडांझुडपां- 
च्या छाया भयानक होऊं लागल्या. हातांत सज्ज असळली तखार पहाडां- 
तील दगडाघोंडयावर आदळून आपलें भीषणत्व निनादित करू लागली 
आणि वारवार खांचखळग्यांत पाय पडू लागल्यामुळें इब्राहीम धडपडू 
लागला. कांहीं वेळांन तर आपण चाललो आहो कुठें तेंच त्याला सम- 
जना. तो मनांतल्या मनांत म्हणाळा, “ दाळेया तर मळा अंतरलीच; पण 
शहासुफी सारख्या फकिराच्या संगतींत आनंदानें तीथयात्रा करीत फिरावे 
म्हणून मनांत आणले तर तेंहि आतां साधत नाहीं. मी ठण्लल्या वेळी 
त्या झोपडीत गेलों नाही तर सूफी निघुनसुद्धां जातील! मी या वेळी 
कसा बसा चालत आहे; पण हा योग्य माग आहे की अयोग्य मार्ग आहे 
कुणाला माहीत ! आडवाटेळा लागून एकाद्या भयकर दराच्या तोंडांशीं 
-तर जाणार नाही ना : हिंस्र श्रापदाच्या भक्ष्यस्थानीही पडण्याचा संभव, 
आहे. इसाक लवकर भेटला असता तर मळा इतकी रात्र झाली नसती; 
पण चोंहोंकहून माझे दुर्देव अथवा माझ्या पूर्व चित्रांतील पाप मला छ- 
ळीत असल्यामुळे ते सुखाच्या मार्गात कांटे पसरविणारच- 

पण त्याचे हें अन्तर्गत विचार जागच्या. जागीच थांबले. कारण ज्या 
पहाडाच्या खोऱ्यांतून तो चालला हाता, त्याच पहाडावर त्याला शस्त्रांचा 
खणखणाट आणि वेदनापूर्ण किंकाळ्या ऐकू आल्या , अथीत हा काय 
प्रकार आहे हें त्याला समजाऊन घेणें भाग होतें. तो दुःखाने गांजलेला 
होता तरी त्याचें शूरपण त्याला सोडून गेलें नव्हते. आसस्वर कामांत 
पडतांच त्याचें शो्य जागत झालें. त्याची उद्दिम्नता नाहींशी होऊन नसा- 


९१९१) 


नसांतून रक्त उसळू ळागळें. तो त्या , ऐकूं येणाऱ्या किंकाळ्याच्या व इ. असे” 
रोधान धांवत चाळला. आपण कुठें आहो आणि काय कर्रात आही याचे 
त्याला भानही राहिलें नाही. तो धडाडीनें पुढें सरला 

पण तेथें जाऊन पहातो तों त्याला फारच भेसूर देखावा दिसला. प्रत- 
रूप हात चाललेल्या जीवांचे निजींव स्वर आधिकाधिक मंद होत चालल 
होते. मधुन मधुन ज्योतिरूपाने उदय पावणारा मशालींचा उजेड त्या 
अस्तप्राय जीवांप्रमाणेंच महापरणायाच्या तयार्रीला लागला होता. शुष्क 
कंठांतून पाणी पाणी असा खोळ आवाज निघत होता; पण आसपास 
कुठेंच पाणी मिळण्यासारखं नसल्यामुळें इब्राहीम अगदी वेड्यासारखा 
होऊन तो भीषण देखावा पहातच राहिला 


थोड्या वेळाने इब्राहीम भानावर आला आणि सव मज्ञाली एकत्र जमवून 
त्याने मोठा जाळ केला. हेतू हा की कोणी कांहीं बोलते का पहावे; पण त्या 
प्रकाशांत त्याला प्रेतांबांचून कांहींच दिसले जाही. एकदोन स्त्रिया पांचसहा 
पुरुष आणि आठदहा घोडे अस्ताव्यस्त रीतीनें व छिन्नविछिन्न होऊन पडलेले 
त्याला आढळले. अशा रीतीने तो इकडे तिकडे पहात आहे तोंच समारच्या 
झुहपांतून अगदीं क्षीण स्वराने कोणी तरी बोलत असल्याचे त्याल ऐकू 
आलें. लागलीच तो तिकडे वळला. जवळ जाऊन पहातो तो. आपले. 
गुरुजी शहासूफीच तेथें असल्याचे त्याला कळून आलें व आश्चथं वाटले. 
तो .सद्गदीत हाऊन म्हणाला, '* शहासाहेब ! काय ही आपली स्थिताः ! 
माझ्या हातून आपल्यासाठी आत्तां काय बरें होण्यासारखे आहे ! आपणाला 
जखम झाली आहे कां ? सांगा सांगा असे माझ्याकडे पहात राहूं नका. ” 

“ हूब्राहीम ! ” ते शहासूपीच होते. इनाहीमचा आवाज ओळखसतांच 
त्यांनां कांहीसें अवसान आळे, आणि ते बोळ लागलें, “ इब्राहीम ! सर्द 
आक्तिमान खुदा काय करूं शकणार नाहीं. तू अगर्दी वेळेवर आलास. 
माझ्या मांडीला जखम झाली आहे, ती आधी बांध आणि त्या स- 
मार दिसणाऱ्या उंच झाडाखाली एक झरा आहे. त्याच्यातून थोडे 
पाणी आण. | 

इब्राहीमनें आपलीं शस्त्रे खालीं ठेविळें आणि त्यांच्या आज्ञप्रमाणें 
जखम बांधून तो पार्णी आणण्यासाठी हाणून युरुजींनी सांगितलेल्या जा गकडे 


ह शू श्‌ वि ष्‌ ही, 
ष 0 -भीरय. ति. 
"क. हे” के, 


गळी. तेथे एके ल्हार्गेता झरा त्याला आढळला. त्या निर्मळ पाण्यांत 
आपल्या आंगावरील वस्र भिजवून तो आतां. मागे फिरणार तोंच त्याचा 
पाय कसल्याशा एका मऊ पदार्थाला अडखळून तो खाली पडला. हात 
लामिनीला टेकले; पण डोकें मात्र एका प्रेताच्या छातीवर टेकलें गेले, इबा- 
हीम द्र हाता; पण त्या काळोखांत त्या मेवाची त्याला भीती वाटली; 
तरी प्रेताची छाती गरम लागल्यामुळें त्यांत प्राग असावा असें त्याला वा- 
टल्यांवाचून राहिलें नाहीं इतकेंच नव्हे तर तो देह कोणातरी ख्लीचा 
असला पाहिजे असेंहि त्याला कळून चुकळें. मन शहासाहेबांकडे अ'ढ घेऊं 
लागलें; पण या मरणाच्या दाराशी पडलेल्या सराला सोडून त्याच्याने पुढे 
पाऊल टाकवेना. त्यानं ठरावलं का, या स्रीला उचळून घऊन सुफीसाहेबां- 
जवळ जावें आणि तंथ्रेंच दोघांचाही शुश्रषा करावी. ' लारालीच त्याने त्यां 
छीला उचलली आणि भिजवून घेतलेल्या वस्नासह तो. सुफीसाहेबाजवळे 
आला व त्या बेशुद्ध श्रीला खालीं ठेवून त्यानें फकीरसाहबांच्या तोंडांत 
याणी घातलें आणि नेतर तां तिच्याकड वळला. 

शहासुफीनं डोळे उघडून पाहिलें. त्यांना यावेळी बरीच हुषारी आलेली 
ह्वोती. विझत्या मशालींच्या अंधुक उजेडांत त्यांनी इजाहीमकडे आपलें लक्ष 
पुरविले. बेशुद्धावस्थेत असलेल्या स्त्रीचा चेहेरा त्यांना दिसला, तितकयांत 
इब्राहीमनें आश्चर्याने म्हटलें, “ ही तर माझी दाळेया ! पण ही येथें कजी 
आली माझे डोळे तर मला फसवीत नाहींत ना !' कारण तिच्यासाठी 
माह. अंतःकरण तलमळत आहे, तव्हा बाह्य सृष्टांतहा मला त्याच स्वरू- 
पांचा भास व्हावा यांत आश्चर्य कसचे! 

इनाहीमचे ते शब्द ऐकून शहातूफोहि चकित झाले. तरी पण आपले 
आश्चर्य बाहेर न दाखवितां ते क्षीण आवाजानें म्हणाले, “' या त्लीला पाहून 
त्‌ चकित झालेला दिसतोस. पण ही वेळ स्वस्थ बसण्याची नव्हे. आतां तु 
विला आपली दाळेया मानतोस हें एक गुढच आहे, तरी पण आधी त 
तेळा शुद्धीवर आणण्याचा पयत्न करावास हें चांगले. 

आपल्या अस्वस्थ मनस्थर्तीबद्दल इब्राहीमला लाज वाटळी व दो तिच्या. 
मस्तकावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा अयत्न,करू लागला 


िमजआबबुबहयगयय्या 


प्रकरण २9 वें. 
कळच 
मनाया आढाताण । 

दलियेचा प़रत्येक दिवस दुःखाकष्टानें चालला होता, इब्राहीम हेंच जिल' 
आपलें सर्वस्व ,वाटे आणि त्याच्यासाठोंच आपलें अस्तित्व आहे असे जी 
मानीत होती ती दुःखी आणि निराधार दलिया उमरशेखच्या सक्तीच्या 
विलासांत कधी तरी आनंद मानील काय ! सूर्यविकासी नाळिनी सूयो- 
स्तानंतर प्रफुलित राह'णें अशक्य आहे दलियेचा प्राण इब्राहीमच्या ह्ृद- 
याशीं एकजीव झालेला होता, अथात त्याच्या वियोगाने तिला अस्वस्थता 
वाटणे साहजिक होतें 
.,..'ती क्षी कधी एकार्दे सुखस्वप्न प'हून जागी झाल्यानंतर मनांत म्हणे 
४४ मो पुन्हां इब्राहीमसाहेबांच्या पायांशी उभी आहे आणि ते माझ्याकडे 
स्मित हास्यपूर्वक पहात आहेत, असा कधीं एकादा दिवस उगवेल काँ 
माझ्यासाठी जरी कदाचित्‌ त्यांचा आत्मा तळमळला नाहीं तरी वेळच्या- 
वेळीं तञ्येत सांभाळून त्याप्रमाणे वर्तन करणारी एकादी दासी जवळ नस- 
स्यामुळे त्यांनां अगदीं कसेसेंच वाटत असेल. त्यांच्या हृदयांतील सगळेच 
वित्रार मुबारकाळा ओळखतां यायचे नाहींत. हो नाहींच यायच. मोते 
त्यांच्या चेडेऱ्यावरून जाणत असे. मग माझी त्यांनां आठवण येत असेल 
अर्से मानायला मळा काय हरकत आहे ! माझी आठवण काहून दी 
सुस्कारे सोडीत असतां एकदम त्यांच्यापुढे जाऊन उभे राहण्याची संधी 
जर मला मिळेल तर त्यांचा हसरा चेहरा...--अहाहा ती कल्पना मनांत 
आली कीं केव्हां एकदां मी तिकडे जाईन असे वाटू लागते. इसाकर्च 
आणि त्यांची भेट होऊन जर एकाद्या व्यवसायांत त्यांनी मन घातलें त' 
त्यांची” पुन्हां भरभराट व्हायला फार दिवस ळागणार नाहींत.मला त्यांच दश 
नेता. आह नाही तरी ते सुखी आहेत असं नुसतं समजलं तरी मला आने 
बोटेळल: त्यांचा आनंद तोच माझा आनंद ! त्याचं तें स्मशानासारखें झाले 


न्न 


लहातांनीं त पुसले गळे पाहिजे होते; पण तित 


टाकीन, कहहाविक-त्यांच्या/ 


(१९४) 


माझं भाग्य असेल की नाही कुगाळा माहीत ! कदाचित्‌ याच कारागृहांत 
माझा अत होणार नाही--..., " 

याच वेळीं जुळ्सखान आंत आल्यामुळें तिचे पुढचे विचार मनांतल्या 
मनांतच राहिले, तो तिळा सलाम करून म्हणाला, ““ दाळियाबित्ी ! एक 
फळवाला या रस्त्याने जात आहे. मी त्याला आपल्यासाठी बोलवू का ! 
आपल्याला फळ फारच आवडतात म्हणून विचारतो. '' 

झवटच शब्द संपतात तों तो फळावालाहि दरवाजांतून डोकावत अस- 
'ळेला तिळा दिसला. तेव्हां तिने आपली ओढणी सांवरळी आणि करिंचेत्‌ 
तिरस्काराने म्हटले, “ जुळूस ! तुला अगर्दांच कत रे समजत नाही ! 
एकदम त्याला इकडेच घेऊन आलास वाटतं ! जा मला कांहीं नको. 
"आल्यावाटेने त्याला घेऊन जा. ” 

फेरीवाळे भोठे चेंगट असतात हें खोटें नव्हे. कारण तिचे बोलणें संपते 
न संपते तोंच तो फळवाळा म्हणाला, १ अर्से काय बरें बाईसाहेब बोलतां! 
इतक्या आशेने मी आलों तो उगीच का! मी चांगली फळें आणली 
आहेत. एकवार पहा तरी गरिबाकडे ! ” 


फळवाल्याचा स्वर तिला ओळखीचा वबाट्ला. लागळीच तिने त्याच्या- 
कड निरखून पाहिळें व अतिशय आनंदाने पुढें सरून म्हटलें, “* पृबीदुक ! 
मुबारक !! तू इथ येण्याच घाहस केल्स ! या खुदा ! तुझं मी किर्त[ उप- 
कार मानू बरें ! ” बोलतां बोलतां दल्यिळला गहिवर आळा ब तिनें 
डोळेहि पुसक. 
तिचे ते अश्र पाहून, “ आपल्या द्ृदयाला कोणी तरी भाल्याने टोंचीते 
आहे ' असच मुबारकाळा वाटलें. तो कळवळून म्हणाला, '“ दाल्यि !. 
माझ्याकडे पाहून नको अस अश्र्‌ गाळू ! कारण मला येथें ज्यास्त 
ळ उसेसुद्धां राहाता येणार नाहीं. पहारेकऱ्यांची नजर माझ्यावर आहे 
हे तुला सांगायला नकोच. तुला पहावी आणि दोन शब्द बोलावे प्हणून 
मी आलों. आणि या बाबतीत. जुळसचे माझ्यावर फार उपकार झाले 
आहेत. ' | 
 दल्यिला पुष्कळ बोलावेसे वाटत होतें; पण तिच्या तोडून:शब्दच उमटेनी, 


जोदोताण, 


४ 2002 मनाची १३.40. क ती 
५ 


स्ती अडखळत अडखळत म्हणाली, “ मुबारक, तू आलीस, वर झाल. 
सतीकडची काय खवर आहे सांगशील का? ” 


मुंबारकावर हें एक संकटच येऊन पडलें. इत्राहीमच्या बाबतीत खरें बोलावें 
तर अकस्मात काय प्रसंग ओढवल कुणाला माहीत ! अशी त्याला 
भीती वाटली. इजाहीमसाहेबांनी आत्महत्त्यचा प्रयत्न केळा होता; पण 
त्यांत यश न आल्यामुळे . ते कुठं नाहीसे झाले आहेत असे ऐकतांच ही 
जागच्या जागींच बेशुद्ध व्हायची ! यामुळें मनांतळे विचार मनांतच ठेऊन 
मुबारक कांहींशा प्रसन्न चेहऱ्याने म्हणाला, ““ साहेबांबद्दल तुम्हीं कोण- 
त्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही ते खुश्लाल आहेत. ते 
आतां अगदी कर्जमुक्त झाल्यामुळें स्वतंत्र आहेत; पण तुम्हांला या कस्ता- 
बाच्या हातून कसे सोडवावे हीच एक काळजी त्यांनां रात्रंदिवस चेन पडू 
देत नाही. इताकच्या मदतीने त्यांनी पुन्हां व्यापारधदा कण्याला सुरवात 
केली असल्यामुळें लवकरच त्यांच नशीब उदयाला येईल यांत शंका नाही 
माझ्य़ा देहांत माण असेपयंत मा त्यांनां सुखी ठेवण्याची खटपट करीनच. '' 


- मुबारक आपल्या गतायुष्यांत कधीहि खोटे बोलला नव्हता; पण आज 
माहळाजानें त्याला अगदी खोटें बोलण्याचा प्रसंग आळा व दलियेला 
आनंदित करण्यासाठीं त्यानें तो प्रसग साजराही केला, 


दाळियेला समाधान वाटलें, इब्राहीमर्च अन्त:करण आपल्यासाठी तळ- 
मळत आहे हें ऐकतांच तिचे हृदय आनंदाने नाचू लागलें. मात्र या आने- 
दांत आपलीं व त्यांची केव्हां भेट होईल अशी तिळा उत्कंठा उत्पन्न झाली 
हें सांगायला नकोच. मुबारक कधींच कांही खोटें बोलणार नाही ही दालि- 
येची खात्री होती. ती कांहीशी लाजवटपणारने मुबारकाला म्हणाली, 
*“ इब्राहीमसाहेब, माझ्यासंबंधानें कधी कांहीं बोलत होत का ! 

५: बाईसाहेब ! रात्रंदिवस आपल्यावांचून त्यांनां दुसरें कांहींच सुचत 
नाही. ते नेहेमी त्याच त्याच गोष्टी मला विचारतात. व माही मला 
सुचतील तशी त्यांनां उत्तर देतो. '” एकदां खोटें बोळळ की हजारदा 
अोटें बोलावें लागत. म्हणतात तें खोटे. नाही. 


या उत्तरमुळेबेह...दाळ्यिला संसोधान वाटलें उत्कंठा उत्पन्न झाली, 


(१९६) 


तिनें पुन्हां विचारिळे, “ मुबारक ! या सतानाच्या हातून माझी कधी 
काळीं तरी सुटका होईल का! 

“ वाः कां नाही होणार ! ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला विकून घेतलें 
तेच तुमची सुटका करतील, आतां या गोष्टीला थोडासा विलंब लागेल 
तोपयत दुःख सहन केलें पाहिज, 

६ मुबारक ! मला आतां भेटावसं वाटत रे; पण काय करू ! माझे 
त्यांना सलाम सांग. माझ्या आठवणीने त्यांना दुःख होत असेल तर तूं 
माझी आठवण न येईल असं वतन ठेव. ते आनंदांत आहेत असं ऐकलं 
म्हणजे मी सुखी होईन. ” ““ आपण त्यांच्याबद्दल कांहच काळजी करूं 
नये. मला आतां ज्यास्त वेळ थांबता येत नाही. ही. फळे खरोखरच मो 
तुमच्यासाठी आणली आहेत. साहेबांनींच दिली तेव्हां त्यांच्या हातची हट 
म्हणून तुम्हांला घेतळींच पाहिजेत. शिवाय या बुट्टीच्या तळाशी एक सुरा 
आहे तोहि तुम्हां आपल्याजवळ ठेवून द्या. कारण त्या संतानाशीं दोन हात' 
करण्याचा प्रसंग आल्यास आत्मरक्षणासाठीं कांही तरी हातांत असणें जरूर 
आहे. वेळ आल्यावांचून याचा उपयोग करावयाचा नाहीं हें मात्र लक्षांत 
असूं द्या. सुग पाहतांच उमरशेखला अत्याचार करण्याचे धाडस होणार 
नाहीं. आतां मी ज्यास्त तें काय सांगू ।! स्वतःच्या जिलळा सांभाळा. 
मी असाच पुन्हां केव्हां तरी येईन. जुलसखानाचे या बाबतीत फार उप- 
कार आहेत, *' 

असे म्हणून मुबारकानें दोन फळे आपल्या बुद्टीत राहू दिली आणि 
बार्कचीं सव तथे ठेवून तो निघाला. तितक्यांत दरवाजावर एका खोजानें 
हटकठळेंच, '* कां |! तुला इतका वेळ कां झाला ? 

“ काय सांगू सरदारजी ! तुमच्या या बाहसाहेव फारच हिशेबी 
सोदा लवकर ठरेनाच. शेवटी एकदांचा ठरला आणि सगळी फळं ओपून 
आलों. मात्र त्यांतळीं दोन चांगलीं फळ तुमच्यासाठी आणण्याला विस- 
रलो नाही, हृ तुम्हांळा दिसतच आहे. ” अस म्हणून मुबारकाम दांघांच्या 
हातांत दोन फर ठेवली. आणि एक दिनार बाक्षिसीदाखळ देऊन पुन्हां 
म्हटलं, “ सरदारज ! दुसऱ्या कोणा फळवल्याला हा सोदा ठवायला. 
देऊं नका बरें का ! माझ्य साठी. एवढे गिऱ्हाइक राखून ठेवा. मी एक. 


(१९७) मनाची ओढी, 


दोन दिवसानी येत जाईन. '' सरदारजी खूष झाले अगणि जुदसखानाकडे 
त्याचा चांगुलपणा वणन करू लागले. मुषारकाला, आपलें काम कल्पना- 
तीत सिद्धीला गेल्याच पाहून मुबारकाला आनद झाला व तो घरी निघाला. 

इकडे दाल्या मनांत म्हणाली, “' त्यांच्यासाठी माझा जीव कां बर 
इतका तळमळतो | त्यांनां थोडंस दुःख झालं कीं मला सगळं जग अंध- 
कारमय दिसू लागतं याचे तरी कारण काय असावं ! ते माजे काण ? 
मुबारक म्हणतो, त रात्रंदिवस माझ्यासाठी तळमळत असतांत; मग 
माझ्याबद्दल तरी त्यांनां इतकी उत्कठा को लागायी ! मी त्यांच कोण ? 
एवढ्या या एका प्रश्नानेंच मळा अननुभूत आनद होतो. तो आनंद 
माझ्यानं सहन करवत नाहीं, मी निराधार, जगांत माझं कोणी नाही; 
“पण्न ते माझे सर्वस्व आहत, अध. मळा आतां वाटूं लागलं आहे. माझ्या 
नेत्रांतील तेज, देहांतील जीवनशाक्ते, शरिरांतील रक्तमवाह आणि जागति 
सुपुप्तातीळ देखावे सव कांहीं तेच आहेत. कोणत्यही स्थि्तःत व कु9हि 
त असोत; खुंदाताळाजवळ माझी इतकीच प्रार्थना आहे क', त्यांनी 
नेहेमा सुखी आणि आनंदी असावे कधींच कोणत्याही प्रकारचें त्यांना 
दुःख होऊं नये. '' 

: एका पूज्य देवतचा आश्रय सोडून मी सेतानाच्या रंगमहालांत 
येऊन पडळें आहें |! मला याने भरपूर रक्कम देऊन विकत घेतलें आहे; 
पण सेतानाच्या दुष्ट कृतींचा मळा अद्याप अनुभव आला नाहीं हें आश्चथ 
नव्हे काय ! जर त्यानें भलताच प्रसग आणला तर मी काय बरे करणार! 
जुळस म्हणतो ' तुमचा कोणत्या तरी मोठ्या घराण्यांत जन्म झाला 
असला पाहिजे. ' असल; पण त्याचा मळा काय उपयोग ! त्यामुळे 
दुष्टांचीं मन सुष्ट करण्याचे सामथ्ये माझ्यांत येईल काय ! सध्यांचे हे 
अनिश्चित स्वास्थ्य म्हणजे पुढें होणाऱ्या भयंकर तुफानाचे पू लक्षण 
आहे असं मी कां समजू नये ! उमरशेखचा हेतु मला समजलेला आहे; 
पण माझ्या देहांत प्राण असे तोपयत मो त्याच्या हेतूंनां घसती सहानु- 
भू[तही दाखविणार नाहीं. स्वगोतील दिव्यानुभवावर लाथ मारून नरकांत 
पडण्याची कोण इच्छा कराल बरे. श्रीमत आणि विलास हेच मनुष्याचं 
खरें लक्षण काय ! केवळ सुखोपभोग हवीच मजुध्याची हतेकर्तव्यता असू 


दिलबहार. (१९८) 


शकेल! दैवी गुणांच्या विकासाळा मनुष्याच्या हृदयांत जागाच नाहीं ! --” 

पण तितकयांत जुलूस आंत आला आणि म्हणात्त्र, “ बाईसाहेब ! 
आपण आतां निश्चित राहा, ताकितबिबीनें तुमची सव जबाबदारी आप- 
ल्यावर घतली आहे. त्यांनीं तुम्हांला आपलीं मुलगी मानली असून तुमच्या 
प्रत्येक सुखदुःखाचा त्या दृष्टोनें त्यांनीं विचार चालविला आहे. तसाच 
कांहीं बिकट प्रसंग आल्यास मी ताबडतोब त्यांनां कळविण्याला तयार 
आहेच. तुम्हांला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाहीं. 
माझ्या धनीसाहबांचा रोजचा कार्यकम माझ्या नजरेखालून जात आहे, 
तेव्हां मला आगाऊ व्यवस्था करतां येईल. 

दालेयेला समाधान वाटलें. तिने मनांतल्या मनांत जगत्रियंत्याचे आभार 
मानले. खुदावर विश्वासून सच्चरितीने . सद्रिचासंत वेळ घालविणाराचें तो 
पदोपदी कसं रक्षण करीत असतो याचा तिला सारखा अनुभव येत अस- 
ल्यामुळें ब तशा त्या बेदिवासांतहि आपल्याला अनोळखी माणसांचे मिळ- 
णारे अमोलिक साहाय्य तिच्या नजरेसमोर असल्यामुळें इश्वरीसामर्थ्यांचे 
तिला कौतुक वाटले, ब ती हषोत्फुल अन्तःकरणानें जुलसक्रडे पहात 
हळूच म्हणाली, “ जुलूस ! तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला देन्यावस्थंत 
लोटून व दुसर्‍याचा गुलाम बनवून तो पर्मदयाळू भगवान तुझी कसांटी 
तर पहात नसेल ना ! तुला नोकर कोण म्हणल ! तुझं हृदय म्हणजे एक 
अजबखाना आहे. तुझ्या शतांशानाहे जरी तुझ्या घन्याच अन्तःकरण 
उदात्त असतें तरी मळा व इब्राहीमसाहेबांनां असले हे दुःखाचे दिवस 
पहावे लागले नसते. असो. मर्जी त्याची. ! तुझे हे उपकार माझ्याकडून 
फिटतील कीं नाहीं कुणाला माहीत; पण तुझ्या मालकिर्णाला मात्र माझे 
सलाम सांग आणि या आपल्या मुलीला या बदिवासांतून लवकर मुक्त करण्याची 
विनंति कर. मी यांतून जिवतपणीं सुटळें तर तुझे हे उपकार विसरणार 
नाहीं जुद्स ! 

:: बाईसाहेब ! माझे यांत उपकार कसले ! जॅ. मला योग्य दिसले तें 
मी केलें. तुमचा जन्म उच्च कुलांत झाला असला पाहिजे. तुमच्या 
नाशेबांत दासीपणा लिहिळेला नाहीं. तुमच्या मनाला ज्या योगानें सुख 
होईल तेंच करावें असें मला कटतें. मग ती त्या जगान्षियत्याचा काय 


(१९९ ) .. गहाजादी, 


योजना असल कुणाला माहीत ! पण तुमच इ दुस्ाच दिवस कांहीं 
असच राहूणार नाहींत-- 


प्रकरण २५ वें. 
'">0४<-२ 
शहाजादो 

इब्राहीमच मन स्वस्थ नव्हते त्याला चाहोकड दालिया दिसत होती. 
दाल्येशिवाय जगांत आनदकारक असें कांहीं नाहीं अशी त्याची समजूल' 
झालेली होतो. तो त्या बेशुद्ध स्रीकड पहातच गाहिला. शहासुकिनाहि 
आश्चये वाटलें. इब्राहीम काय बोलत आहे याचा त्यांनां उलगडा होईना. 
त आपल्या जखमेची वेदना विसरले. कारण ती स्री कोण आहे हे त्यांनां 
माहात होतें. आपल्या शिष्यांची दिशाभूल होत आहे अशी त्यांची खात्री 
झाली. ते त्याला म्हणाले, “ इब्राहीम चांगलासा प्रकाश नसल्यामुळे 
तुझे डोळ तुला फसवीत असावेत अस मला वाटते. आधीं तोस्त्री 
शुद्धीवर येऊं दे; मग तुझी चूक कुठं होत आह ती पाहू. मग शुद्धीवर, 
आल्यानंतर कांहीं तरी उतावीळपणानें बोळूं नको 

इब्नाहीमलाही आपल्या बोलण्याचा थोडासा सकाच वाटला. ढालिया 
साठीं आपलें तळमळणारे हृदय एका पूज्य व्यक्तीसमोर आकार्समक 
रीतीने व भलत्याच प्रसंगा उघडे करणें योग्य नाही असे त्यालाहि आतां 
वाटूं लागले, तो त्या स्रीच्या हातापायांना व मस्तकाला ऊब आणून 
तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला, व थोड्यांच वेळांत 
आपल्या प्रयत्नाला यश येईल असेंहि त्याला वाटू लागलें. शहासूफीहि 
थोड्याच वेळांत कसेबसे . उठून बसले व म्हणाल, “ इब्राहीम ! माझी 
झोंपडी जवळच आहे. तू हिला आपल्या खांद्यावर घेऊन माझ्या मागून 
येशील का? ') . 

“ होय साहेब ! हिला घेऊन येणे मळा फारसें कठीण वाटणार नाहीं 
पण हा असा येथें काय प्रकार झाला हें मला समजेल का!” 

“ होय बाळ. तूं हिला घेऊन 'आडझ्या मागून ये. मी तुला सगळें 


[ - ह क 
११... शकु”, टा गे 
र. घे. ह... 


कांही सांगता. '' असे म्हणून तो. फकीर चाल लागला. इंत्राहीम त्या 
खरीला आपल्या खांद्यावर घेऊन निघाला. तिच्या मदुस्पशानें आणि सूक्म- 
प्रमाणांत येणाऱ्या सुगंधा निश्वासांनी त्याला एक प्रकारचा अननुभूत 
आनंद झाला व त्यामुळें, त्या स्रोच्या परिचयाबद्दलची जिज्ञासा विशेष 
वाढळी. ही कोण आहे तें त्याला समजून घ्यायच होते. कारण * ही 
दलियाच असली पाहिजे. ! असं तो आपल्या मनाशी म्हणत होता. 

: तुम्हां तरुगांच्या अविचारी प्रेमळीला तुम्हांला वारंवार संकटांत 
लोटीत असतात. !' फकीर शहासूफी बोलं, लागले. “ शहावशहा शिकदर 
लोदी म्हणजे कवढा पराक्रमो आणि न्यायी बादशहा; पण जनानखान्यांत 
कांही त्याचा हुकूम चालत नाही. निदान आपल्या हुकमाची हात असलेली 
जषमान्यता तरी त्याच्या नजरस येत नसली पाहिज, बादशहाच अन्त:पूर 
'पण तिथं सगळा अधर. किती भुपारं किती तळघरें आणि किती गुप्तवाटा 
'असतीळ यांचा मागमूसही कुणाला लागावयाचा नाहीं. कालचाच प्रसंग पहा. 
ही क्ली हणज अन्त;पूरची अधिष्टात्री, सोंदर्याची देवता आणि बादशहाची 
आवडती मुलगी. हिचे नांव गुलबहा र- 

अ ? शहाजादी गुलबहार की काय ! इब्राहीम दचकला 
होय. तू दचकळास कां ! तुला तिची माहिती आहे असं वाटत ? ” 

ह. कांही असो आपण पुढे सांगा. ' इबाहीम असं ह्मणाला खरा; 
पण त्याचे मन अस्वस्थ झाले आपली दालेया या गुलबहारसारखी कां दि: 
सावी याचा विचार पडला. तरी पण आपली ही मनस्थिती सूफीसाहेबांना 
समजूं नये म्हणून त्यानें पुन्हां झटले, “ हिच्यावर हा भयंकर प्रसंग कसा 
आला ! आणि आपण त्यांत कर्स सांपडळां ! *? 

: हिच्या पाळतीवर हिचा कोणी तरी कट्टा दुष्मन असला पाहिज 
असा मला सशय येतो. कारण मधांच्या त्या चकंमकींत ती कार्टी ठार झाली 
चीं नाहीं ते पहा असें कोणी बुरखेवाला ग्रहस्थ ओग्डत होता. त्या वेळीं 
आकारमक मदत आली नसती त॑ंर शहाजादीची पुरी शंभर वर्ष 
भरलींच होती. ”. 

“ आकास्मक मदताला येणारा गृहस्थ कोण! '' इब्राहीमनें उत्सुकतेने 
पैवेचारलें 


र ग ११११३१ २, अ 
की - र ह (६. 
मा >! ९ ॥,५ “क, 
ती ग्‌ द री शः) धि 
र य र न आप 
"कः ' क. री पं 
श्र अ पह 0 क ज्‌ शू 


.._ : शिरख्ञाणाने ताड झाकलेला कोणी चिलखताला बीर तरिसारखा' 
आला आणि त्यानें लांडगेतोड करून सवांना उधळून लावलें. शहाजादीला 
' त्यानेच वांचाविळें व त्यानेंच तिला त्या झऱ्याजवळ नेलें; पण नंतर कुठें 
कसा निघून गेला कुणाला माहीत ! ” 

“: मग या सगळ्या प्रेमलीला आहेत हें तुम्हीं कशावरून ताडलेत ? " 
'४४य़ा चकमकीत मळा एक पत्र सांपडलें आहे आणि त्यांत सांकेतिक भाषेंत 
“भेटीचे ठिकाण निश्चित केळें असून कोणा धाडशी प्रियकराचा तो साहसी 
संदेश असावा असें मला वाटतें. 

“ साहेब, शहाजादी सावध झाली असावी असें वाटते. ” असं हाणून 
इब्राहीम खालीं बसला आणि त्यानें त्या ख्रील्-शहाचादीला-बसविलें, 
शहासूफीहि नजीक आणि म्हणाळें, “ शहाजादीसाहेब ! तुम्ही कुठे आहा. 
बरे ! तुम्हालां आतां बर वाट्ते कां! | 

: हाय; पण या काळोखामुळें मला कांहींच दिसत नाहीं. मी आहे. 
कुठें आणि तुम्हीं कोण ? माझ्या समोर कोण बसलें आहे ! तुम्ही माझे, 
शत्रू आहां की मित्र ! '' झहाजादी संशयितपणानें; पण क्षीण स्वराने. 
अडखळत अडखळत हणाली. अद्याप आपण धोक्य़ांत आहे असं तिला 
वाटत होतें 

:: मला ओळखल नाहीं का ? मी शहासूफी आहे आणि हा समोरचा 
माझा. एक शिष्य आहे. तुम्हांला आतां कोणत्याहि प्रकारची भीती नाहीं 
तुमचं झत्रू उधळून गळे. ? 

“: या खुदा ! शहासाहेब ! मी त्या प्रसंगांतून निभावळें खरी; पण 
मला सहाय्य करणारा तो वीर पुरुष कुठ आहे? त्याचं तर काहा बरे 
वाईट झाळे नाहींना ! ” 

': नाहीं. त्याळा कांहीं धोका नाहीं. तो तु खरूप असावा असें मला 
वाटते. तू बशुद्ध शाल्यावर तो तुला घेऊन त्या झऱ्यावर गेला; मग पुढे त्या- 
यं काय झालें असावे माहीत नाहीं. कारण मळा जखम झाल्यामुळें मी 
'तेथेंच पडलो होतो. हा माझा शिष्य आल्याबर मला व तुम्हांला दाबांनाही 
त्याने सावध-कैठे. तुल्हांला त्या दुष्टांच्या हातून सोडविणारा महाभाग कुठे 
गेला असेल बरं! ” | 


(२०२) 


_ सूफीसाहेब ! मलाहि त्याच्या संबधाने फार काळडी वाट्ते ! ” 
हे शब्द उच्चारतांनां शहाजादीचा स्वर कांपत होता. इब्राहीमचें अन्तःक(ण 
शहाजादीच्या प्रत्यक शब्दाबरोबर थरारत होतें. मी सुफीसाहेबांचा शिष्य 
म्हणूनच माझ्यासंबंधाने ही कांहीं बोलत नसेल कां ! असेंहि त्याला वाटल्या- 
वाचून राहिले नाहीं. शहाजार्दाच्या आवाजांत दाल्यिच्या शब्दांत प्रतिध्वनी 
उमटत होता. त्याच्याने बोलल्यावांचून राहावेना. तो हळूच हणाला, 
“ एकाद्या विजयी वीराची शहाजादीनें काळजी करावी इतका तो वीर 
या प्रदेशाला अपरिचित आहे काय ! असल्या सुकुमार फुलाला भलत्याच 
जागी फेकून तो कसा बरे निघून गेला. ? 

शहाजादाच्या नेत्रांत एकवार अहंमन्यतेचें तेज चमकले. तिनें तीवतेनें 
इंजाहीमकडे पाहिलें; पण काळोखामुळें तिळा तो. दिसू शकला नाहीं. सुफो- 
साहूबांसारख्या फकिरांचा शिष्य इतका बोळका असेल अशा तिची कल्पना 
नव्हती, ती कांहींशी तीव्रतेने ह्मणाली, “' तूफी साहेब ! तुमच्या शिष्याला 
अन्तपुगांतील विलासी रमणीशी बोलण्याची संवय असावी असें 
वाटतें, 

सूफीसादेबांनां हे पोरखेळ नको होते. तरी पण य़ा बाबतीत त्यांना नि- 
ष्दुपपणानें असें कांहींच बोलता येईना. ते सोम्यपणाने म्हणाले, “ माझा 
हा शिष्य अद्याप फकीर बनलेला नाहीं. तो नुकताच त्या मार्गाकडे वळलेला 
आहे त्याला या बाबतींत तुम्हीं क्षमा काल अशी मो अशा करतों. त्याचेहि 
तुमच्यावर थोडे फार उपकार झालेले आहेत. तो नसता आला तर आम्ही 
दोघेहि एकाद्या हिंस्र जनावराच्या भक्ष्यस्थानी पडलो असतो. खरें बोलायच 
म्हणजे त्या विरानें तरी तुला सोडून कां जावें बरे? ” 

“ कदाचित्‌ माझा शत्रू पुन्हां त्याच्याशी लढण्याला आला नस्षेल 
कशावरून ? '' 

““आल्ा असता तर आसपास त्या दोघांची लढाइ झाली असती ! मला 
तर तसें कांहीच ऐकू आलें नाहीं ! असल्या निजन आणि निस्तब्ध 
जागीं शस्त्राचा खणखणाट तेव्हांच ऐकू आला पाहिज हाता. ” इब्राहीम 
बोळला कां तें कुणाला ठावूक; पण मधून मधून आपण इत्तर द्यावें असें 
इंब्राहीमला वाटत होतें. झहाजादील्ाहि त्याचें तें बोलणे खोडून काढतो येईना. 


(२०१) शह्दजादी:- 


ती शहासूफींना उद्देशून म्हाणाली, '“ मला इकडे असल्या या अण्यांत' 
पाहून तुह्यांला आश्वये वाटले असेल नाहीं! ” 

“ नाहीं. मी तरुण होता, त्या वेळी, दिल्टाच्या अन्तःपुरंताल खेळ 
दिलीच्या दरबारालाहि खालीं पहावयास लावणारे असतात हें मी अनुभ- 
विलें होतें. जनानखान्यांतील मुयारे आणि चोरवाटा मुंग्यांच्या वारुळाप्रमाणें 
चोहोकडे पसरलेल्या असल्याचें मी पाहिलें आहे. त्यामुळें मला आतां 
कसलेच आश्चय वाटत नाहीं, 

शहाजादी चमकली. आपण कांहीं तरी बांदून मेलो असें शहासूफी- 
नाहीं वाटलें. ते उभे राहून म्हणाले, “ आतां "आपण झोपडीत जाऊं. इथे. 
असं किती वेळ बसून राहाणार ! चंद्रोदय व्हावयाला अद्याप बराच अवका- 
श आहें. ” 

याच वेळीं ज्याचें शिरस्राण व चिलखत अस्पष्ट चमकत आहे असा एक 
यांद्वा अधारांतून पुढें मोकळ्या जागेंत आला; व आपली तरवार पका वि- 
शार फत्तरावर आदळून गंभीर स्वराने म्हणाला, “ या शांततच्या काळांत ' 
तरवार्राची शोणित तृष्णा भागविण्याला कोणी तयार आहे काय!" 

शहासुफी चमकले. शहाजादीच्या नेत्रांत विलक्षण तेज चमकू लागलें 
आणि इब्रा्हीमचें रक्त उसळळें, त्यानं आपली तरवार तितक्याच जोराने 
त्याच फत्तरवर आदळली आणि गंभिरस्वराने उत्तर दिलें. “ सर्वाच्याच 
तरवारी तहानलल्या आहेत; पण मृगजळाच्या मार्गे घांवण्यांत काय अथ!!! 

“तै मागाहून पाहू; पण झहाजादी सध्यां कुणाच्या ताब्यांत आहे! ” 
अगान्तुकाने विचारलें “ आपल्या मित्रांच्या आश्रयाला आहे. तिला कोणा- 
ची भिती नाहीं. '' झहाजादीनेंच चटकन उत्तर दिळें. मागाहून शहातूफीही 
बोलळें, “ चिटीचपार्टीच्या गुप्त पेचांत अडकवून एकाद्या कुलकुमारिकेला 
तिच्या घराबाहेर काढणं आणि तिला आपत्तींत फेकून तिच्या सहाय्यकांवर 
तरवार उचळणें हें खऱ्या शूराचे कतंव्य नव्हे. !* 

“ झहासूफी. हा आवाज शहासूफींचा आहे. माझ्यावर हाणारा वार' 
स्वतःज्या मांडीवर घऊन ज्यांनीं मला शत्रूच्या पराभवासाठी जिवंत ठवेले. 
लेच देवावतार शहासूपी आपणच आहां. आणखी तिसरे कोण बेर! 
आवाज परिचयाचा वाटतो. ” 


“ इसाक्‌ ! इताक्‌ !! दुसरा णि महगांच 
पारखा झालेला हा तुझा इब्राहीम, मी तुला आजिकहळ: ये; ये, मला. भट.'' 
इन्नाहीनें आपल्या मित्राला ओळखले. अपरिचित, योद्दा इसाकच होता. 
दोघेहि एकमकांना कडकडून भेटले. शहाजादी नुसती पहातच राहिली 
पण तिला त्या काळाखांत काय दिसणार ! शहासूफींना आनंद झाला. 
सदूर्दात होऊन म्हणाले, “ माझ्या लाडक्यानों चला आतां माझ्या आश्रमांत. 
तुम्ही. तिघे हे माझींच आहां; पण तुमचा शत्रू कोण बरे ! आणि इसाक, 
तुझ्याशी त्याचें शत्रुत्व कां? ” 


“ बादशहाच्या भांवाचा मुलगा जमालखान बादशच्या सिंहासनाच्या 
त्याळा अपहार करावयाचा आहे; आणि तो बादशहाच्या ह्यातांत; पण 
बादशहानें मळा त्याच्यावर नजर ठेवायला सांगितल्यामुळे तो मला जगांतून 
नाहीसा करायला पहात आहे. शिवाय शहाजादीलाही आपलीशी करण्याचा 
त्याचा प्रयत्न आहे; पण माझी त्याच्यावर नजर असल्यामुळे त्याचा कोण- 
ताही डाव सिद्धीला जात नाहीं. अजमीरचा काजी खुदादाद याचेंहि त्याला 
आंतून सहाय्य असल्याचें मळा समज आहे. लवकरच सगळ्या गोष्टी 
उघडकीला येवील; पण गुलबहार ! तूं या वेळीं जनानखान्यांत नसल्यामुळे 
केवढा वोटाळा उडेल याची तुला कल्पना तरी आहे कां ! शहासाहेब आणि 
दास्त इब्राहीम मला आतां इथे ज्यास्त वेळ थांबता येत नाहीं याबद्दल वाईट 
वाटतें. पुन्हां भट होईलच, या हद्टाग्रही शहाजादीला तिच्या महालांत पो- 
चविली पाहिजे. चळ गुलबाहार घोडा तयार आहे. आतां विळंब 
क€ू नको. 

शहाजादी आणि इसाक दावहि काळोखांत दिसनाशी झालीं. ही मिझा- 
चें आहेत की माणसें आहेत याचाच इब्राहीमला उलगडा. होईना. त्याला 
दिल्टीचें राजकारण माहीत नव्हते आणि इसाकचा बादशहाशी कीय संबंध 
आहे होहे तो जाणत नव्हता. इसाक हा एक व्यापारी असून केवळ व्य!पा- 
रासाठींच तो वारंवार दिल्लीला आणि दख्खनळा जात असतो असे त्याला 
वाटत होतें; पण इसा हणजे एक निराळाच माणूस आहे असें त्याला 
आतां कळून चुकले, ' त्याची आणखी किती गुप्तरहृस्ये असतील कुणाला 
माहांत असे तो मनांत म्हणाल्यावांचून राहिला नाहीं, तसेंच खुदादादसा- 


झारस्यानें करण्याला. सुळ दिकत वाटणार नाही. अशी त्याची स्वानुभ- 
बावरून खात्री झालीं; पण. दालिया गुलबहार या दोघींच्या आवाजांत आणि 
रवरूपांत इतके साम्य कत! याचा त्याला उलगडा झाला नही. मात्र 
स्वभावांत साम्य नसावें असे त्याची मनोदेवना त्याला सांगू लागळी, तरी 
पण रहस्य हें कायम राहिलेच. शिवाय दिल्लीच्या अन्त;पुरांत रात्रीच्या वेळी 
हसाकसारखा परका गृहस्थ तिळा कसं पांचाविणार ! इब्राहा मन पुष्कळ 
विचार केला; पण यांचा त्याला उलगडा झाला नाहीं 


््मििबक्कामकसााा््यायामय्य्या 


प्रकरण २६ वें 
आ लकवा तत त. 
वाघाच्या तावडीत सांपडळेली हरिणी 

आज दाल्यिच्या मोठ्या पारिक्षेचा दिवसे होता. हाटळे तरी* चालेल. 
उजाडतांच तिने रोजच्या प्रमाणे देवाचे नांव घेऊन बिछाना सोडला. उमरनें 
तिळा विचार करण्याला दिलेल्या मुदतीचा तो शेक्टचा दिवस होता त्यामुळ 
उज्म्वल प्रभातकाठीच अमंगल आझंकेनं अस्वस्थ करून सोडलें. ता ज- 
मिर्नावर पसरलेल्या गालिच्यावर बसुन, जगज्रियन्त्याची करुणा भांकू लागली.. 
तिनें हात जोडळे होतें व तिची नजर उध्वगामी झाली होती. तिची 
तीं कळवळ्याची प्राथना देव ऐकणार नाहीं कां! कांही कां असेना; 
पण तिला मात्र त्या प्रार्थनेंमुळें बरचस समाधान वाटू लागले होतें. 

उमरशेख तर एक एक दिवस मोजीतच बसला होता अर्थात त्याला 
आजच्या या शुभ दिवसाचा कसा बर विश्वर पडेल ! तरी त्या दिवशीं 
त्याळा आनंद वाटत नव्हता, कारण दाळेया उदासपणाने खुदातालची करुणा 
भाकित बसली आहे व दीध निश्वास सोडीत आहे अस त्याला जुळूस कडून 
समजले हाते. अथात आपणाला तिचा प्रसन्ञ चेहेरा पहायला मिळणार ना- 
हीं अश त्याची समजूत होणें साहजीकच होतें. आपल्या भेटीला ती 
अगदी उत्सुक होऊन राहील असं त्याला वाटत होतें तें फोल ठरले, 
ऐषआरांम आणि विलास यांपैकी कशाचीही जरूरी नाहीं, अशी ही. 
तरुणी आहे तरी कोण ! असाही पश्न उमरशेखच्या अन्त:करणांत उत्पन्न 


(२०६) 


'झाल्यावांचून राहिला नाहीं. तरी पंण विषयलोमानें धुंद. झालेल्या मनाला 
न्तो परावृत्त करू शकला नाहीं. तो मनांत म्हणाला, “ या चाळ खटपर्टाची 
आज एकदांची अखेर लावलीच पाहिजे. इतके दिवस मी तिच्याशी फारच. 
सलोख्याने वागळों, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाहीं आणि हृ- 
लके सलके कामही सांगितळे नाहीं. पण आतां मात्र जर ती माझी व्हावया- 
हा तयार झाली नाहीं तर तिचे हाल कुत्राही विचारणार नाहीं. मी तिला 
भरपूर रक्कम देऊन विकत घेतळें आहे अथात तिच्यावर माझा सव प्रकाराने 
हक्क आहे; पण हे सगळें काम साध्या साधेपणाने तडीला नेतां यायचं नाहीं, 
असलीं काभे शिराजींच्या धुंदीतच झालीं पाहिजेत. आसगरही मला म्ह- 
णाला आहे की, एकवार शिराजीचा बार उडवून देऊं. बस तर मग. आतां 
त्याच उद्योगाला जातो. शिराजीच्या सहाय्यानें आज दलियेला आपलीजझी 
करणार. मात्र इथे कांहींच करण्याची सोय नाहीं कारण आमच्या बिर्बासा- 
हेबांचा तडाखा मोठा भयंकर आहे. 
अशा प्रकारचा विचार करून उमरशेखनें आपल्या पोषाखांत योग्य 
हो फेरबदल केला आगि तो घराच्या बाहेर पडला. कृपणपणामुळें त्याने 
आपला पोझाख साधाच ठेविला होता. पोशाखासारखा क्षुठक बाबींत 
ज्यास्त पेसा खर्च करणे त्याला योग्य वाटले नाहीं. तरी पण आजच्या 
प्रसरगी दालियेसारख्या सोंदर्यलतिकेशी प्रसंग येणार असल्यामुळे त्याच्या 
पोषाखांत बराच नटवेपणा दिसत होता. त्याची ती छानछोकी पाहून 
जुळूसच्या मनांत संशय आल्यावांचून राहिला नाहीं, तो त्याच्या पाळ- 
तीवर होताच. मात्र उमरशेखच्या अन्तःकरणाला या संशयाची बाधा 
झाली नव्हती. तो निर्श्चितपणानें चालला होता. 
अ हः अ अ. टॅ डि. 
उमरशेक्षने त्या दिवशी आकंठ शिराजीपान केले होतें. त्याच्या हृद- 
यांतून दयामाया .आणि सारासार विचार पार नाहींसे झाले होते. तो 
अगदीं पद्टू बनला होता. सदूसुणांचा आणि सदिचारांचा लोप झाळा 
होता. त्याचे नेत्र आरक्त झाले जसून तो मधून मधून दालियेला उद्देशून 
कांही तशी बोलत होता. हिंस्त्र श्वापर्दांच्या अन्त:करणांतीळ तीवत्न कामला- 
'लसा अगर अन्नावर भक्ष्मलालसा त्याच्या हृदयांत ठाणं धरून बसली 


(२०७). चाघाच्या तावडीत तांपडलेली. हृरिंषी, 


होती, आपल्या बरोबर आसगरने यावे म्हणून त्यानें आपणाकडून शिकस्त 
"केली; पण आसगरचे हृदय याच्याइतक वेडावलें नसल्यामुळे तो येऊं 
शकला नाहीं त्यामुळे त्याला एकट्यानेच दालियेची भेट घेण्यासाठी यावें 
लागलें, 

रात्रींचा पाहिला प्रहर होऊन गेला होता. ती कृष्णपक्षांतील रात्र अस- 
स्यामुळें चोहोकडे अंधकाराचं साम्राज्य पसरले होते. आकांशांत असंख्य 
तारे चमकत होते; पण तमहारक चंद्रमा यांच्या मध्यमार्मी विराजमान 
झाळेला नसल्यामुळे चाहाकडे विलक्षण उदासीनता पसरळेडी दिसत होती. 

पण उमरशेखचं ह्ृदय उल्हासानें नाचत असल्यामुळे त्याला सगळीच 
रमणीयता वाटत होती. त्याच्या आंगांत विलक्षण उत्साहाने संचार केल्य- 
मुळे अंधाराची त्याला मुळींच भीती वाटत नव्हती. आज आपण अनक 
दिवसांची आपली अतृप्त महत्वाकांक्षा तडीला नेऊन सूखी होणार, या 
छकाच कल्पनेने त्याचे नेत्र चमकत होते. इतका पेसा खच केल्याच आज 
चीज होणार या विचाराने त्याचे ओठ फुरफुरत होते व हातांच्या मुठी 
वळल्या गेल्या होत्या. दालियसारख्या सोदर्यलतिकेच्या आंणिंगनानें आपण 
आज धन्य होणार या सुखमय विचाराने तो मधुन मघुन भुंज्या चढवून 
स्मेतहास्य करांत होता. आपला कोणी प्रतिस्पर्धी राहिला नाहीं आणि 
र्‍या एकांताचाही कोणी भग करगार नाहीं अस वाटून तो निश्चित झाला 
होवा. 

उमरशेखनं शिराजीच्या एकदोन वाटल्या आपल्याबरोबर आणिल्या 
होत्या. बागेतील.  विलासमंदिरांत येतांच त्याने प्रथम त्यांतील एक 
बाटली आपल्या वश्ांत ओतली व दालियेच्या खोलीशी गेल्यावर दुसऱ्या 
-बाटलींतील बरीचशी शिराजी खलास करून तो त्या देवतेच्या खोलींत 
दाखल झाला. तो यावळीं पूर्ण सैतान बनला होता हें सांगायला नकोच. 
चेहेरा तारवठून गेळा होता, डोळ्यांवर घुंरो चढली होती ओठांवर पेशा- 
चिक हास्त्य खळत हाते. पारिजातकाची फुलें हुगण्यासाठीं काळाकुट्ट सप 
ज्याप्रमाणे बेहोष होऊन त्याच्या आसपास विरट्या वालीत असतो त्याप्र- 
माण हा मानवी सर्प दालियेच्या आलिंगनासाठी आधर होऊन पुढे 
ऱ्वालला होता. 


दिल्बहार. (२०८) 


र्‍- ्‌् दालिया आपल्या श्‌म्र बिछान्यावर पडली होती आणि तिने डोळेहि 
मिट झले; पण तिला झोंप लागलो नव्हती. तिचा निस्तेज झालेला देह, 
पीतवणांला प'रवा झाल्यामुळें पांढऱ्या शुभ्र फुलांचा ढीग कोणी दृष्टार्मे 
विखरून टाकला असवा अशी कल्पना होत होती. | 

ती आपल्याच विचारांत गढून गेढी असल्यामुळें उमरशेखची चाहूल 
तिला समजली नाहीं. पण त्या सेतानाला कुठचा शांतपणा असणार ! 
तो घोगऱ्या स्वराने म्हणाला, “ दाल्यि, तू झोपली आहेस का! 

दालिया दचकली आणि तिनें भीतभीत डोळे उघडल. तोंच हा राक्षस 
समोर उभा असलेला तिला दिसळा. लागळीच तिला एकंदर प्रकार कळून 
चुकला व ती धडपडत बाजूला उभी राहिली. उमरशखची ती उच्छंखल 
रस्थती पाहून तिला अतीशय भीती वाटली. आपलें संरक्षण करण्याला 
इथें तिसरें कोणी नाहीं. तसेंच दुर्देवाने आज आपल्य़ा सर्वस्वाची मालकी 
य़ा पशूकड आहे. तिसरा कोणीही मनुष्य एथे येऊन तो मळा याच्या 
हातून सोडवु शकणार नाहीं. हा विचार मनांत येतांच तिचे उरले सुरले 
धेयंद्दी पार नाहीसे झाळें, तरी पण पावैत्रपणा आणि पुण्याई यांचा स्वयंमू- 
प्रकादा तिच्या सुंदर शरिरांत खळत असल्यामुळे त्या तेजाला कदटाळ- 
ण्याचे धे., सेतानीवृत्तीच्या उमरशेखच्या आंगीं नव्हत: तिच्या तेजस्वी 
नेत्राकडे पाहातांच त्याळा थोडीशी शुद्धी आली व तो दोन पावले माग 
सरला. त्य मुळे दाल्यिलाहि थोडासा आत्मविश्वास उप्तन्न झाला व ती 
शांतपणानं म्हणाली, ““ साहेब ! आपण अझावेळीं आणि अशा! बेफाम 
स्थितींत इथे कां आलां ! 

“८ कां आले ! दालेये, तू मळा असा पश्न विचारावा काय ! आंगांत 
खेळत असलेळे रक्त कल्पननें जाणतां येत नाही ? कातडी सोदून काहून 
रक्ताचे पाट वाहू ढागळले म्हणजेच खात्री होत असं आहे कांय ! मी 
तुला पूरी दिळेली पंधरा दिवसांची मुदत आज संपली आहे, हें मीच 
सांगायला पाहिजे ! तुझा विचार काय ठरला ! ।' 

“: साहब! ही. पंधरा दिवसांची मुदत मी. मागितलेली नव्हती. 
मळा मुदत ची जरूर नाही. माझा विचार पूर्वीच ठरलेला अहे आणि 
तो. मी पूर्वीच. झापणाला सांगितला आहे. माझा देह. आपण विकत 


२०९) 


यते आहे. तुमचा पत्नी ही माझी मालकीण अतून तिळा मी आई 
म्हणते. तेव्हां मी तुमची एकुलती एक मुलगा आहे. हां, असे दचकूं 
नका--हें ठरलेंच. मग अशा स्थितीत तुम्ही माझ्याशी कोणती भाषा 
वापरली पाहिजे, हें लक्षांत आणा. . एकाद्या दारुड्याला आपली मुलगी 
ओळखतां येत नसेल तर त्याने थोडा वेळ-दारूची धुंदी उतरेपर्यंत-स्वस्थ 
बसावे. धम आणि नीति यांना अगर्दीच जाळून टाकू नये. 


:: या धमाच्या आणि नातीच्या बाबतींत जे कांहीं सांगावयाचे असेल 
तें तू मोलवींना सांग; ख्रोमंतांशी आईबापाचे नातें जुळवायला भरिबांना 
फारसा वेळ लागत नसतो. दाल्ये, हीं नाती. आणि धर्मकर्म मला 
मुळींच समजत नाहींत किंवा मी ही जाणत नाहीं असे हाणाळीस तरी 
हरकत नाहीं; फक्त तूं मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. स्वच्छ आणि शीतल 
जलाने भरलेल्या नदीच्या तीरी राहून तहानेने तळमळून मरणार नार्ही. 
माझ्या उत्कट वासना मला आतां आवरून धरतां यणें अशक्य आहे, 
तू आपल्या कठोरतेनें मलाही कठोर बनावेळेंस. मी आतां माझा हेतु 
पूर्ण केल्यावांचून मागे फिरणार नाहीं. सत जन्मांत कधी पेसा खर्च केला 
नसेल इतका मी तुझ्यासाठी खर्च केला आहे मो तुझ्याशी आतां शादी 
लावणारच. '' उमरशेख अगदी त्रासून म्हणाला. 


दलियेला भीति वाटत होती, पण तिनें धैयाने पुन्हां बोलायला सुरवात 
केली. ती शांतपणानें भ्हणाली, “ साहेब | माझ्यासारख्या लहान मुली- 
समोर असे कांही तरी बोलायला तुझह्यांला लाज नाहीं का वाटत ! तुझी काय 
म्हणत आहां याचा मला मुळीं चांगलासा अर्थसुद्धां समजत नाहीं. तुमच 
ताकीदविवीशीं लग्न झाले आहे ना ! मग आणखी लग्न कशाला! 


५ ताकितब्रीबी गेली नरकांत. इथें आली तर तिला कुलीममाणे 
तंगरढाळा धरून फेकून देईन ! दल्यि, तुला सगळे कांहीं समजत असतां 
तूं अशी वेढी कां वरं होतेस ! तू माझी हो आणि मला सुखी 
कर. मनाप्रमाणे ऐषआराम भोग आणि विलास कर, तुळा कोणीहि अई- 
थळा करणार नाही, 


दिलबहार. वा 


य 

क पु क, १ 

भं 1. प 
म क उ 


“ जिला धार्मिक विधाने तुम्ही आपली पत्नी म्हटलें तिळा नरकात. 
पाठवायला तयार झाला आं ? तिनें तुमचा काय अपराध केला बरे 
मग तुही मलाही एकादे [दिवशीं ठार मारण्यालळा कमा करणार नाहीं ! 
तुमच्या मनाला वाटतं तरी काय ! ऐघषआराम आणि विलास कुणासाठी ! 
माझें मन ऐघआरामासाठीं आतुर झालेलें नाहीं. . मला जें तुम्ही सांगत 
आहां तें आपल्या पत्नीला सांगा. तिला त्यापासून आनंद वाटेल, कारण 
तुमच्या तोंडून असले बोळ ऐकावे असें तिला वाटत आहे. एकाद्या वठ- 
ळेल्या झाडासमोर अगर एकाद्या दगडी पुतळ्यासमोर अवळे भाषण करा- 
वयाला तुह्यांला आनंद वाटेल कां? ” 

: दालिये ! तू मळा अविचारी बनवीत आहेस. तुझा हा उपदेश 
ऐकायला मी यथे आलां नाही. ये, आधीं मला तू आलिंगन दे आणि 
मग आपल्या मंजूळ वाणीने प्रेमाळाप कर. ”' असं ह्मणून उमरशेख पुढे 
झाला. दालेया मार्गे सरली; पण ती जाऊन जाणार कुठें ? उमरशेर 
आणखी पुढें सरला आणि हात पसरून म्हणाला, “ आतां मुळीं मी 
तुला विचार करायळाच वेळ देत नाहीं. तुझ्य़ा या सोंदर्याने मळा बेडे 
केळें आहे. आणि शिराजीच्या सहाय्यामुळें तर माझ्या प्रेमल्हरी॑ अगर्दी 
उचंबळून येत आहेत. मला आतां तुझा उपदेश मुळींच रुचणार नार्ही. 
मी आर्धी माझं उतावीळ झालेलं मन शांत कर्रीन आणि त्यानंतर तुझा 
उपदेश एकेन. तुला आज तर्री निदान माझ्या मनाप्रमाणे वागले पाहिज. 
तूं कितीही आरडलीस तरी तुझ्या सहाय्याला कोर्णीहि धांवून येणार 
नाहीं. ? उमरशखचें पाऊल पुढें पहू लागळें, 

दालियळा काय करावें तें सुचेना; ती विनवणीच्या स्वराने म्हणाली, 
“£ शखसाहेब ! थांबा, उभे रहा, मी कुठं पळून का जात आहे ?! इतके 
अधीर होऊं नका. तुह्यी मनुष्य आहां हें विसरलां का ? खर सांगायच 
म्हणजे इथं कोणीं नाही आणि माझ्या सहाय्य़ाला घांवून थेईल असा 
साझा कोणीं मदतगारही नाहीं. मो बोळून चाळून विकत घेतलेली 
दासी ! पारतंत्र्यात नीति कसली, न्याय कसला, आणि अत्याचाराचा 
प्रातिकार तरी होणार कसा ! पण उमरशेख ! इथवर सर्वव्यापी आहे. 
आजपर्यंत माझे संरक्षण त्यानेंच केळे. तो काय करणार नाही ! त्याची 
कृत्यें कल्पनातीत असतात. त्याचे मार्ग मनुष्याला कसे कळणार ! जर 


११११) वाघाच्या तावर्डीत सांपडलेली. हरिणी. 


शवस्रेखर मीं पावित्र असेन, आणि त्या जगज्नियंत्यावर माझा पूर्ण भरवसा 
झशषेळ तर माझ्या अंगाला हात लावण्याची कोणाचीही छाती होणार 
नाहीं. देवदानवांनाही अ साध्य झाळें नाहीं तें तुमच्यासारख्या एका 
सनुष्याच्या हातून करस होणार. जा. तुमच्या घाणेरड्या निश्वासां- 
नीं ही जागा अपवित्न होत आहे. माझें ह सामोपचाराचें आणि नम्रपणाच 
सांगणें ऐका. ” | 


“८ अजूनपर्यंत मी तुला बोलं दिळें हीच माझी चूक झाली. तुला 
आतां जबरदस्तीनेच मी आलिंगन देणार. कारण त्यांतच खर सुख असतें.” 
सेतानी अमरशेख दाळियेच्या जवळ आला. 

तितक्यांत ती दूर सरून म्हणाली, “ हां साहेब ! हा अविचार होत 
आहे. तुझी आतां. माझ्याजवळ आलां तर भयकर संकटांत पडाल. 
“ घनीसाहब ! म्हणून मी तुझ्ांला क्षमा करणार नाही. कारण पतिव्रता 
स्रिया स्वतःच्या पातिव्रत्य रक्षणासाठी तुमच्यासारख्या सेतानी लोकांना 
ठार मारायला माघार घेत नसतात. तो खून नव्हे, तें आत्मसंरक्षण आहे. 
मला हा शेवटचा उपाय अमळांत आणावा ळागेल. म्हणून म्हणते, मागे 
फिरा आणि ताकितबिबीच सोभाग्य कायम राखा. 

बोलतां बोलतां तिने आपल्या कमरेला चाचपून पाहिलें. ' ते मुबा- 
रकाने दिलेला सुरा आपण कमरेला लावायला विसरल्याचें ' तिळा कळून 
चुकळें “ हाय ! आत्मसंरक्षणाचा शेवटचा उपाय म्हणून ज्याच्यावर मी 
विश्वावून होतें त्याने शेवटी असा दगा द्यावा ना ! ' अक्ल ती मनांत 
म्हणाली, तिचा चेहेरा सुकून गेळा. पण ईश्वराला ती विसरली नाहीं. 
आतां त्याच्या लोकोत्तर सामथ्यीवर विश्वासून राहण्यावांचून दुसरी गति 
नाहीं हें तिळा कळून चुकले. दारुण निरारेनंतर ती बेफिकीर बनली. तिच्या 
अंगांत नवजीवन आलें. तिचा कोमेजून गेलेला चेहेरा पुन्हां टवटयोत 
झाला. ती उमरशेखाला पुन्हां गंभीरपणानें म्हणाळी, “ साहेब ! मी आप- 
णाला पुन: पुन्हां सांगत आहें, तुम्ही पुढें येऊं नका, माझ्याजवळ येतांच 
तुमच्यावर भयंकर संकट कोसळेल. ?' 


उमरक्षख समजला की, दलियेची ही ताडची भीति व्यध आहे. 
तिथ्याजवळ स्वध्चंरक्षणाचे कांही साधन नाही, तो. आधी तिच्या स्वरूपाने 


बेफाम होऊन गेलाच होता; त्यांत ती असहाय्य.व आत्मसंरक्षण करण्यां- 
लाहि असमथ असल्याचें समजल्यावर मग क'य विचारतां ! तो धांवतच 
तिच्याजवळ गेळा आणि तिचे हात घरून हणाला, “ दालिये, दाल्यि, 
आतां माझ्याने हा ग्रावग सहन करवत नाहीं. तूं कांहीं म्हण, माझा 
पाहिज तर खून कर; पण एकवार--एकवार तुझ्या गाढ आलिंगनानें 
मला माझा अंतरात्मा तृप्त करूं दे. तू कितीही धडपड केलीस तरी माझ्या 
हातून तूं सुटत नाहींस, मी आज सेतानाचा दास बनलो आहें. आणि 
तोच मला प्रोत्साहन देत आहे. तुझे माझ्यापुढे कांहीं चालणार नाही. '' 
दाळेया वाघाच्या तावडींत सांपडलेल्या हारेणीप्रमाणें आश्रयाची जागा 
पहात इकडे तिकडे धावू लागली; पण त्या दीन दुवळ्य़ा मुलीला कोण 
जवळ घेणार! उमरशेख तर एंकाद्या पिद्याचाप्रमाणें अगदीं चवताळून 
तैच्यामागून धांवत होता. दालिया वर पाहून. दीनवाणीनें म्हणाली, 
“ प्रभो, मी या वाबाच्या भक्ष्यस्थानी पडावे अशी का तुझी इच्छा आहे! 
घांव आतां अंत पाहू नकोस... 
तितक्यांसत दालिया ज्या भिंतीशी लपण्यासाठी जागा पहात होती त्याच 
भिंतींत ग्रुप्त असलला दरवाजा खाडदिशी उघडला गला व ताकितविबी 
उभी असलेली दिसली. तिने ताबडतोब दाल्याला आपल्याजवळ 
ओढून म्हटले, “* दालिये, तूं आतां भिऊं नको. मी तुझी आई आहें. कोण 
कसं तुला हात लावतं तें मी पहाते. !' असे म्हणून तिनें आपल्या आगी- 
सारख्या लाल होळ्यांनीं उमरशेखकडे पाहिले. उमरशसख जागच्या जागींच 
गार झाला. त्याच्याने आपल्या खदळलेल्या पत्नीकडे पहावलेंहि नाही. 
' आणि तितक्‍्यांत दरवाजाही बंद झाला. 


प्रकरण २७वें. 
-ावरिडेईड६-- 
नवी माहिती 
दिष्टींपासून पांचसहा कोसांवर सरिफपूर नांवाचा एक ल्हानत्ा गांव 
आहे, : आजं जरी था गांकचें स्वरूप काहींच राहिलेले नाहीं तरी क 


कथानकाच्याहि पुष्कळ पूवी ही एक समृद्धिशालि नगरी. होती असें सांग- 
तात. कारण तेथें चोहोंकडे वाढलेल्या जंगलांत पाहिल्यास मोठमोठ्या 
इमारतींचा अवशेष आढळतो. 

हा गांव एका उंच पहाडाच्या चढणीवर वसलेला होता. सध्यां हे 
अगदी ओसाड स्थल म्हणून ओळखले जात असे. वस्तीहि अगदीं थोडी 
होती. आणि जे लोक होते ते सर्व शेतकरी असल्यामुळें जिकडे तिकडे 
साघेपणा पसरलेला दिसत असे. यभुनानदीचा एक फांटा त्या गांवांत 
आला असून त्याला चोखालचा धबधबा म्हणत असत या धाडघाड 
ठढ्या घेणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर एक कबर असून तिळा * पीर सरी- 
फची कबर ' असं नांव दिळेले होतें. 

फकीर शहासुफी हा या पीरसरीफचा शिष्य असल्यामुळें त्याचं बहु- 
तेक वास्तव्य याच गांवी होत असे. शहासरराफची वागणूक एकाद्या हिंदु 
तपस्व्याप्रमाणें होती. राम आणि रहीम या दोहीत त्याला फरक वाटत नसे 
व मांशासन करणें हें तो निषिद्ध मानीत असे.. 

पुष्कळ दिवसांपूर्वीच शहासर्राफचा आत्मा देहमुक्त होऊन ंश्वर- 
चरणकमली लीन झाला होता. पण अजूनही लोक त्याला व त्याच्या 
कीतीला विसरले नव्हते. त्याच्या दोन शिष्यांपेकी शहासुफीच 
आमच्या कथानकाच्या काळीं जिवत होते आणि इब्राहीमला त्यांचाच आ- 
श्रय॒ मिळालेला होता. । 

नर्दीतीरावर असलेल्या या कतरमंदिरांत बऱ्याच खोल्या असून त्या 
शहासरीफच्या वेळी नेहमीं साधुसंतांच्या झुंडीनी गजबजलेल्या असत; पण 
आज त्या अगदीं शून्य पडल्या असल्यामुळें चोहीकडे उदासीनता दिसत 
होती. इब्राहीमसाहेब युरुंजींच्या आदेशाप्रमाणे त्यांचा उपदेश श्रवण 
करीत याच समाविरमादरांत पडून असत. मागीळ एका प्रसंगी वर्णन 
केलेल्या हकीगतीनंतर आपण फारसं जनस्थानांत जावयाचे नाहीं, स्त्रियांकडे 
दुंडूनाहि पहावयाचे नाहीं, असं इब्राहीमनें ठरविले होते. कारण आपण 
शिच्याकडे पाहूं ती आपणाला आपल्या दालियेसारखी दिसते, व त्यामुळे 
आपलें मन अस्वस्थ होतें. ' इत्राहीमचा विचार कांहीं अयोग्य नव्हता. 
आणि भीतिही अस्थानी नव्हती. पण ञ्याच्या मातीने दूर सरावे तंच क. च पाठीला 
लागतें... या म्हणीची सत्यता जर त्याळा अनुभवावी लागणार असेल तर ! 


दिंल्बद्दार | (२१४) 


इब्राहीम आणि सुफीसाहेब निरनिराळ्या पण एकाला. एक लागून 
असलेल्या खोल्यांत रहात. त्यामुळें त्यांना एकांत मिळे आणि एकमे 

ना सोबतही होई. शहासुफी फकार होते. फकिराचे बोल उद्बोधक 
असावयाचे हे सांगावयाला नकोच. मार्गे एका प्रसंगीं रात्रींच्या वेळीं 
घडलेल्या एका विलक्षण प्रसंगानंतर इब्राहीमचे अन्त:करण . ज्यास्तच 
अस्वस्थ झाल्यामुळें त्याच्यासह ते या निसगरमणीय जागीं येऊन राहिले 
होते. तसेंच त्याचे अस्वस्थ मन शांत करण्याचीहि त्यांची खटपट चालू. 
होती. ते नेहमीं त्याला उपदेश करतांना म्हणत, “ लोक ज्याप्रमाणे मेले- 
ल्याची आठवण हळु हळू नाहींशी करतात, त्याप्रमाणें जें होऊन गेलें 
त्याबद्दलचा विचारही आपण सोडून द्यावा, मृताप्रमाणे गतगोष्टी त्याज्य 
समजाव्या. विस्मृतीसारखें सुख नाहीं. होऊन गेलें तें विसरून जाण्याची 
खटपट कर, मलुष्याचा भविष्य काळ भयंकर अंधारांत अद्य झालेला 
असतो. कितीहि ज्ञानी झाला तरी त्याला भविष्यकाळ जाणतां येत नार्ही 
तेव्हां चाळू स्थितीकडे पाहूनच समाधान मानणें यांतच सुख आहे; नाहीं 
काय ! नेहमीं तळमळत राहून तरी काय फायदा !-” 


अशा प्रकारचा सतत उपदश॒ ऐकल्याने इब्राहीमलाहि वाटत असे 
कीं, “ आपण झाल्या गेल्या गाष्टींचा विचारच सोडून द्यावा; ! पण तें 
त्याला शक्‍य नव्ह्त. तो जसजसा गतगोष्टी विसरण्याचा प्रथत्न करी 
तसतशा त्या त्याच्या मनाला ज्यास्त अस्वस्थ करून साडीत. आपलें 
सर्वस्व नाहीसं झाले, आपण भिकारी बनलो याबद्दल त्याला मुळींच वाईट 
वाटत नसे; पण दाळिया आणि मुबारक यांना तो विसरू शकत नव्हता, 
घटकोघटकीं त्या दोघांचीहि त्याला आठवण होत होती. 


शेवटी शहासुफींनी, इ्ज्ाहीमची करमणूक व्हावी म्हणून त्याला 
हाफीजचे एक अमूल्य काव्य वाचायला दिलें. पुस्तक बरेंच मोठें होतें 
आणि त्यांतील काव्यस्ीदर्यहे अद्वितीय होतें. या पुस्तवकाशिवाय आण- 
खीहि बरेच ग्रंथ त्यांनीं - इब्राहीमच्या स्वाधीन केले होते. उपदेशवाचन 
सारखें चाळू होतें. निसर्गीचें निष्काम कार्य अहर्निश त्याच्या नेल्लांना 
रंजवीत होले; पण कशानेच त्याची समजूत पडत नव्हती... विव्से 
दिवस तो. ज्यास्तंच :. कृश होत चालला आणि दीर्व.. अुरकीरे 


सोडण्यांत काळ घालवू लागला. कितीहि प्रयत्न केळे तरी मनाळा मुळी 
उत्साहच वाटेना ! 

एके दिवशीं इब्राहीम आपल्या खोळींत बसुन हाफीज वाचीत होता. 
वाचतां वाचतां त्याला एक अत्यंत सुंदर कविता आढळळी आणि तो ती 
पुनः पुन्हां वाचू लागला. ज्या कवितेने त्याचें मन अगदीं वेधून टाकलें 
होते.ती कविता अशी होती--. 

“ जो सववस्व अपण करून प्रेम करू शकतो व प्रेमाचा मोबदला 
मिळण्याची इच्छा करीत नाहीं, ज्याच्यावर अथवा जिच्यावर प्रेम करता 
त्याच्या अथवा तिच्या सुखाने जो सुखी हातो, स्वतःच्या सुखाची थोडी- 
सुद्धां इच्छा करीत नाहीं ताच खरा प्रेमी होय. 

या कवितेच्या कांही ओळी वाचतांच इब्राहीमला आपल्या दाल्येची 
आठवण झाली. तो अस्पष्ट स्वराने आपल्याशींच म्हणाला, “ परमेश्वराचा 
स्वरा उपासक कवि हाफेज हा प्रेमी होता. तो प्रेमानें वेडा झाला होता 
आणि त्यानें समाजाचें सूक्ष्मावलोकन केलें होतें यांत शंका नाहीं. त्याची. 
विलक्षण निराक्षणशक्ति या काव्यांतील प्रत्यक शब्द व्यक्त कर्रीत आहे! 
हाय ! केवढा मा दुर्देवी ! ! माझ्यावर निःस्वार्थी प्रेम करणारी प्रेयसी इंथर- 
राच्या कृपेनें मळा लाभळी होती. ती माझ्या सुखाने सुखी आणि माझ्या 
आनंदानें आनंदी होणारी असून तिला कशाचीच अपेक्षा नव्हती. हाय हाय! 
माझ्या जीवमाचेंहि जीवन असणारी ती दालेिया आतां मळा मिळेल. का ! 
पण मी तिला अयोग्य आहें. तिच्या गंभीर प्रेमाचा थोडासा मोबदला न 
देतां मी तिळा सोडून आलो. माझ्यासाठी तिनें स्वतःला विकून घेतलें; 
पण मी दुष्टाने तिची विचारपूसही न करतां इथे येऊन बसला आहें. 
माझ्यासाठी तिनें त्या पिशाचाच दास्यत्व पत्करले ! तो नराधम तिचे कस- 
कसे हाल करीत असेल कुणाला माहीत ! खुदा ! मला क्षमा कर. सी 
फारच निष्ठुर आहें! 

इब्नाहीमच्या नेत्रांतून अश्न वाहूं लागळे. पश्चात्तापानें त्याचें अन्तःकरण 
जळू लागलें. तरी पण तो पुस्तकाची पानें चाळीत होताच. हें पुस्तक 
क्ती दिवस तरी त्यांच्याजवळ पडून होतें; पण त्याने ते कधी उघडूनही 
आंहिळें नव्हते. आज उघडून वाचायला घेतलें तर ही स्थिती ! 


(२१६) 


पुस्तकाची पानें उलउतां उलटतां त्याला अकस्मात्‌ एक किला 
मिळाला. तो कुणी तरी अगदी जपून ठेवलेला असावा असे त्यांच्या ठेव- 
णीवरून दितत होतें. इब्राहीमळा आश्चय वाटलळें.त्याने उत्सुकतेने तो लिफाफा 
उघडला आणि आंतील जाड कागद काहून पाहिला तों ते॑ एका सोौदर्य- 
संपन्न मुग्ध तरुणीचे चित्र असल्याचें त्याला कळून चुकले. तें चित्र निर- 
निराळ्य़ा रंगांनी इतकं सजविले होतें कौ, ही एकादी जिवंत प्रातिमाच 
आपण पाहात आहों कीं काय असें इब्राहीमळा वाटळें. त्या चित्रांत 
चिताऱ्यानें आपलें बुद्धिसर्वस्व खर्च केलें होतें यांत शका नाहीं, अशीही 
त्याची खात्री झाली. 

तें चित्र पाहतांच इत्राहीमच सर्वांग रोमांचित झालें. ती तसबीर दोन 
तीन वेळ लक्ष्यपूवक पाहिल्यावर तो आपल्या मनाशींच म्हणाला, “ काय 
हें सोंदयं ! विधात्याने उत्पन्न केलेल्या या सृष्टीत असली सुंदर स्री कुठेंही 
आढळणार नाहीं. कोणा तरी कल्पक चित्रकाराने केवळ आपल्या कल्पनेचा 
खेळ म्हणून हें चित्र रंगावेळें असावे. काय हे आकण नेत्र ! भुवयांचा 
खांचदारपणा अवर्णनीय आहे ! धन्य धन्य त्याची कल्पना ! खरोखर 
विधात्याच्या खालोखाल चित्रकाराचे आसन असलें पाहिजे म्हणतात तें 
खोटें नाही. ” 

एकदां दोनदां नव्हे तर इब्राहीमनें तें चित्र अनेकदां निरखून पाहिलें. 
कितीदां पाहिले तरी त्याचे समाधानच होईना. जसजसा तो त्या . चित्रां- 
सल्या सुंदरीकडे ज्यास्त ज्यास्त पाही तसतसा त्याला ते पाहण्याचा अना- 
चर मोह उत्पन्न होई. त्या निर्जीव रमणानें त्याला बेफाम करून सोडलें 
म्हणायळा हरकत नाहीं. हाय ! इब्राहीम ! तू खरोखरच वेडा झालास 
काय ! तू थोड्या वळापूवीच ना दालियसाठीं आंस्रवें गाळीत होतास ! 
खुलबहारळा पाहूनही तू ज्या दालियेला विसरू शकला नाहींस तिला हें 
चित्र पाहतांच दूर केळीस काय! केवळ चित्राने तुला वश केलें ! वेडा रे वेडा! 

इब्राहीमने त्या चित्राकडे कितीदां तरी पाहिलें; पण त्याचें समाधान 
होईना. तो मनांत म्हणाला, “ एका रमणीच्या मोहांतून पुटण्याची खट- 
पट करीत असतांना ही दुसरी रमणी मला आपल्या जाळ्यांत अडकवून 
बसली ! माझें द्ृदय इतकें दुर्बळ बनळें आहे का? मनावर विजय मिळ- 
'विणाच्पा प्रयत्नांत असतांना मला असा हा मोह कां बरे. पडत आहे 


(२१७) 


शहकपॉंनी मला जें शिकविळें आणि समजाविले तें सवे व्यर्थच गेलें कांय ! 
कल्पनेनें काढलेल्या चित्राला पाहून असली सजीव मूर्ती पाहण्यासाठी मी 
वेडावून बावें म्हणजे माझा कित्ती मूखपणा ! जिला जीव नाहीं, वाकूशाक्ति 
नाहीं, चलनवलन करण्याचें सामध्य नाहीं, तिच्यासाठी मी इतका पागल 
झालो; पण ती प्रत्यक्ष पाहिल्यास माझी अवस्था काय होईल ! पण हिची 
सजीव मूती पहाण्याचे माझ्या नशिबांत आह काय!” 

इब्राहीम आज कोणत्या खलग्रहाच्या ताब्यांत सांपहून इतका विव्हल 
झाला होता हें कांही सांगतां येत नाहीं. तें चित्र होते त्या जागीं ठेवायला 
त्याला फारच दुःख वाटूं लागलें. त्यानें तें पुस्तक झांकून ठेविलें आणि 

त हातांत घेऊन तो अस्वस्थ अन्तःकरणानें खोलीतल्या खोलींत येर- 
झारा घालू लागला. 

पण देवाच्या मनांत तेवढेही एकांताचे सुख त्याला अनुभवायला द्यायचे 
नव्हतें. कारण त्याच वेळीं शहामुपी तेथे आळे व आपला शिष्य अगदी 
टक लावून कसल्याशा एका कागदाकडे पहात असल्याचें त्यांना आढळले. 
लागलीच मोठ्या उत्कंठेने त्यांनीं त्याला प्रश्न केला, “ इब्राहीम ! तुझ्या 
हातांत काय आहेतें ? ” | 

शहासाहेबांनीं अकस्मात्‌ तेथे येऊन विचारलेला तो प्रश्न ऐकून इब्राहीम 
अगदीं चकित झाला आणि त्यानें त्यांना सलाम केला. नंतर हळूच म्हटलें, 
£ ही एक तसमीर आहे.'' 

“: हुल्या कुठें मिळाली ही !” शहासुफीने आश्चर्याने विचारले, 

या पुस्तकांत सांपडली. मळा वाटते कोणा अलोकिक सोंदर्यलतिकेची 
ही तसबीर असावी. 

ताबडतोब झहासुफींना कसली तरी गतकालच्या एका विशिष्ट प्रसंगाची 
आठवण झाली आणि ते कांहींसे रागाने म्हणाले, “ ठेवलेल्या जागचें तें 
चित्र तूं हालविल्यामुळें तुझ्या हातून एक मोठा अपराध घडला आहे. त्या 
भयंकर चित्राचे ताबढतोंब तुकडे तुकडे करून फेकून दे. क्षणभरही तें 
हातांत .ठेवू नको.! | 

शहासुफीच्या या कठोर आशेचे इज्राहीमला आश्चर्य वाटून तो त्यांच्या 
सोंडाकडे पहातच राहिला. फकीरसाहेबांचा चेहरा, वर्षाकालच्या मेघांनी 
झांकळेल्या आकाशाम्रमाणें गहनगंभीर असलेला. हेकला दिंहळा: तेव्हां. 


(२१८) 


तो भरीत भीत त्यांना उद्देशून म्हणाला, “ नको. नको. प्रसुराज ! असले 
निष्ठुर कृत्य माझ्या हातून होऊं देऊं नको. आपण अस्ता हुकूम करूं नये 
हें चित्र कुणाचे आहे हें मला माहीत नाहीं; पण मी. एवढे सांगू शकेन 
कीं, ही चित्रांतील रमणी जर खरोखर या पृर्थ्वांच्या पाठीवर राहात असेल 
अगर कोणा कुशल चित्रकाराची कल्पमासृष्टी नसेल तर या चित्रांत आकत 
झालेली स्त्री खुदाच्या सृष्टांतील त्रेलोक्याच्या मोलाचे एक रत्न आहे असें 
मानायला हरकत नाहीं. स्वामिराज! मला क्षमा करा. आपणाजवळ हें चित्र 
कसं आले तें मला समजेल का ! माझं हे साहस अस्थार्मा आहे; तरी 
पण विचारितों, या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास कदाचित्‌ माझी तळमळ शांत 
होण्याचा संभव आहे. " 

'* जर ती गोष्ट तुला ऐकायचीच असल तर मी सांगतो. तेवढ्यासाठी 
मी तुझी निराशा करीत नाहीं;पण याचा पारिणाम काय होईल काण जाणे ! 
हें चित्र दिलबहार शहाजादीर्चे असून ती बादशहाची वडील मुलगी आहे; 
पण देवदुर्विलासाने ही अकस्मात्‌ नाहींशी झाली असून तिचा अद्याप 
कुणालाच थांग पत्ता लागलेला नाहीं. तिच्या बालपणींच्या सोंदर्यावरून 
व आकृतीवरून पुढें तिचा विकास कसा होईल ही कल्पना मनांत आणून 
दिल्लोदरबारांतील एका कुशल चित्रकाराने हे॑ चित्र रेखाटले आहे. दिल- 
बहार आज आपल्या ऐन तारुण्यांत असल्यामुळें जग ती येथें दि्ठींत असती 
तर ती अशोच दिसली असती |! पण ती नाहींशी झाल्यामुळे बादशहाला 
आज तिच्यासाठी धाय मोकलून रडावे लागत आहे. 

“ हर मग हे चित्र आपणाजवळ कां! इब्राहीमने उत्सुकतनें प्रश्न केळा. 

५. संम्राटची माझ्यावर भक्ति असून माझा पुरस्कर्ता आणि आश्रय- 
दाता तोच आहे. माझे चोहोकडे फिरणें असतें त्यामुळें “आपली मुलगी. 
कुठें आढळल्यास या तसविरीवरून आळखतां येईल असें त्यानें मला 
म्हटलें. तेव्हां मी ही तसबीर माझ्याजवळ ठेवून दिली.) 

£ या दिलबहारचे नांव मीहि पुष्कळ दिवसांपूवी एकलं आहे; पण ती 
फार वर्षांपूर्वींची गोष्ट, एकदां बादझहाने कबुतराच्या अंड्याएवढें एक 
रत्म आणण्याबद्दलचा माझ्या वडलांना हुकूम केला होता आणि माझ्या 
बडँलांनींही पुष्कळ खडपटीनें ती कोहिनूर नांवाचा हिरा मिळवून दिला 
होता. त्याची किंमत किती तरी लक्ष मोहोरा असावी कोहिनूर 


सम्राटनें आपल्या दिलबहारला नजर केल्याचे माझे वडील मला सांगत, 

शिवाय, तिला नावेत बश्षण्याचा शोक असून कधीं एकदां ती नावेसह यमुना- 

नदींत बुडाल्याचेंहि ते सांगत होते. त्यानंतर तिच्या बाबतीत मी 
कांहींच ऐकले नाहीं! 

“ झालें तर. तीच तिची शेवटची हकीगत. त्या भयंकर अपघाता- 
पासून तिचा पत्ता नाहीं.'! शहासुफीच्या नेत्रांत अश्रु आळे. काण ही 
जात्सोंदर्यलातिका त्याने लहानपणीं पाहिली होती. 

'“ अं! फारच भयंकर! तेव्हांपासून ती आढळली नाहीं म्हणतां ! 
माझे वडील त्यानंतर बरेच वर्षे वसऱ्याला व्यापारानिमित्त गेळे अशल्या-' 
मुळें दिल्लीची कांहींच बातमी मळा समजत नव्हती; त्यामुळें 'या बाबतींत. 
त्यांना व॒ मला कांहींच समजलें नाहीं; पण फकीरसाहेब ! 
आपण या शहाजादीचा तपास केला नाहीं का?'! “ केला तर! पुष्कळ 
केला. ज्या ठिकाणीं मी हिचा तपास केला नाही असा देशच नाहीं 
म्हटलें तरी चालेल. पण माझ्या खटपटीला यश आलें नाहीं. शेक्टीं मी 
निराश झालों आणि हें चित्र त्या पुस्तकांत ठेवून दिलें.” “प्रमुराज! मी 
आपला गुलाम आहें! जर मला परवानगी देत असलां तर मी तिच्या 
तपासाला जाईन. या सुंदरीचा तपास करणें व तिळा सजीव पहाणे हेंच 
माझ्या आयुष्यांतील आतांचे मुख्य ध्येय आहे असे म्हटलें तरी चालेल.” 
इन्नाहम अगदीं केविलवाण्या स्वराने म्हणाला 
:: वाळ, तू मला माझ्या प्राणापेक्षांहि आवडता आहेस. मी या असल्या 
भयंकर कार्याला जाण्यासंबंधाने तुला कधीहि परवानगी देणार नाहीं. 
कारण तूं नसत्या संकटांत पडशील. 

:: शहासाहेब ! यांत एवढें भयंकर काय आहे! मी कसा संकटांत पडेन!!? 
इब्राहीमने शंकित होऊन विचारले, “या आपल्या लाडक्या मुलीचा 
बरांच शोध केल्यानंतर बादशहाला वाटलें की तिचा तपास लागणें कठीण 
आहे. कदाजित्‌ ती या पृर्थ्वीच्या पाठीवर हयातह! नसेल; तेव्हां तिचं कांहीं. 
तरी स्मारक करावें म्हणून त्यानें शहाजादी दिलवबहार हिची आठवण म्हणून 
यमुनेच्या तीरावर एक फारच मनोरम संगमरवरी दगडाचे मंदिर बांधलें 
असून त्यांत शहाजादीची सुव्णमूर्त स्थापन केली आहे. ती मूर्ति हिरे 
अउंधीण जवाहीर यांनीं मढाविलेली असल्यामुळें फोदचे शेक्षणीय झाशी आहे.. 


('२२०.) 


या' मूर्तींची स्थापना झाल्यानंतर संम्रारने असें जाहीर केलें कीं, जो कोणी 
शंहाजादीला शोधून आणील अथवा ती अमुक ठिकाणीं आहे असें. खात्री- 
लायक सांगेल त्याला ही मूर्ति दिळी चाइल; पण या कामाला पुढें सरून 
जर त्यानें माझी निराशा केली-शहाजादीला त्यानें आणलें नाही, तर तो 
प्राणदडाला पात्र होईल. त्याला' कुत्र्यांकडून फाडून खावाविले जाइल 
“त्याचे भयंकर हाल केले जातील.” 


म्हणतां काय ? इतकी भयंकर शिक्षा-!' पण फकीरसाहेब ! मला 
"तुम्ही द्याच परवानगी. मला एकवार माझ्या नशिबाची पराक्षा पाहूं 
. जर मांझा ईश्वरावर पूण विश्वास असेल आणि जर मी जगापुढे येणार 
उसन तर मला दिलबहार ख्रांपडेळ. आणि जर पुढें न येतां असाच मरून 
जाणार असेन तर बादशहाकडून मेलो काय आणि या अरण्यांत कुजून 
आपोआप मेले काय सारखाच. !" 


इंज्राहीमचं हें बोलणें ऐकून शहासुफीच अन्त:करण थरारले, त्यांचा 
:₹वाभाविक गंभीर अपतलेला चेहेरा ज्यास्तच गंभीर झाला आणि ते 
आपल्या कांपऱ्या आवाजाने त्याला म्हणाले,“ मुला, ह्या आत्मघातकी दुरा- 
अहे तू सोडून दे. पतंगाप्रमाणें पेटत्या दिव्यावर उडी घेऊन मरून जाऊं 
'नको. ज्या कामांत आजपर्यंत कुणालाच यश आलें नाहीं तें काम तुला 
सिद्ध करून दाखावितां येईल असें भी कस मान बरे!” “ मी तरुण आई. 
तरुणाला आळशासारख बसून राहणें योग्य नाहीं. त्यानें उद्योगी असलें 
'पाहिजे. घाडस,शोय वगेरे गुण दाखविण्याची वेळ हीच असते, असे आप- 
णच सांगताना ! श्रीमंतीमुळे मी आळशी बनलो तेव्हां आतां तरी मला 
सगळा आळस झाडून पुढें सरतां येतें की काय ते पाहू द्या. नशिबाची 
परीक्षा पहाण्याची वेळ हीच आहे. इंश्रराची कृपा झाली तर वैभवाच्या 
शिखरावर चढेन नाहीं तर मृत्यु हा आहेच, मृत्यु कधी कुणाला चुकला 
आहे का ? दिलवहार हयात असल्याबद्दलचा कांहींना कांहीं दाखला घेत- 
“स्यावांचून मी कांहीं मार्गे फिरणार नाहीं. आणि फकीरसाहेब, मी हें कास 
िहिंगाच नाहीं. आंगावर घेत; मी या शहाजादीला पाहिळे आहे. मला ज्या 
भणसावद्दल संशय येती, त्या माणसाला आधीं मी पाहीन आणि त्यानंतर 
मो जाहीर रीतीनें हे जोखमाचे काम आंगावर घेईन. नाही तर मला जरूर 


नाहीं, माझें. मन मला निश्चितपणाची साक्ष देत आहे. मी यांत विजयी 
होऊन कीर्ति मिळवीन, मला आपण आज्ञा द्यावी, 

इजाहीमचा तो निश्चय पाहून झहासुफी फारच खिन्न झाले, त्यांना 
वाढलें हा आतां बादशहाच्या कोपानलांत जळून जाणार, अजूनपर्यंत या 
प्रयत्नांत कुणालाच यश आलें नाहीं; मग हाच कसा विजयी. होणार ! 
कांहीं वेळ विचार केल्यानंतर ते प्रेमळस्वरानें त्याला म्हणाले, '“ मुला, 
कोणत्याही बिकट कार्याला आरंभ करतांना शहाणे लोक आर्थी एक दोन. 
दिवस झांतपणानें त्याचा विचार करीत असतात. तसा तू विचार कर. जर 
या चित्राप्रमाणे खरोखरच तुझ्या ओळखीची कोणी व्याक्त असेल तर तिला 
पुढें आणण्याला कांहीं विलंब लागणार नाहीं. मग निष्कारण घाई करण्याचें 
तरी काय कारण ? या चित्राशी कदाचेत्‌ एकाद्या रमणीचे सादरय असेल 
आणि तेवढ्यावरच तू उतावीळपणानें कार्याला हात घालीत असशील; पण 
आधीं तू त्याचा अजमास पहा. पथम बादशहाकडे जाऊं नको. जगात 
सारखवट माणसांचा अभाव नाहीं. गोष्ट खरपणाला आली म्हणजे भ्रमनि- 
रास होतो. कदाबित्‌ या चित्राप्रमाणें असणारी खरी तुझ्या नजरेला आली 
असेल व तेवढ्यावरच तूं उतावीळ झाला असशील; पण तो भ्रम ठरल्यास 
तुला जिवंत राहतां येणार नाहीं. बादशहाचा राग फार वाइट आहे. या 
बाबतींत वादशहाने तीन तीन वेळ जाहिरनामे लावून झाले असुन त्याचा 
शेवटचा जाहिरनामा फारच भयंकर आहे. त्यानें त्यांत असें लिहिलें आहे की 
माझ्या मुलीचा तपास लावून देण्यासंबंधानें प्रतिज्ञा करून जो पुढें येईल 
त्यानें मला विश्वासाहे वाटेल अझा एकाद्या उच्च दजाच्या मनुष्याला प्रथम 
जामीन दिला पाहिजे. तो जर माझ्या मुलीचा तपास लावून देऊं शकला. 
नाहीं, व जिवाच्या भीतीनें त्यानें माझ्याकडेहि येण्याची टाळाटाळ केली. 
तर जो जामीन असेल त्याला मी सुळावर चढर्वान, ! सांग बरें इन्राहीम, 
' तुला असा जामीन कोण मिळेल ते? आपल्या सर्वस्वावर केवळ जीव 
देण्यासाठी तुला कोण बरें जामीन मिळेल ! यासाठीं मी म्हणतो तूं हा. 
वेहेपणा सोडून दे. या नसत्या खटपर्टात पडून निष्कारण बळी पके ची मी 
पुष्कळ लोक पाहिले आहेत. तो कूर देखावा पहात पहातां माझ काळ्या 
पांढरे झाले. तेव्हां नीट विचार करून काय करणें असेल तें कर, एवरॅध 
माझें तुला अखरचें सांगणें आहे.” 


दलियेचा नवा आश्रय! 

दाळियेळा ताकितबिबीनें सोडविली खरी; पण तिला आतां.ठेवावी कुठें 
'हा एक नवा प्रश्न तिच्यापुढे उत्पन्न झाल्यावाचून राहिला नाहीं, घर्री 
घेऊन जाण्याची तर सोय नव्हती, कारण तसें केल्यास उमरची आणि [तिची 
वारंवार नजरानजर होणारच. शिवाय दहा हजार रुपये खचून विकत घेतले- 
ल्या दासीळा कामावांचून बसवून ठेवलें तर शेजाऱ्या पाजऱ्यांच्याहरि मनांत 
भलताच संशय येणार. शिवाय आपल्या नवऱ्याळा तरी आपण किती जप- 
णार | घरांतच तसा कांही बरावाईंट प्रसंग आल्यास मला बाहेर तोंड काढ- 
'ण्याचीहि चोरी तेव्हां हिला घरां ठेवतां येणे शक्‍यच नाहीं, बरे इज्राहीमध्या 
'धर्श पोंचवावे तर हिच्या मागचा ससेमिरा पुन्हां आहेच. शिवाय ही विकत 
बेहेलेली दासी त्यामुळें हिला स्वतंत्रता नाहींच, 

ताकितबिबीने दालियेच्या संरक्षणाच्या दृष्टीनें पुष्कळ विचार केला व 
शेवटीं कुणालाहि नकळत हिला आपल्या माहेरी नेऊन ठेआावें असें तिने 
आपल्या मनाशीं ठरावेळे, कारण ती आपल्या पारिचयाची व कुणालाहि 
म.समजणारी अशी जागा असल्याबद्दल तिची खात्री होती. लागलीच तिने 
एकरा मेण्यांत तिळा बसाविळें आणि जुळसच्या मापात चार भोयांना आणून 
लो मेणा आपल्या देखरखीखाळीं ती माहूरी घेऊन गेली, तिचें माहेर कांही 
फारसें लांब नव्हतें त्यापुळे तिळा फार त्रास पडला नाहीं. माहेही ताकित- 
चा भाऊ हिकमतखान याला हा सगळा प्रकार पाहून आश्चर्य वाटलें, धरां 
त आईबाप, भाऊ हिकमत आणि एक स्वयंपाकी णबाई इतकीच काय ती 
माणसं असल्यामुळें विशेष गडबड झाली नाहीं, हिकमत कांहीसा अक्कल- 
< स आइतखाऊ असल्यामुळे तो अद्याप अवित्राहित होता. ताकिर्ताब 
ब्रीकडहून वेळोवेळीं मिळणाऱ्या सुहाय्य़ावरच हा प्रपच चालला होता असें 
पहृणायला हरकत नाहीं 
"7. ताकितविबी आपल्या भावाल्य म्हणाली, ' ही माहूझ्ञा मुलीसारखी 
आहे. तेव्हां हिळा तुम्ही सवानी चागल्यामकारे वागवा,त्रास देऊं नका. मी 
“ही हिला जास्त दिवस येथें ठेवणार नाहीं बाबा झोपले असतील, ! 


९२२२) दलियेचा मबा' भॉश्रंबं 


“होय ते शोंपलें आहेत.त्यांना उठविण्याचे कारण नाहीं. मी हिची चांगली 
च्यवस्या ठेवीन; पण इथली सगळी पारिस्यति तर तुहा ठाऊक आहे. मी 
सांगायला नकोच. हिकमतने आपली गारेबी सुचविली. | 
: दाल्यिसारख्या विकत घेतळेल्या दासीसमार आपल्या भावाने आपली. 
गरिबी व्यक्त करावी हें ताकितबिवीला आवडलें नाही तिला थोडासा राग 
आळा. ती त्याला धमकावून म्हणाली, तें मला माहीत आहे. त्याबद्दल 
तूं ज्यास्त बोलण्याचे कारण नाही.” 

नंतर ती दालियेला घेऊन घरांत गेली, व आपण माहेरी असतांना ज्या 
खोलींत राहात असे त्या खोलींत तिळा पोंचवून म्हणाली,“ दालेये, दुसरी 
चांगली व्यवस्था कर्रापर्यंत तूं येथें राहा. इब्राहीम आज शहरांत असते तर 
मी त्यांच्याच स्वाधीन तुळा केलें असतें; पण तुझें दुर्दैव त्याला मी. 
काय करूं! 

ताकितबिबीच्या तोंडून अकस्मात्‌, ' इब्राहीम शहरांत नाहीं ' ही बातमी 
शेकतांच दाळिया दचकली. जुळसबद्दल तिळा संशय आला. कांहीं तरी 
थोंटाळा आहे हें ती समजून चुकली. व तिचा चेहरा खिन्न झाला; पण या 
प्रसंगी ज्यास्त कमी बोलणें योग्य नव्हे असें वाटून ती स्तड्ध राहिळी, दरी 
'पण तिचे नेत्र कार्टी स्तब्ध राहिले नाहींत. अश्रु वाहू ळागले. तिच्या हृद- 
याळाच धक्का बसला मग अश्रु आल्यावांचून कसें बरें राहतील !' ताकित- 
बिबीही समजली, कीं आपण अकस्मातू ही गोष्ट बोलल्ये हें ठीक केळे 
नाहीं; पण उच्चार झाला खरा; मग पश्चात्ताप करून काय उपयोग ! 
तिच्याहि मनाला ती गोष्ट लागल्यावांचून राहिली नाहीं. | 
ती दलियेचे डोळे पुसून प्रेमस्वरानें म्हणाली,'“ बाळे दलिये, तुश्यावरचा 
शक मोठा प्रसंग टळला ना ! मग असल्या सामान्य गोष्टी ऐकून तू काँ. 
. बरें स्डावे ? तुझ्यावर आणखी कसले बिकट प्रसंग येणार आहेत कुणाळा. 
. माहीत ! इनाहीमसाहेब कर्जमुक्त झाले असल्याचें मी जुदसच्या तोंहून 
. शेकळे आहे. मुवारक म्हणाला.“ कदाचित्‌ ते आपल्या मित्राकडेहि गेलें 
असतील ' तेव्हां त्‌ दुःख करूं नकोस. एवढ्या तेवढ्यासाठी अश्र गाळीत' 
असंणें बरें नव्हे” ते पुरुष आहेत. ते स्वतःचा कसाही सांभाळ करतीळ. 
पण तू आपल्याकडे पहा. खुदानें तुला सगळ्या जगाचें सोंदर्य अपण बॅक. 
असल्यामुळें पदोपर्दी तुझ्यावर पंकटें येण्याचा संभव आहे. अजूनपर्यंत दबे. 


_ बडया गृहस्थाच्या छत्राखाली असल्यामुळें तुळा जगाचे आघात. सहन कर- 
ण्याचा प्रसंग आला नाहीं; पण आतां तू इतरांची काळजी काण्यापूर्वी 
स्वत:ची काळजी घेतली पाहिज. माझा बाप कडक स्वभावाचा. आहे तेव्हां 
तुला इतरांपासून फारसा लास होणार नाहो; पण माझ्या भावासमोर तूं 
उघडा चेहेऱ्यानें कर्षींहि बाहेर येऊं नको, निरुद्योगी माणसे सेतानाचे 
युलाम असतात. तो जरी मूल आहे आणि कामकाजासाठी सारा दिवस 
बाहेर भटकत असतो तरी तू जपून वाग, तुझें सोंदर्य फार घातक आहे. 
तें दुसऱ्याला आणि तुला दोघांनाही संकटांत लोटील, दी तुला त्यांच्या 
हातून सोडविल्यामुळे माझ्यावर त्यांची फार कडक नजर राहील; तेव्हां मळा 
इकडे वारंवार येतां येणार नाहीं. तू जपून वाग. एकटी बाहेर जाऊं नको!” 

अशा तऱ्हेचा आणखी बराच उपदेश करून ताकितबिबी त्याच पावळीं 
मार्गे फिरली, कारण ती तेथे राहिली असती तर उमरशेख तिच्या पाठोपाठ 
तेथे आला असता आणि मग तिचें कांहीं न चालतां. दाळियेवर येऊं नये 
तोहि मरसंग येवा; पण तिच्या निघून जाण्याने उमरशेख दालियेच्या बादतीत 
अज्ञच राहिला. 

ताकितबिबी निघून गेल्यानंतर दलिया बिछान्यावर पहून विचार करू 
लागली, कारण त्या अपरिचित ठिकाणीं तिला झोंप येणें शक्यच नव्हतें, 
ती मनांत म्हणाली,“ खुदा ! तूं माझ्या नशिबांत आणखी काय काय 
 अळ्िहलं आहेस ! स्वतःचे संरक्षण करण्यांतच माझें आयुष्य संपणारसें 
वाटतें ! मला दुसऱ्यासाठी कांहींच का करतां येणार नाहीं ! मिराधा राचे 
आधार मसुराज इब्राहीमप्राहेब, मला पुन: भेटर्ताल का ! त्यांचा प्रफुलिव. 
चेहेरा पहावा आणि त्यांची सेवाचाकरी करून प्रमूचे गुणानुवाद गात. 
,स्वस्य राहावें असें मळा वाटतें; पण, तेवढेंहि माझ्या नशिबी लिहिळेळे 
जाही काथ ? मला ते केव्हां भेटता बरें ! पण मी येथे आहें हें त्यांना: 
कसें समजावें ! ” दल्या थोडा वेळ. थांबली; पण विचारांना बिश्रांती. 
कुठची ! तिच्या विचारांनी आतां निराळीच दिशा धरली होती. ती 
म्हणाली, मल्मा त्या संकटांतून सोडविण्यांत या ताकितबिबीचा तर काडी 
हेव.नसेलना ! छे. छे. त्या माउलीवद्दलळ असली शंकाच घेशें योग्य नाही; 
श्षिव्याय मला कांहीं इथें कायमचें राहावयाचे नाहीं. थोड  दिवस्त राहायचे 


आहे, तेव्हां तेवढे सावधपणानं राहरिळं शे शाल. ” 


दलियेचा नवा आश्रय. 


|: धे र 

दलियेला अगदींच उघडे वाटूं नये म्हणून ताकिताबिबी दोन दिवस 
माहेरी राहून आपल्या घरीं निघून गेली. तेथें उमरशेखचा आणि तिचा बराच, 
झगडा झाला; पण दोघेंहि सारख्याच वृत्तीर्ची असल्यामुळे एकमेकांत डू) 
अबोला होता तरी त्यामुळें देनंदिन व्यवहाराला कांही अडथळा आला 
,नाहीं. जुळ्सळा मात्र बराच मार बसला आणि तो बिंचाऱ्याने कांहीं 
चांगल्या माणसांच्या कल्याणासाठी निमूटपणाने सहनही केला. 

लाकितबिनीच्या माहेरी दलियेला कांही फारसा त्रास पडत नव्हवा. 
ताकितचा आडदांड भाऊ आपल्या कामधंद्यासाठी सकाळीच उठून बाहेर 
जाते असे घरांत म्हातारा आणि म्हातारी स्वयेपाकीण यांवाचून कोणीही 
नसे. त्यामुळें दलिया बरीचशी निश्चितपणानें घरांत वापरत असे. घरांतील 
कामकाज म्हातारीच करीत असे; पण दलिया आल्यापासून तिला. थोड- 
थोडा विसावा मिळू लागळा, आणि त्यामुळें ती म्हातारीही दलियवर 
ममता करू लागली. दलिया ही तिला आपल्या मुलीसारखीच वाटू लागली 
म्हटलें तरी चालेल. 

ताकितच्या म्हाताऱ्या बापाचं जेवणखाण व आषधपाणी दल्याच करी. 
तिला त्या भ्हाताऱ्यापुढे जायळा कसळाच संकोच वाटत नसे. विच्या 
हातचें जेवण म्हाताऱ्याळा फा"च पसंत पडत असे. तो मोकळ्या मनानें 
तिची मसा करून म्हणे, “ दलिय, तुझे पुढें खरोखरच कल्याण होईल ! 
खुदा तुला सुखांत ठेवो. माझा मुलगा थोडसें मिळवतो खर; पण घरांत 
फारसें देत न हीं. दोस्त मंडळींत बसून दारू पिण्यांतच त्याला मोज वाटते. 
सताकित तर सासरी राहते; माझ्याकडे कोण पहाणार ! तेव्हां दल्यि, अशा 
या बिकट प्रसंगांत माझी तू जी ही सेवाचाकरी करीत आहेस ती खात्रीने 
तुळा. फॅलद्रप होईल, लवकरच तू सुखी होऊन आनेदांत राहाशीलळ असा 
साझा तुला पूर्ण आशिवाद आहे. '' 

हझाताऱ्याने केळेळी आपली ही प्रशंसा ऐकून दालियेचे गाल आरक्त 
'होत,. लिला आपली स्तुती आवडत नसं; पण या ह्यातारजीला ती कशी 
ग्य असाविणार ! तिला ते. ऐकून थ्यांवे लागे, दालियसारखी गोड मुलगी. 
आंधत्याला सून असावी असेहि हयाताऱ्याला वांटल्यावांचून राहिलें नाही 
पम आपल्या मुलाकडे पहातांच त्याची ती. ओझा नाहीशीच होई, 


दिलबहार, (२२६) 


असो. अशा रीतीनें दालळियेचे दिवस चालले होते. ती केव्हां केव्हां 
मनांत म्हणे, “ त्या बागेतील एकांतवासापेक्षां ही गरिबीची पण स्वतंत्र 
जागा किती तरी बरी ! या दरिद्री ह्याताऱ्याच्या संगतीत माझा काळ 
'ब्षरा लोटत खाहे. दुःख असले तरी भाति नाही, हाच आनद... 
दलिया अशा प्रकारे मनाची समजूत करीत होतो; पण विश्रांतीसाठी 
म्हणून बसलेल्या दगडाखाळींच खवळलेला मुजग आपणाला देश करू 
' पहात आहे हे तिळा माहीत नव्हते. पण होणाऱ्या गोष्टीला कोण 
काय करणार ! 
हिकमतळा एक दिवस वरण राहण्याची लहर आली व आपण आजारी 
आहें असे सांगून त्यानें एका दिवसाची रजा घेऊन वरं ठाणे दिले. 
दालळिया रोजच्याप्रमागे घग्काम करीतच होती. हिकसतसमोर उघड्या चहे- 
ऱ्यानें फिरायळा तिला थोडासा संकोच वाटल्यामुळे तिनें डोकीवर पदर 
वेतळा होता. बुएखा धऊन काम करणें शक्‍य नव्हते त्यामुळें तिला बुरखा 
वेतां आला नाहीं. हिकमतला जेवणवगेरे वाढतांना ती तशाच पोषाखाने 
त्याच्या समोर आली. हिकमतने सहज म्हणून तिच्याकडे पाहिलें. यावळीं 
तिंच संपूण लावण्य जरी त्याच्या नजरेला पडलें नाहीं तरी हिचे सोंदर्य 
अप्रतीम असून आपण आजपर्यंत हिच्याकडे पाहिलें नाहीं हा अगदी 
आपला मोठा मृखपणा झाला असें त्याला वाटल्यावांचून राहिलें नाहीं. 
दालेयेच्या सोंदयंतेजानें हिकमत दिपून गेला. आणि तिभ्याबराबर 
बोलण्यासाठी तो अगदीं उत्सुक झाला; पण बरच वेळपर्यंत त्याला काय 
बोलावें हें सुचना, शेवटी त्यांच्या स्वयंपाकाची प्रशसा केल्यास बायकांना 
विशषतः दासीवर्गाला फार आनंद होतो असें त्याला आठवलें आणि तो 
अधीरतेने म्हणाला, “ दालियाबिबि ! तुम्ही जशा स्वरूपाने सुंदर आहां 
तसे तुमच गुणहो अनुपम आहेत! आजच्या पदार्थासारखे रुचकर पदाथ 
तर मो जन्मांतही खालध,चे मळा आठवत नाही. नाहींतर ही आहे 
थरडी; एक तरी जिन्नस कधीं चांगला करील तर शपथ!” | 
हिकमतला बाटले आपल्या या प्रशसेने दाल्या खूष हांऊन आपल्या- 
समोरच उघड्या चेहेऱ्यानें बसल. आणि- सामान्य परिजनाप्रमाणे मार लांब- 
लचक गोष्टी सांगू लागेळ; पण तसा कांही त्याळा अनुभव आला नाहीं. 
दालिया ही कोणत्या प्रकारची श्ली आहे हें त्याला काय माहीत! 


(२२७) दलियेचा नवा आश्रय, 


कदाचित्‌ दाळिया लाजून आपणाझीं बोलत नसेळ अशे वाटून तो 

विज्ञेषच आपलेपणा दाखविण्याच्या हेतून म्हणाला, “ दालिये, माश्यासमार 
कांहीं लाजावयाला नको, माझ्या बीहणीला जर तू आई म्हणालीस तर तूं 
आपल्याच कुडुबांतली झालीस ! मग माझ्याशी बोलण्याला इतका संकोच 
कां बरें! मी कांही कोणी परका नाहीं. तुझा मामाच आहे. छ. इतका 
लाजवटपणा बरा नव्हे. ” 

मूख मानलेल्या हिकमतला केवळ आपल्या दर्शनानेंच इतके शान झालेले 
पाहून दलियेला विधात्याच्या कतत्वशक्तीबद्दल हसू आलें. ती मनांत 
म्हणाली, “या अविचारी दांध्गटाला एकाहि शब्दाने प्रात्साहन देणे:बरे 
नाहीं; पण त्याच्या प्रश्नाला कांही तरी उत्तर दिल्याबांचून झकाट्याने 
जाणें हेहि योग्य दिसणार नाहीं. अथात्‌ कांही तरी उत्तर दर्णे भाग आहे, 
असा मनाझीं विचार करून ती म्हणाली, “ माझी थोग्यता ती कसली 
आणि लाजायच कोणाला ! तरी पण दासी कुगाबणींनी मोठ्या माणप्तासमोर 
बोळण बरे नाहीं. त्यामुळें मोठ्या माणसांना एक प्रकारचा कर्मापणा वाटतो. 
माझ्या कामाबद्दल तुम्हांला संतोष वाटतो इतकेंच पुरें आह. सेऱ्यसवकभाव 
विसरून वागणे बरे नाहीं, ” 

हिकमत खूष झाला, ' मी वीणेचा मधुर झंकार तर ऐकला नाही ना! ! असेंहि 
तो मनाशी म्हणाळा, जर या वेळीं तो आपल्या दोस्त मंडळींत असता तर 
“ हाय ! हाय! मारडाला परीने ' असेंच बोलला असता. बायकांचं बोळणें इतकें 
मधुर असतें हें त्याला अद्याप माहीत नव्ह्त तो त्या वीणाविनिन्दित स्वेरानें 
अगदी वेडा झाला. हा वीणानेवाद आणखी एकवार ऐकावा म्हणून तो 
म्हणाला, '* दलिय, तुला दासी कुणी केळे ! तूं दासीपणाला योग्य नाहीत. 
तुल्य काणी तरी शहाजादीच म्हणेल, तुझ्यासारखी सोंदर्यळातेका निर्माण 
करणाऱ्या त्या खुदाला हजारों धन्यवाद दिले तरी ते थोडेच आहेत. तुझे 
गुण, रूप, आणि भाषण हीं दासीजनाला योग्य नाहीत. तूं सवात 
श्र्ठ आहेस.--7 

हिकमतला आज वाचा फुटली होती. तो सारखा बोळूं लागला. त्याचं 
अवण जेथल्यातेर्थेच राहिले. हातांत घेतलेला पदार्थ तोंडांत वालण्य'चीहि त्याला 


वुंड्री राहिली नाहीं, तो अगदी वाहावतच चालला] दलिया . आपणाशी 
बत पकी गाळी केला टी तोक. 


दिलबहार. ( २२८) 


तो समज चुकीचा ठरला. त्याचे अनावर बोलणें ऐकतांच ' आतां इथें उभे 
राहणे योग्य नाहीं. ' असं ममाशीं ठरवून ती चटकन तेथून निघून गेली. 
हिकमतला तरी मग जेवण कसचें सुचते ? तो तसाच उठला आणि या 
बाबतींत पुर्ढे काय करावें त्याचा विचार करूं लागला. 


संध्याकाळ होत आली तरी तो बाहेर पडला नाहीं. कारण कोणत्याना- 
कोणत्या तरी कारणानें दाळेया आपल्याकडे येईल आणि तिचं दिव्य लावण्य 
आपल्याला डोळेभर पहावयाला मिळेळ असे त्याला वाटत होतें. पण 
सगळ्या दिवसांत तसा याग आला नाहीं. तिच्या खोलींत जाण्याची कांही 
त्याला छातो नव्हती. तो बापाला फारच भीत असे. तरी पण त्याचें अंत:- 
करण वासनानलाने दग्ध होऊं लागलें. त्याचे अतःकरणांत प्रति्बिबिद 
झालेली स्वरूपाची ठिणगी त्याला स्वस्थ बसूं देईना. तो 
नसत्या कामाय्रीच्या ज्वाळेंत सांपडून पतंगाप्रमाणे तडफडू लागला. 
ती पुन्हा नजरेळा पडावी म्हणून त्यानें फार प्रयत्न केला. पण त्याची 
तो मनीषा तृप्त झाली नाही. तो जसजस्ता विचार करू लागे तसतशी 
त्याची वासना वाढत जाइ. त्याला अगदीं नुसती तळमळ लागून राहिली 
होती. शेवटीं काळोख पडण्याच्या सुमारास ता घरांतून बाहेर पडला. आणि 
मोठ्या खठपटीने उची मद्याची एक बाटली विकत धेऊन दरवाजा बंद 
होण्यापूर्वी तो घरी आळा. आपल्या सेतामी विचारांना मद्याची सोबत त्याला 
योग्य वाटली. 


हिकमतची ती स्थिति पाहून दयाळू अन्त:करणाच्या दालियेला फार 
वाइट वाटछे. व आपणाला सोंदर्यवती स्त्रीच्या जन्माला घातल्याबद्दल ती 
परमेश्वराला दूषणहि देऊ लागली आपल्या या सोंदर्यामुळे जगांत आणखी 
काय काय अनर्थ होणार आहेत कुणाला माहीत, असेंहि ती मनाशी 
म्हणाली. तिच्याने ती हिकमतची तळमळ पहावत्त नव्हती. पण भौतिहि 
बाटत होती. एका गरीब आणि चालत्या कुटुंबांत अस्वस्थता पसरविण्याला. 
आपण कारण झाल्ये याबद्ळ तिळा वाईंट वाटत होते आणि एका निगधरि 
कुमारिकेसंबेधानं भलभलतेच [वचा करीत बसण्याच्या या पुरुषीसंवयीचा 
तिला तिटकाराही,येत होता. हिकमतचें रात्रीचे जेवण वाढण्यासाठींहि ती 
खोलीच्या बाहेर आली नांदी आणि स्वतःहि जेबेडी . नाही: ' आता. 


१२२९) शांततेच्या काळांतीळ राजकारण. 


आपणावर काय प्रसंग येतो कुणाला माहीत, ' अशी तिला भाौति 
बाटत होती 


प्रकरण २९ चै 
शांततेच्या काळांताल राजकारण. 


इब्राहीमची अस्वस्थता वाढत चालली आणि आतां. आपण पुढे काय 
करावे हू त्याला समजना. शहाजादीचा शोध लावण्यासाठी तर तो उतावळा 
झाला हाता. पण एकवार दालियेला पाहिल्यावांचून तसबिरीबद्रलचा आपला 
सशय त्याच्याने उबड करवत नव्हता; दलळियेची भट व्यावयाची ह्मणज 
आधी तिळा दास्यत्यांतून मुक्त केलें पाहजे हाते आणि तशी तिला मुक्त 
करावयार्चा हणजे पैशांची जरर होती. 

बराच विचार केल्यावर प्रथम आपला मित्व इसाक याच्या घरीं आपण 
जावें आणि त्याच्यामार्फत पैशाची तजयीज करावी व नेतर मुबारकामार्फत 
दाल्येता समाचार घ्यावा. तत्यूवी तिळा भेटणे योग्य नाहीं ब शक्यही 
नाही. असं ठरवून इब्राहीमनें शहासरीफच! निरोप घेतला आणि तो इसा- 
कला भेटण्यासाठी फत्तेपूरला आला. आज तरी आपला मित्र आपणाला 
भेटतो कीं नाहीं याचा त्याला संशयच वाटते होता. कारण राजकारणांत 
मन घातलेल्या मनुष्याला शांतपणा मिळणे फारच कठिण काम असतें. 

शिकंदर ळोदीची कारकीद चाळू झाल्यावर प्रथम बरेच दंगेधोपे झाले 
आणि बडोहि झाळीं; पण त्यांने आपल्या हुषारीनें तीं सगळी थोड्याच 
वेळांत आणि प्रचंड धडाडीने मोडून टाकल्यावर प्रजाजनाला जी त्याची 
एक प्रकारची भीति बसली ती कायमचीच. कुणीही फारसें वर डोके केल 
नाहीं. त्यामुळे राजालाही बराच स्वस्थपणा मिळाला व राज्यांत सुधारणा 
कणण्यालाहि त्याने सुरवात केली. 

पण नेहेमी पळापळ असली, हातांत घेतलेला बांस तोंडांत कता पडतो 
ही काळजी असली आण्णे अत्याचाराने पीडल्यामुळे शांततेसाठी जीव . 
तळमळत असला म्हणजे ' क्रष्षीं एकदां हा घुमाकूळ आटपेल गाणि. 


सुल्लाचा घांस खाऊन स्वस्थ पह ' असें प्रत्येक महुष्य म्हणत अत्ततो; 
पण तीच त्याची इच्छा पूणे झाली कीं मग त्याला निरनिराळे ढग 
सुचूं लागतात 


शिकदर ळादी बादशहा असतांना कुणाला कसलीच काळजी नव्हती; पण 
आतां बरीच स्वस्थता मिळत असल्यामुळें राजाच्या वतेनावर आणि त्यानें 
केळेल्या कायद्यांवर आतां लोकांनीं टीका करायला सुरवात 'केली होती. 
पेशझाला मोठेपणा मिळाला होता. लहान मोठे अधिकारा स्वतःलाच राजा 
' म्हणवून धेत होत. न्याय करण्यासाठीं नेमलेळे धसमावतार तर मन मानेल 
* तसा न्याय करीत होते. लोकही आपसांत नसती कुलंगडीं उपस्थित करून 
कायद्याचा कीस काढण्यांत मूषण मानीत होते. एवढ्या तेवढ्या कारणा- 
साठीं शेजार्‍या पाजाऱ्याशीं झुंजून पेशाच्या जोरावर आपल्यासारख्या न्याय 
करून घेण्याची श्रीमंतांला खोड लागली होती. राजानें नेमलेल्या आधि 
काऱ्यांवर पूर्ण विश्वास टाकल्यामुळे ते भलळतींच कारस्थाने करून लोकांना 
त्रास देत होते व स्वतःला न समजतां राजाबद्दल असंतोष पसरवीत होते. 
आपला ताळिराम गार करण्यापलीकडे त्यांची मजळ जात नव्हती. शस्त्र 
गून गेलीं होतीं, कोठारांतील दारू थंडावली होती, आणि संन्याची 
शिस्त नाहींशी होऊन पराकमी शिपाई आळशी बनले होते. 


इसाकसारखे बादशहाचे कांहीं हितचिंतक लोक होते, त्यांनीं बादश- 
हाळा खऱ्या व चाळू परिस्थितीची जाणीव करून दिल्यामुळें त्यानें आपले 
डोळे उघडून सभोवार पाहिळें तां शत्रु कोणी नसून आपण नेमलेले अधि- 
स्वास लोकच कांहीं तरी कट करून लोकांत भलताच असंतोष पसरावि 
ण्याद्वीं*्खटपट करीत असून आपला नातेवाईक जमालखान हा या भयंकर 
कटाच्या मुळाशा आहे, अर्स त्याला आढळून आल. लागलाच त्याला खऱ्या 
परिस्थितीचीहि जाणीव झाळी. आणि त्यानें प्रत्येक अधिकार्‍याची पहाणी 
सुरू केली. इसाकला त्यानें युप्त माहिती मिळविणारा हेर निवडले व त्यानें 
ुप्तपणानें कशी कामगिरी चालविली होती हें मागील एका प्रकरणावरून 
'बचकांच्या लक्षांत आलेंच असेल. धमावतार खुदादादच्या बाबतीतही 
र्हारने बराच पुरावा सोळा केला होता. एकंदर्रात इसाक स्वस्थ बसला. 
नव्हूता, आणि त्यामुळेंच इत्राहीमसारख्या .आपल्या दोस्ताकडेहि त्याला. 


र (म ह 1 :! "५. शं टर 


लक्ष देता. आलें नाहीं. नाहींतर त्याची इतकी झोचनीय स्थिति त्यानें 
कधींहि येऊं दिली नसती. असो 

आज इसाक घरीच असल्यामुळें इ्राहीमची खप व्यर्थ गेली नाहीं. 
मित्राने मित्राचे योग्य तें स्वागत केळें आणि जवणखाण आटोपल्यावर. 
दावेही बागेत जाऊन बोलंत बसले. दोवांनाहि बरेचसे बोलायचे होतें. 
आणि दोघांनाही एकमेकांची हकीगत समजण्याबद्दल विलक्षण उत्सुकता 
उत्पन्न झाली होती, औपचारिक प्रश्नोत्तरे झाल्यावर इब्राहीमनेंच प्रथम 
सुरवात केली. तो म्हणाला, “ जंगलांत रात्रीच्या वेळो तू अकस्मात्‌ कसा 
आलास ळाणि एकट्याने सर्वाचा पराभव कसा केलास तें मला समजेल 

का ( बादशहाच्या जनानेखान्यांतही हात पोंचविणारा असा त्याचा काण 

इात्रु आहे बर! 

इस्राक शूर होता, धाडसी होता; पण स्वतःची मरशंसा त्याळा ऐकायला 
नको होती आणि सांगायलाहि नको होती; पण या प्रसंगी वेळच तशी 
आल्यामुळ त्याला त्या बाबतींत बोलावें लागळें. “ अल्लादीन लोदीला वेडसर 
ठरवून बदोनीला तख्तावर बसविल्यानेतर त्यानें आपण होऊनच हें राज्य 
शिकदरच्या स्वाधीन कलें हें तुळा ठाऊक असेलच. अल्लादीनचा पुतण्या 
जमाळखान नांवाचा असून त्याला पंजाबांत सुभेदारी दिळेली होती; पण 
त्याला जास्त अधिकाराची हांव उत्पन्न होऊन त्यानें मुख्य मुख्य शहरी 
बादशहाच्या इमानी नोकरांना लांचलचपतीनें वश करण्याचा सपाटा सुरू 
'केळा, आणि या प्रयत्नांत त्याला यशही आलें. अजमारचे धमीवतार 
काजी यांचेहय नांव या राजद्रोही लोकांच्या यादीत आहेच. माझ्यावरही हँ 
हाचाचा प्रयाग झाला तेव्हां माझे डाळे उवडले व माझ्यासारखेच इतर. 
हते त्यांनाही मो सावध करून ताबडताव बादशहाला. वर्दी दिली, ' पुढे 
बादशहानें मलाच या कामांत विशेष अधिकार देऊन युप्त हेर नेमिले 

जादी युल्बहारचा सवभाव कांहींसा चंचळ असून ती नसत्या भांनग- 
डात पडते व आपला थोरपणा मिरविण्यासाठी बादशहाला भलताच सरूछा 
देते अशी मला कुणकुण समजल्यामुळे मी तिच्यावर देखरेख ठेविळी सोच. 
जमालखानाचा आणि तिचा . माझ्या विरुद्ध झालेला पत्रव्यवहार मूली, 
सांपडला. तेव्हां या अलड ,शहाजादीस एकदां खरा प्रकार दाखविलाच 
पाहिजे. झसा. विचार कर मी त्या तपासांत . होतो. तोंच. जमलखानाने 


दिलबहार. | . (२३२) 


माझ्या नांवर्ष पत्र लिहून तिळा बोलविल्याचे व जेगलांतीळ एका बिकट 
ठिकाणीं तिळा पकडण्याचे निश्चित केल्याचे मळा समजलें आणि मी तिला 
खरा प्रकार समजाऊन दिला; पण त्या हृद्टी शहाजादीची समजूत पटेना 
व त्यामुळे तिला त्या राती एका भक मसंगांत सांपडावे लागळें. जमाल- 
खानाचाही पुरा मोड झाला; पण तो पुन्हां उचल केल्यावांचून राहणारा 
नाहीं. तरी पण आतां जनानखान्यांतून त्याळा बादय्महाच्या सिंहासनाखालीं 
सुरुंग लावतां येणार नाहीं. बरे; पश इब्राहीम, तुझ रंगविलापत सगळे 
संपळे का ! की अमन कांही हास शाहिळी आहे ? मळा नुकतीच तुझ्या- 
कडची सगळी हकीगत समजली म्हगा; पण तुझ्या तोंडून एकदां ती एक 
ण्याची इच्छा आहे. ' इसाक हसत हसत हणाला. 
इब्राहीम खजील हाऊन कांही. वेळ स्तेञ्य राहिळा आणि नतर 
म्हणाला, “ मडा आतां ळाजविण्यांत काय अथ आहे इसाक ! झाले ते हो- 
ऊन गेळे. ता कळ आतां पुन्हां येणार नाहीं, मी वाडक्डळाचें नांव घुळील 
.मिळविळें ! आतां बादल काव उपयोग ! तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागळॉ 
* असता तर अशी दशा कां झाली असती ? असो. जाऊं द्या. तुझ्या दिवा- 
णज्ञीकडे दिटेल्या जवाहिराचे काय झालें? ” 
झाल्या गेल्या गोष्टादिदिळ तुळा जर असा पश्चात्ताप झाला असेळ तर 
मी तरी त्या बाबतीत कशाला बोळू ! तुला दु.ख झालें ह्मणजे मला कांही 
आंनंद हाजार नाहीं; पण तू एकंदर्रीत भाग्यवान खरा; कारण इतकी जरी 
तुझा हीनदशा झाली तरी बापाने तुला हात दिला, तुझ्या वडलांचा दर- 
दीपणा तुळा सहाय्य झाला हें खरे, कारण त्या तुझ्या जवाहिराची किंमत 
अमीर दोन.लाख रूपये होत आहे 


चौर्य खर्जाणदार आलीन हा माझा दोस्त आहे आणि 
"र ्रवादीह. तेवढ्या किंमर्ताला घ्यायला तयार झाला आहे 


के. आहे. ! शिवाय मला पैशाची गरज आहे हें 


(२१३) | शांततेच्या काळांतील राजकारण. 


: घेशाचा गरज आहे हें सख असलें तरी असली मोठी वस्तु पहिल्याच 
सोद्याळा ओपून टाकणे बरें नाहीं. याचा सोदा वाढण्याचा संभव आहे. 
शिवाय आज तुला गरज असल तर मी पन्नास हजार रुपये तुला आतांहू 
देऊं शकेन. कारण माझ्या वडलांचा आणि तुझ्या वडलांचा व्यवहार असून 
त्यांनींचे माझ्या वडलांना व्यापारांत वर चढव्कि होते 
प्रथम  पत्नास हजारांचं भांडवळ  दिळे॑ ते. तुझ्या 
बडलांनींच कारण तसा उलेख असलेल तुझ्या दडलांच्या हातचे एक 
पत्र माझ्याजवळ आहे. '! असें म्हणून इसाक घरांत गेला आणि त्याने 
एक जुनं पत्र आणून इब्नाहीमच्या हातांत दिलें. इत्नाहीमला आपल्याला 
मित्राच्या सच्वेपणाची खात्री होताच; पण तें पत्र पाहून इसाकबदल त्याच्या 
हृदयांत फारच पूज्यज्ञाद्वे उत्पन्न झाळी. व असा मित्र आपणाला लाभल्या- 
बद्दळ मनांतल्या मनांत तो इंथ्वराचे आभार मानू लागला, कांही वेळ अशा 
स्तब्धावस्थेत गेल्यानंतर ता इसाकला हाणाळा, “ मित्रा मळा तू कल्पनातीत 
चकित कलें आहेस. तुझे क्स आभार मानावे तेंच मला समजत नाहीं. 

“ इज्नाहीब हेच शब्द तू आपल्या दोस्त मंडळीत मिळून ज्या वळी 
राजरंग उडवीत होतास त्यावळीं बोलला असतास तर मला धन्यता वाटली 
असती ! पण माझा उपदेश त्यावंळी घुडकावून लाविलास. इज्ाहीम आतां 
असले हे शब्द वापरण्यांत काय अर्थ आहे ? इसाकने गंभारपणाम 
उत्तर दिलें. 

इब्राहीमलाही त्याचे ते शब्द लागळे. त्यांने एक दीव सुस्कारा सांडला 
आणि तो व्याथित स्वराने म्हणाला, पातिप्रेमपरायण पत्मी आणि नि:ःश्वार्थी 
मित्र या दोन वस्तु फारच दुर्लभ असतात. ज्याला त्या मिळाल्या तो खस, 
खरच धन्य हाय. पाहिल्या गोष्टीबद्दलचें भाग्य मला लाभले नाही. आणणे. 
पुढें मला लाभेल का, नाहीं. हें सांगतां येत नाही. पण दुसरी गोष्ट साग. 
मी मिळविली. मला ती'फार वर्षांपूवींच मिळाळी होती. बण. 
मूखपणासुळें मला ओळखतां आली नाहीं. इसाक जगांत पुळे अः आला | 
_ माझा. खरा मिलर होय. आतां मला तूं हिणवूं नको 
. हौमने आपल्या मित्राचे हात धरळे व आपणाला आत 
“हहर आली आणि त्या वळी हे. जवाहीर के हशा ल तं र 
द्वदयद्वावक भाषेने त्याला सांगितलें. इसाकळाहे 


(२१४) 


वाईट वाटलें, तो त्याला आपल्याजवळ घेऊन सद्‌गदीतपणाने म्हणाला, 
“ इब्राहीम ! झाल्या गेल्या गोष्टींची आठवण काढून वाईट वाटून घेण्यांत 
आतां कांहीं अथ नाहीं. तुला आतां नवा जन्म मिळाला आहें असेंच तू. 
समज. मागचें सगळें विसरून जा. तावून सुलाखून निघालेले साने उत्तम 
असतें, हें विसरू नको. आतां तू निष्कलंक झालास तूं आतां कोणत्याहि 
प्रकारची काळजी करू नकोस. तू आतां कर्जबाजारी नार्हीस. तुझा 
कोणीहि अपमान करू, शकणार नाहीं. तू आतां कोणत्याही कार्याला 
घडाधडीने सुरञडात कर. तू आज तीन चार लाख रुपयांचा मालक आहेस. 
तू येथें राहा वाटेल तर आपल्या घरी जाऊन पूर्वासारखा थाटांत राहा; 
मात्र मित्रांची पारख चांगली कर; निरुद्योगा लोकांना तू मुळींच जवळ 
करूं नकास. ' महात्मा अबूअयूबचा मुलगा कर्धीहि दारेद्री राहणार नाहीं 
असे लोकानी म्हटलेळें तू ऐकशील 

आपल्या मेत्राचें बोलणे ऐकून इब्राहीमच्या देहांत नव जीवनाचा संचार 
झाला, त्याला विलक्षण उत्साह वाटूं लागला. तो म्हणाला, “मला आतां 
अजमीरळा जावेसे वाटत नाहीं. तिथे गल्याने त्या पूर्वीच्या सगळ्या आठ- 
वणी मला त्रास देऊं लागतील. जी उड5वलदीपेका माझ्या कराला शोभ- 
वीत हाती, तीहि आज तथे नाहीं. तिच्या एकट्याच्या अभावामुळेंच मला 
सगळें जग ओस झाले आह. तिने माझ्यासाठी जो भयंकर आत्मत्याग 
केला आहे तो मला स्वस्थ बतूं देत नाहीं. 

इब्राहीमच्या बऱ्याचशा गोष्टी इसाकला समजल्या होत्या. तो कांही 
वेळ थांबून इब्राहीमची उद्दिप्रता दूर करण्याच्या हेतूनें म्हणाला, “' इब्रा- 
होम! तूं माझ्यापासून आतां कोणतीही गोष्ट लपवूं नको. खरे सांग. दाले 
येवर तू खरोखरच प्रम करीत आहेस का?” 

- £ भेम करणें म्हणजे काय हें कांहीं मला चांगलेसे मार्हीत नाहीं; पण 
ती घरांत असली म्हणज मला आनंद होतो. मधुर-तान-ल्य-युक्त संगीत 
एकंदम-थांवल्यानें ऐकणारा ज्याप्रमार्णे उद्विप्न होतो व त्याला कांही 
सुचत नाहीं त्याप्रमाणें तिला क्षणभर पाहिलं नाहीं की माझी स्थिति 
होते. तिचे. बोलणें वीणेच्या झंकाराप्रमाणे आहे असें मल्य वाटतें. तिचें 
सोंदर्य निरपमेय असल्यामुळे जगांत तिच्य़ावांचून दुसरी प्रेक्षणीय वस्तुच 
नाही अशी माझी खातो. आहे. तिच्या अप्रतीम गुणांनी आणि पोंदर्यीने 


(२१५) शांततेच्या काळांतीळ राजकारण.. 


मी अगदीं मोहीत होऊन गेलों आहें. माझें तिच्यावर प्रेम आहे की 
नाही हें माझ्याने सांगवत नाहीं; पण मी तिंचा उपासक आहें; ती माझी 
देवता आहे. तिचा आत्मत्याग, हृदयाचे मार्दव, प्रेमळपणा आणि निष्ठा 
सगळें कांहीं अवर्णनीय आहे. आपल्या मालकाची अब्रू वांचविण्यासाठी 
कोणत्या नोकराने कधी आत्मविक्रय करून घेतला आहे मला सांग पाहू ! 

:- मो समजलो. तुझ्या अन्तःकरणाला काय वाट्त आहे तें मो 
समजलो; पण डमरशेखकडून तिच्या दिठ्राच जे दहा हजार रुपय आले 
त कुठें आहेत? ” 

यावर इबजाहाम तिरस्काराने म्हणाला, “ त्या पेशांची मला जरूर नस- 
ल्यामुळें 'मी त्यासंबंधानें कांहींच बातमी मिळविठळी नाहीं. त्या गोष्टांची 
चर्चा करणेंहि मळा दु:खास्पद वाटते 

“ तुला कांही कां वाटना; पण मी त्याची खबर ठेविली आहे. मुबार- 
कानें तो सगळा पैसा माझ्या पेढीवर आणून तुझ्या नांवानें जमा केला 
आहे; पण तुळा वाईट वाटेल म्हणून ही बातमी तुला न कळविण्याबद्दळ 
त्यानें सांगून ठेविलें होतें. दिवाणजीनीं मळा ही गोष्ट सांगीतली. 

हाय! हाय! खुदाने मळा दोन अपूर्व रत्ने दिलीं होतीं पण मी हत- 
भाग्याने त्यांना उकिरड्यावर फेकून दिलें. दोघांनांहि मी मुकले?” इब्न 
हीमला गहिंवर आला; त्याच्याने पुरे बोलेना, 

हसाकला इज्राहामचे ते दुःख पहावेना. ता म्हणाला, तूं आतां हेँ 
असलें अमंगळ रडणें सोडून दे. शूरासारखा शूर असून रडत बसतोस 
याळा काय म्हणावें? कुणाला वाईंट दिवस येत नाहींतर साना येतात. 
दोलियेला पुन्हां आणण्याच्या बाबतींत तूं अगदीं नोश्चंत राहा. खुदादाद 
हा माझ्या हातांतील नुसते बाहुले बनला आहे. मी त्याला जसा नाचवीन* 
तसा तो नाचेल, उमरशेख आपण होऊन दाल्येला तुझ्या स्वाधीन कर्गल 
त्याच रुपयेहि त्याळा देऊन टाकं; पण याचकवृत्तीनें नाहीं शूग्पणाने 
दालेया तुला मिळाली म्हणजे तू आनंदित होशील ना?" | 

इसाकच्या तोंडचे ते उत्साहाचे शब्द ऐकतांच इब्राहीमला आतिशय . 
आनंद झाला. आणि त्याळा आलिंगन देऊन तो म्हणाला, “ अहाहा |. 
दोस्त, माझी तूं एवढी कामगिरी केलीस म्हणजे मला एका' पेशाचीडि. 
मरूरी नाहीं. ते सगळे तीन लाख रुपये तुलाच घे. इतकेच नव्हे तर मी. 


शे (ग्र क] डू ६.) ह 
५: नि ॥.॥ ६ १. हि 10.20 1 त 
र! त मि १ ७ ७ द. १. 
१हिअ ' तेव्ह. १७८७ 


खुझा कायमचा गुलाम होऊन राहीन मी इथें असल्याबद्दल कालच मुबार-. 
काळा चिठी पाठविली आहे. तो दाल्यिची खबर आणीलच. तो आला 
म्हणजेच आपण पुढील बेत ठरवू. ”” | | 

इसाक हंसत हंसत म्हणाला, “' तर मग समज, दालेया येथें आली 
असून ती स्वतंत्र आहे. तिच्याझी विवाह करून तूं सुखी होशील 
"काय ? ! | | न 

शजाहीमला ही कल्पना मधुर वाटली; पण तितकयांत कसलासा संशय 
येऊन तो एक दीर्घ निश्वास सोडून म्हणाला, “ मला ती स्वार्थी म्हणळ 
इसाक ! तिचे माझ्यावर प्रम आहे की नाहीं कुणाला माहीत! तरी 
माझ्यावर म्ेम करते व माझ्याशी विवाह केल्यानें तिळा सुख वाटेल असें 
मल्या स्पष्टपणानें समजल्यावांचून मी मुळीं असल्या काल्पनिक आनंदाची 
'मुळीं कल्पनाच करणार नाही. 1. मी त 

इसाकळा थोडासा राग आला. तो किंचित तीव्र स्वरानें म्हणाला, 
“ मूख आहेस तूं अगदी ! आरे, जिन तुझ्यासाठी स्वतःला विकून घेतलें 
ती तुझ्यावर कथा तरी प्रेम करीत नाही. असे होईल काय!” 

“: तुझ्या बोलण्याचा अर्थ मी समजलो. मी इतका मूस नाहीं; पण ही 
तिची कृतज्ञता नसेळ कशावरून ! घराण्याची मानंमर्यादा राखण्यासाठी 
तिनें हा आत्मत्याग केला नसेळ कशावरून ! तिनें मळाच आत्मसमर्पण 
केळे आहे याचें अद्याप कोणालाहि प्रमाण मिळालेळे नाही. आणि 
तोंपयंत मला तशी आझाहि करतां येणार नाहीं. तिच्या मनांत नसतांना 
मी तिळा कोणत्याही बाबतींत भीड घाल. शष्छत नाही. ती आधीं त्या 
सेतानाच्या हातांतून सुटूं दे. या बाबतीत मागाहून विचार करू. त्या पवित्र 
कुमारिकेसंवंधानें नसती चर्चा करणें योग्य नाहीं. तिथे तिचे काय हवाल 
चालळे असतील कुणाला माहीत ! | 

“ तर मग या बाबतीत बोलण्यापूर्वी मी एकवार काजीची भेट घेऊन 
दालियेलाच येथें आणण्याची व्यवस्था करतो. पण दालिया कुठें आहे हे. 
तरी इसाकला काय माहीत! | 


6 १ ोन्शी/ १५ 9 तु्शरन य १४ 


१ इकडे तिकडे, 


'करण ३० वें. 
९-६ ळेच 
इकडे तिकडे. 


'इसाकनें आपल्य दुःखीकष्टी मित्राची फारच चांगली व्यवस्था केली 
होती. राहण्यासाठी त्याळा एक स्वतंलर खोली देण्यांत आली असून 
त्याच्या खास तैनातीस दोन दासी आणि गुलाम दिले होते. खोलीही. 
' चांगली श्रंगारलेली होती. घरांतील सगळे नोकर चाकर इसाकप्रमाणेच 
इंब्राहीमचा मानम्तराब ठेवण्यासाठी जपत होते त्यामुळ आपण आपल्या 
घरीं नसून परक्या ठिकाणीं आहों असें त्याला मुळींच वाटले नाहीं... 
उलट त्याला आपले दुःख हलकें करण्याला अवसर मिळाल्याबद्दल आमनेद. 
. वाटला. 

इसाकचे अंत:करण इंगाहीमपेक्षां फार सरळ असून त्याचें हृदय 
अकृत्रिम मित्रम्रेमानें अगदीं भरून गेळेळें होते, मग आपल्या भावाप्रमाणे 
. असणाऱ्या इब्राहीमला, आवडत्या दोस्ताला सुखी करण्यासाठीं तो थोडा 
. तरी दिरंगाई कराल काय ? आपल्या दोस्ताला कधी एकदां कायमचा/ 
. सुखी करान असं त्याला झाले होतें, त्याच्या आनंदांत बारीक सारीक: 
_ गोष्टीनेंहि व्यत्यय न येऊं देण्याबद्दल तो जपत होता. शिवाय या बाबती 
त्याने सवाना ताकीदही दिलेली होती. 

दिवस्न मावळला आणि संध्याकाळ झाली नोकरांनी इब्राहीमच्या 
खोलींत सुगंधी तेलाचे स्वच्छ दिवे. लावून दिवसासारखा उजेड केला. 
तरी पण अजूनही इब्राहीम खिडकींत उभा राहून निसगांची शोभा पाहा- 
तच होता. मिल्लाच्या साहचयोनें व कजंमुक्त. झाल्यामुळें त्याला एक 
प्रकारचा विक्षलळण आनंद वाटत होता. आज आपण श्रीमंत, स्वतंत्र आणि 
' सुखी आहों असंहि तो मनाला सांगत होता 

त्याच्या अन्थकारमय हृदयांतून अघारराशी निघून जाऊन चंद्रिकेचा 
स्वच्छ प्रकाश पडला होता. आणि त्या चंद्रिकाविधोत हृदयासिंहासनावर पक. 

_ ब्योतिमेय रमणीची माहि अंधिडित शीलिली त्याच्या ' अन्तक्षकंना . दिसत 


४० कट कती 


(२२८) 


ओळखले असतें. इतकेंच नव्हे तर शहासुफीच्या. दग्यांत जी आपणाला 
म्तेसबीर मिळाली त्या तसबिरींतील रमणीशीं या मूर्तीचे विलक्षण सादृश्य 
'असल्याचेंहि त्याला कळून आलें असतें. त्याला तसा अस्पष्ट संशय येत होता; 
इतकेंच नव्हे तर तसा संशय आल्यामुळें उत्सुकतेने तो, मनांतल्या मनांत-- 
* ही माझी आवडती दालियाच, नाहींशी झालेली शहाजादी दिलबहार 
-नसेलना ! असें म्हणाल्याहिे; पण खात्री होईना. मन. तळमळत होतें, 
ओठ पुटपुटत होते, आणि डोळे बारीक मोठे होत होते. भुंवयाहि 
 एकेजागीं स्थिर राहात नव्हत्या; पण ' तीच ती ' असें कांहीं त्याला 
स्पष्टपणाने म्हणतां येईना 


__ बराच वेळपर्यंत स्वतःशीच या गोष्टींचा विचार केल्यावर तो अगदी 
'त्रासल्यासारखा होऊन मोठ्याने म्हणाला, “ छे, छे; हें असें असणें 
झक्य नाहीं. माझ्या वेड्या झालेल्या मनाचे हे ' वासनेचे खेळ ' आहेत. 
माझ्या वडलांनी मला स्पष्ट सांगितलें होते, ' एका इस्पहनी सावकारा- 
कडून हिला-दालियेला-कारिमरी सोंदागरानें विकत घेतली आणित्या 
काहिमरी सोदागराकडून बऱ्याच मोठ्या किंमतीला आपण खरेदी केली. 
त्या वेळीं तर दिळीची शहाजादी अकस्मात्‌ नाहींशी झाल्याबद्दल जिकडे 
तिकडे मोठा गवगवा झाळेला होता; मग जर हिच्या बाबतींत माझ्या 
'वडळांना संशय आळा असता तर त्यांनीं दालियेच्या बाबतींत बादशहाकडे 
उललेख कळा असता ! “ हाय रे विधात्या ! कसल्या भ्रांतिमय कल्पनेत 
मी गक झालों आहें! माझें हें सुखत्वप़ शरदक्तद्तूतील मेवांप्रमाणे केव्हांच 
नाहींसे होईल ! मग असंभवनीय गोष्टीबद्दल निष्कारण गी माझ्या मस्त- 
काला कां बरें त्रास द्यावा ! नको. ती कल्पना नको आणि ती यातनाहि 
माझ्याने सहन करवत नाहीं. माझी दालिया मला मिळाली म्हणज झाले, 
ती शहाजादी नसळी तरी चाळेळ; कारण दल्यिचें शहाजादीत रूपांतर 
झाल्यास माझ्यासारख्या गरिबाला तिचे दशनही होणार नाही. कदा- 
चित्‌ एकाद्या शहाजाद्यानें तिला मागणी-छे. छे. पण ती कल्पनाच नको.” 
याच बेळी इसाक त्या खोलींत आला, आणि इज्राहीम डेघड्या शिडकी- 
समोर उभा राहून विचारांत गढून गेळेला पाहून हुंसतंच . म्हणाला, “ कां,.. 


५ २३९.) कडे तिकडे 


असला विचार चालला आहे दोस्त ! मला वाटतें. दाल्यिसंबंधार्नेच कांही 
सरी स्वारीचे बेत चालले असावेत. कां खरें कीं नाहीं! ' 


- इज्ाहीम खिडकीजवळून पुढें आला आणि आपल्या मित्राला गाढ 
आलिंगन देऊनं मरसन्न चेहऱ्याने म्हणाला, “ होय, तुझे अनुमान खरें आहे 
तूंच तर मला तिच्यासबधाचा विचार करायला लावलेस ! आतां तर ती 
माझ्या हृदयांत ठाणेंच देऊन बसली आहे. ” 


मुबारकाळा योग्य वेळीं एका मनुष्यामार्फत इन्राहीमचं पत्न पोचले, 
पत्र वाचून त्याला फारच आनंद झाला. कारण धन्याच्या हातचे अगत्य- 
पूर्वक व पुष्कळ दिवसांनीं आलेलें पत्न कोणत्या इमानी नोकराला आनंदित 
करणार नाहीं ! त्यानें अत्यत श्रद्धापूण अन्त:करणानें तें पत्र मस्तकावर 
धारण केलें. कारण इब्राहीमनें अजमीर सोडल्यापासून तो इतका सुखी 
कधींहि झाला नव्हता. प्रभूने त्याला सायकाळानंतर भेटीला बोळविळे 
हते. अथात्‌ तो त्या दिवशीं घराच राहून सूयात्ताचा वाट पाहू लागला 
त्याला केव्हां एकदां धन्याला भेटतो असें झाले होतें. 


पण आनंदाचा पाहिला भर ओसःतांच तो विचार करू लागला, 
“५ मालकांनी जर आपणाला दालियेची हकीगत विचारली तर काय सांगावें ! 
आणि प्रथम आधीं ते तोच प्रश्न करतील, बरं अलीकडे दोन तीन दिवस 
जुळूस कां भेटला नाहीं बरे! दाल्या आजारी तर नसेल ना ? किंवा 
संतानी उमरनें तिळा दुसरीकडे कुठें तरी नळ नसेल ना? छे. आपण आज 
दोन दिवस स्वत्थ बसलो हें बरें केलें नाहीं. 


हा विचार मनांत येतांच मुबारक घरांतून बाहेर पडला आणि जुलूस- 
खानाच्या तपासावर निवाला. पण जुळूसच्या घरीं जाणें योग्य नव्हतें व 
जुलूसनंहि त्याला तसले धाडस न करण्याबद्दल बजावले होतें तेव्हां त्यानें 
बाजारांत उगाच इकडे तिकडे भटकणाऱ्या एका मुलाला एक पेसा देऊन 
म्हटलें, “ छोकऱ्या, उमरशेखचा वाडा तुला माहीत असल्च. त्या 
ठिकाणीं जुलसखान नांवाचा एक गुलाम आहे. तूं झटकन जाऊन जर 
त्याला येथे. बोलवून आणझील तर मी तुला एक आणा बक्षीस देईन. ? 


मुलाने ते कबूळ केलें आणि तो धावतच गेला. मुबारक विचार करू 


(२४९०) 


लागला, “ हें असें आणखी किती दिवस चालायचे! दालेया त्या सेता- 
नाच्या घरॉ तशीच पडून राहायची काय! इब्राहीम साहेबांना मी भेटून 
समाधान वाटेल आणि त्यांना पाहून मलाहि आनंद होईल; पण दालियेची 
निष्ठुर पराधीनता लक्षांत येतांच त्या सगळ्या आनंदाचे दु:खांत पर्यव, 
सान झाल्यावांचून राहाणार नाही--'' 

याच वेळीं तेथे जुलूसखान येऊन पोहोंचळा, त्याला पहातांच मुबा- 
रकाने उत्सुकतनें विचारलें, ““ काय खवा आहे? गेल्या दोंनतोन दिव- 
सांत आमच्याकडे कां आला नाहींस! " 

:: येणार कसा ! धन्याचा तर माझ्यावर खडा पहारा आहे. "' 

£ कां १ नवीन कांहीं प्रकार झाला वाटतें ! दाल्िया खुझाळ आहे ना! 7 

“: ती त्याच्या हातून निसटली. ताकिताविबीच्या सहाय्याने तिनें आपलो 
सुटका करून घेतली आणि त्यामुळें तिळा ताकितच्याच माहेरीं गरुप्तपणान 
राहावें लागत आहे. पण त्यामुळे माझे मात्र हाळ चाळले आहेत. शिवाय 
दालियाविवी ची खबरबात समजायल्मही कांहीं साधन नाहीं, ' असं म्हणून 
जुदूसने-आपल्या मालकाने दाल्यिशी केलेलें वर्तन व त्यामुळे ताकितबि- 
बयीला तिची आलली दया आणि शेवटीं ऐनवेळी झालेलें पर्यवसान वंगेरे- 
सगळी हकीगत झुवारकाला सांगितळी. मुंबारकही ती हकीगत ऐकून 
थक्क झाला. 

कांहीं वळ.दाधहि एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिळे, नतर मुबारक 
म्हणाला, “ कषृहि करून मला देल्यिची भट घेणे भाग आहे. कारण 
इब्राहीमसाहेबांनी मळा आपल्या भेटीला बोलविले असल्यामुळे त्यांना 
तिचा समाचार सांगावाच लागेल, मग तू तिकडे येतोस ना? / “ छु छे. 
मला तर तिकडे मुळींच जातां येणार नाहीं. कारण मी तिकड जातांच 
शेखसाहेबांची नजर तिकडे वळेल आणि मग काय अन्थे होईल कुणाला 
माहीत. तू तुत कांही गडबड करू नको. थोडीशा शांतता झाल्यावर 
मागाहून पाहू. '' 

जुष्ठसच्या सांगण्याप्रमाणे मबारकाला वागणे भाग होतें. अर्थात्‌ 
त्याला कांहीं बोलतां वंदना, 


(२४१) किक्रा आधींच मँकेट 1 


प्रकरण ३१ वें. 
०णव्रिईक्क्ेई-- 
' आधींच मकेट !....! 

हिकमतखानारचे उच्छुखळ वतन पाहिल्यापासून दालियेला अतीशय 
अस्वस्थता वाटत असल्यामुळें ती कांही न खातां न पितां बिछान्यावर 
पहून तळमळत होती. तिळा मुळींच झोंप येईना. गतायुष्याचा चित्रपट 
तिळा आपल्या होळ्यांसमार दिसूं लागळा. ती मनांत म्हणाली, “ सर्व 
शक्तिमान प्रभा! तुझ्या राज्यांत सगळे लोक सुखी असतात; मग या 
अभागिनीलाच तूं कां बरें वारवार दुःखांत लोटतोस ! माझी अमुकच एक 
इच्छा तृप्त कर अस तरी मी कधी म्हटले का? दुसऱ्यांचे दु:ख पाहवत 
नसल्यामुळें त्यांना सुखी कर असे मात्र मा म्हटलें असंळ, पण ता माझा 
अपराध काय? वास्तवीक आशमुळे दुःखाची उत्पत्ता होत. महत्वाकांक्षे- 
मुळें पदोपदी मनुध्याला रडावे लागतें; पण मी कसली महत्त्वाकांक्षा धरूं ! 
माझे आईबाप, कुळगात तर मला कार्हीच माहीत नाहीं. फार काळा- 
पूर्वीची एक सुखकारक आठवण मला रात्र देवप जागवीत असत; पणती 
अंगर्दी अस्पष्ट! त्याचा कुठें धागा ना दारा ! ! डोक्याला किताहि शीण 
दिला तरी कांहींच निष्पन्न होत नाही. त्यामुळे ते एक स्वप्न असेल 

असेंहि मनाला वाटतें; पग स्वप्नेंहि केव्हां केव्हां खरी होत असतात! ' 
:£ ती स्वप्नाची आठवण बुझते न बुझते तोंच एक सुखमय संसाराचा 
सुखाचा आश्रय मिळावयाची जाणाव हृदयाला उत्तजन दत असते. मला 
त्या ठिकाणा कांहींच कमतरता नव्हती. मो म्हणजे एक विकत घेतलेली 
दासी ही सला तेथें आठवणही झाली नाहीं. परलोकवासी अबूअयुवनी 
तर मुलीपम्रमार्णे माझें पालन केलें; नतर त्यांनीं ज्यांच्याकडे मला सोपविली 
होती ते एक महात्मा पुरुष असल्यामुळें मळा मुळीं परकेपणाच वाटळा 


_ 'दि०१६ 


िळबद्वर, (२४२) 


नाहीं... त्यांची मी कोणी तरी आहें असें माझें मन मळा सांगत होतें व 
अजूनही सांगत आहे. मनुष्याच्या हातून नहेमा चुका होतच असतात, 
तञ्ञा साझ्याही हातून झाल्या. कळून न कळून मी कोर्ही अण्राधघही 
केळे अप्ततील; पण त्या दिव्य पुरुषसिंहाने मल्म एका शब्दानाहि दुखविल 
नाही... किंवा माझा तिरस्कार कळ नाही. त्यांच्या स्वतःवर दुःखाचा 
आणि संकराचीं मोठमाठा वादळे आलीं; पण माझ्या बाबतींत त ब्याळूच 
राहिळ. स्वतःचे पाऊळ स्थिर नसतां दुसऱ्य'ला सांवरून धघग्ण्यांच काम 
मा? कटांण असते; पण त त्या वेळोह सागरासारख गंभ,र हात. त्यांनी 
मळा नहूमा गाड शब्दाने  दाल्या' . म्हणून हाक मारावी आणि सी 
'तमटया एका हाकेसरशी लळाक्याचें राज्य मिळाल्याचा आनद मानून 
त्यांच्याजवळ जावे. काय हा. आनंदाचा क्षण ! त्या सुखाच्या नुसत्या 
आठवणीने सळा हज रो संकटांना तोंड द्यायळा घेय येते. मी माझे सर्वस्व 
त्यांनाच अरण केळे हात. हिंदूलोक आपल्या देवतच्या समाधानासाठी 
स्वतःचा बळोही देतात. देवता सश करण्यांत स्वतःला विसरून जातात, 
मी तघ्तच केळे आणि पुढेंदरी तसेंच करीन; पण माझ्या दवता मो आत्म 
समर्पण केळे असतां माझी अशी ही दुर्दशा कां. बरें व्हावी ! दुःखाचे 
कारण पाप असते; मग साझ्या हातून कांडी पाप तर्रा घडलें नाहीना : 

(ळा आतां या जन्मी त्यांचे दशनडा होणार नाह्दीं का !नाहीं. ती 
आतां आशा करणे योग्य नाही. का*ण माझा हा आयुष्यक्रम बऱ्यचा्ा 
दिव्यांठून पार पडळा पाहिजे. कदाचित्‌ त्या दिव्यांतून पार पडतां 
पडतां तुळा कबरस्तानांचाही आश्रय करावा लांगळ. ते आहेत. कुठे, 
दुषणत्या स्थितीत आहेत, त्यर्नी देशांतर कां कलें, वगेरे अनेक प्रकारचे 
प्रश्न सो. माझ्या मनाळा कळे तरी त्यांची उत्त, मिळगे फारच कठीण 
आहे. कारण मळा त्यांचा कांहींच बातमी समज्ञव नाहीं. काही 
अलौकिक प्रकाराने त्यांना पुष्कळसे दरन्य अमळळें.अतुन त त्रदरणमुक्त 
झाळे असल्याचे मुबारिकानें मत्त सांगितळें, पण आपल्या दैवाची पक्षा 


(२४३) आधींच मॅफेटे 1. 


पाहण्या करितां इसाकच्या मदतीने त्यांनी पुन्हां माठ्या व्यापाराला. हात 
घातला आरे हॅ खर असल काय! 

८: मुबारक बरेच दिवस मळा भेटला नाही. जुदसखानानें सुद्धां इकडे 
येऊ नवे का? माझ्यावर कांडी भलताच प्रसंग आला तर इर्थे कुणाला 
मी सांगू बरे ? लोकांनीं तरी माझ्यासाठी किती त्रास सहन करावा ? 
मी अशाच अखेरपयंत परावळंबी राहाणार काय १ 

समुद्रावर जशा अविरत लाटा उसळत असतात तशीच मनाचीहि 
स्थिति असत. विचाराचे चक्र एकदां सुरू झाळे की, त्याला विराम म्हणून 
कसा तो मुळेच नसतो. तें सतत ' फिरू ळागते आणि सग जिचारांनाहि 
ताळतंत्र रहात नाहीं. दाळियेचीहि तशीच स्थित झाळी,  पनंतसास 
लाटा उसळो आणि त्या दिगंता्शी जाऊन विळीन होणे यापलीकडे 
त्याचे कार्य कांहींच नसते. दलियेच्या निचारांचीहि हीच गत टोत 
चाळली. 

इकड दाळिया अशा प्रकारच्या निरथंक विचारांत गहून गळी असतां 
तिकडे हिकमतखान मद्यपानानें आपल्या मनाळा शांति आण पहात होता. 
पण मद्याच्या प्र्येक पेल्याबगेबर त्याची लाळसा. कमी न होतां दुप्पट 
जौरानें वाढत होती. सोंदय,च्या जाळ्यांत तडफडगारा तो. निबुंद्द जीव 
स्वतःला न कळत जाळ्याची गुंजागुत वाढयीत होता. हां हां म्हणत' 
मद्याची बाटली खळास झाळी आणि मनावर. तिचा पूर्ण अम्मळ जसल्या- 
मुळें ता जिचारशून्य झाला. त्याचें मन दाळियेकडे ओढ वेऊं लागलें, व 
मद्यानें निरकुशता प्राप्त झाळी असल्यामुळे र्‍्याच्यानें मनाळा मार्गे ओढ- 
नाही. आशेच लाभांत रूपांतर झाळें. व लोभाचें पर्यत्रसत'न फजीती : 

माहीत नसल्यामुळे दाळियेची भट घेण्यासाठी तो घांबतच निवाळा, 
मनुष्य विचारशूऱ्य झोल की तो पशु बनतो. आधींच मू असलेला 
 हिंकमत मद्य यानाने पुरा पागल बनल्यामुळे आपण काय करीत आहो याचे 


त्याला भान राहिळे नाही. 


व 
जक 
रे 


(२४७३१ 


दालिया ज्या खोळीत रहात असे तिच्या बाजूलाच आणखी एक खोली 
होली. तींत घरची म्हातारी स्वयंपाकीण आवली जुनी फाटकी पथारी 
हाकून पडत असे. खोली अगदींच लहान व हवा येण्यात्म दुसरे कांहंच 
साधन नसल्यामुळें तिचा दरवाजा नेहेमी उघडा राही. मात्र तिची झोंप. 
फारच गाढ असल्यामुळें आंगावरून बऱ्याचशा उंदीर धुशी गेल्या तरी 
तिला त्याचा कांहींच पत्ता लागत नसे, तिची झोंप एखाद्या प्रेताप्रमाणे होती 
म्हटलें तरी चालेल 

हिकमतखानाला हें स्रगळें माहित असल्यामुळें तो प्रथम हळूच तिच्या 
सखोळीत गला, कारण तिच्या खोलीतून - दालियेच्या खोलीत जायला एक. 
लहानंसा दरवाजा असून त्याला कडी नव्हती. अर्थातू स्वयंपाकिणीच्या 
वोळलांतून अगदीं अनायासं त्या मद्यप्याला दालेयच्या खोलींत यंतां आलें 
'कल्पनादीत सुरक्षितपणानें तो दालियेपुढें येऊन उभा राहिला 


या नळी खालीत एक लहानसा दिवा. त॑वत असून 'दालळिया अगदी 
बुधा चेहऱ्याने आपल्या बिछान्यावर अस्ताव्यस्त स्थितींत पडलेली होती 
दिव्याच्या उज्ज्वल प्रकाझांत तिचे अनावरित सोंदर्य विजप्रमाणे चमकत 
असल्यामुळें तिच्याकडे पहातांच हिकमत अगदी वेडा झाला. 

आपल्या खोलीत कोणी तरी अपरिचित र्व्याक्त आली असौश्वी असे 
वाटून दालिया खडबडून उठली. पहाते तो मद्यपानानें ज्याच्या डोळ्यांवर 
घुंदी चढली आहे आणि ज्याचा चेहरा अनावर विषयलालसेनें लाल 
झालेला आहे असा हिकमत विला समोर दिसला. त्याच्या ओंठावर 
पैशाचिक हास्य खेळत हातें आणि मद्याची दुगंधी त्या खोलीतील हवा 
बिघडून टाकीत होती, 

दालिया भ्याळी, प्रसंग फारच बिकट आहे हें ती समजन चुकली 
अश्पुरढे आपलें झहाणपण . आणि सामर्थ्य अगदी निरुपयोगी ठरणार असे 
द्विचे मन तिला सांगूं लागलें; तरी पण शेवटपर्यंत घैर्यानें प्रयत्न कतवयाचा 


(२४५) 


असा निश्चय करून ती म्हणाली “ हें काय साहन ! तुम्ही अशा स्थितींत 
या वेळीं येथें कां आलां! ” | 
दाळियेच्या सौंदर्याने वेडावळला हिकमत अडखळत म्हणाला, “ मो. इथे 
कां आलों; हें तुला समजाविळें पाहिजे काय ! तुझ्या या स्वर्गीय सोंदर्गाने 
मला येथें ओढून आणळें. तुझी पायचूळ माझ्या घराला लागली हें मी 
माझें मोठें भाग्य समजतो. तुझ्यासारख्या रत्नानें असें काळोखांत पडून 
राहावें हें कुणाला बेर योग्य वाटेल ?. तूं माझ्या घरी येऊन पहावे हा 
विलक्षण योगायोगच नसेळ कशावरून ! तेव्हा तू काहीहि विचार न करता 
_ माझ्यावर दया कर आणि मला एकवार तुझ्या गुलाबी गालाचें चुंबन 
 घेळं दे: तुझ्या आलिंगनावांचन माझ्या हृदयांतील ज्वाला शांत होणार 
नाहींत. | 
हिकमतचे हें बोलणें ऐेकूनं दाळिया अगदी थिजूनच गेली. * हें आणली 
एक नवेच संकट आपणसमोर येऊन उभे राहिळें, ' असेच तिला वाटले, 
उमरशेख कांहीं तरी बरा; त्याला ताकितबिर्बार्चा तरी भीति होती; 
हा तर पुरा सेतान आहे. . याच्यापुढे आपला कसचा टिकाव लागतां श्‍ 
अशी तिला भीति वाटूं लांगळी. झिवाय मदिरापानानें तो उन्मत्त झालळा 
झवा , सार्मे अति प्रसग केळा तर माझे या अपरिचित ठिकाणी संरक्षण 


दालियेच्या उज्ज्वल रूपज्योतीत हिकमतनें पतंगाप्रमार्णे उडी घेण्याचं 
ठरविलें. कारण आपल्या अंतःकरणाची उत्कट इच्छा त्याच्याने दाबून 
धरवत नव्हती. तो मनांत म्हणाला, “ या वेळीं तर चोहोकडे शांतता. 
आहे. माझा प्रातिकार करण्याळा कोणीच येणार नाही. बाबा आणि 
स्वयंमाकीण झोंपलेली "आहे. अथात्‌ असली ही सोन्यासारखी संधि जर 
मीं गमाविली तर मागाहून मला .हात. चोळीतच बसावें लागेल. आर्धी 


हिच्या आलिंगनानें अंतरात्मा शांत केळाच पाहिजे. सव आयुष्यांत जर्‌ 
मला समाधान वाटणार असेळ तर आजच. ही वेळ दवडतां नये. 


य शि ५" धि, 
५७५4) 
याति 


असा विचार करून हिकमतखान घाडसानें पुढें सरला आणि म्हणाला, 
१ दलियि ! आजच्या सारखी चांगली साधे आपणाला पुन्हां कधी मिळेल 
की नाही कुणाला माहीत ! तेव्हां विलंब न लावतां तूं माझी हो. मी 
भिकारी होऊन तुझ्या दाराशी आलों आहें, माझी निराझा करूं नको.. 
यानंतर 5व्हांही. असलें धाडस करणार नाहीं. केवळ तुझ्या आलिंगनानेंच. 
मला विलक्षण समाधान वाटणार आहे. तूं निष्ठुर होऊं नकोस. ” 

दल्यिनें विचार केला, याला असें बोळण्यांतच गुंतवून ठेवलें पाहिजे. 
दैव अनुकूल असेल तर तितक्यांत कोणी ना काणी जागे होऊन इकडे 
येईल व आपोआपच याचें तोंड ॥मिटेळ. नंतर ती त्याच्याकडे वळून मधुर 
झब्दार्ने म्हणाली, “ साहेब तुम्ही बुद्धिमान तदु्ण आहां! माझ्यासार- 
र ह्या एका सुलामडीनें आपणाला काय शिकवावे बेर? मी एक निराश्रित 
: आणि दुदेत्ी स्री आहे! आतां मी जरी दासी असले तरी अद्याप कुसा- 
. रिका आहें. माझें जीवन कलंकित झालेले नाहीं. स्त्रियांची अळरू ही काचे- 
प्रमाणें असते, हँ मी आपणाला सांगितळें 'पाहिजे असें नाहो. शिवाय मी 
तुमची बहांण म्हणून या घरांत आलें. तेव्हां माझ्याशी असले हें निंद्य 
बटीन करणें तुम्हांला शोभते का ? तुम्ही आपलें शूरत्व असल्या निंद्य-कमीत 
कां बरें व्यथ घालावेता ? | 

इष्कार्ने मरत झाळेळा हिकमत या बोधाने कसचा मार्गे फिरती ! तो 
तिच्छा त्या मधुर भाषणानें अगदीं मोहित होऊन पुढें. सरला आणि तिळा 
म्हणाला, “ छे, तूं अशी ।नष्ठुर होऊं नकोस. तू कुमारिका असलीस तर 
मी तुझ्याशी शादी करायला तयार आहे. पण आधी एकवार मला तुझे 
चुंबन घेऊं द तू मला कांही सांगितलेस तरी माझी समजत होणार नाही. 


मी तुळा आपली पत्नी करतां व कधीहि तुझ्या आज्ञिब्ाहेर वागणार नाही 
असेहि तुला वचन देता. आमरण मी तुझी सेवा करीन, जिवापाड मेहनत 
करून, तुला सुखासमाधानांत रहाता येईल इतका पेसा मिळवीन. दागिने 
आणि कपडे यांची तर तूं मुळी काळजीच करूं नको. ये, ये; द्यि, ये! 


' (४॥४७,,४ ३० ५ (10 १ 
र्‌ र ४ पि छि शि .) रं र श्‌ ] । श्र » पि टू शु 13 शु 
५. २४७ 3) 1. 0120011121 
11. शै 

६ 


आतां मी इतकीं वचनें दिली असतांहि माझ्याबद्दल तुझ्या मनांत अविश्वा्त 
उत्पन्न व्हावा ना ! तूं कांहीं म्हण; पण मला कांही. आतां धीर अरवत 
नाही. मो तुला आश्षां आलिंगन देणारच, ” १. 

आपणाला या ठिकार्णी कोणाकडूनही अडथळा होणार नाहीं. अशी. 
स्वात्री असल्यामुळें हिकमत अगदी. बेफिकीरपणानें पुढे झाला, वाल्येला 
कार्हींच उपाय सुचना तेव्हां ती मोठ्याने ओरडून म्हणाली, '“ कोणी 
तरी माझें संरक्षण करण्याला धांवून या ! हा संतान एका. सतीचा. घात. 
कीत आहे > 38 
या. आकांताच्या ओरडण्याने म्हाताऱ्या स्वयंपाकिणीयी १ प. उडाछी. 
इतकेंच नव्हे तर ही हांक हिकमतच्या म्हाताऱ्यालाहि ऐकूं गेळी होती.. 
दालियचें सुदेवच यावेळीं जागृत झाळें असें म्हणायला हरकत. नाहीं, 
म्हातागी घाबर्‍्या घाबऱ्या डोळ चोळीत आंत आला आणि म्हणाली 
“ दले, तुला ओरडायला तरी काय झाळं बाइ ! आणि हे हिकमतसाहेब 
इकडे कुणीकडे ? कां ? कां साहेब ! इतक्या रावी. इकडे काय काम १ 
तुम्हाला वेड तर नाही लागलं ? ” 

झालेल्या आकस्मिक निराशेरळें हिकमत अगदीं चवताळून गेला. 
त्याला तो म्हाताशचा प्रश्न असह्य वारला. तो दांत ओठ चावीत विला 
म्हणाला, ६ थेरडे, तुळा आंत यायला कुणी सांगितलं ! आणि मी 
'इथे कां आलो, ह विचारणारी तू. काण £ जा चालती हो इथून- 

याचवेळी हिकमतखानाचा म्हातारा बाप तेथे आला आणि आपल्या 
चिरंजिवाचा रागरंग पाहून कोधाने थरथर कांपत म्हणाळा,“ती तुला विचार- 
गार कोणी नसेलपण मी आहेना? कुलांगार काग्ट्या, तूं इथे कां आलासी 
अक्कलशून्य पोर किती भयंकर असतो ह मला आज चांगलेंच कळून 
आठें.मी. अजुनपर्यंतचे तुझे सगळे रंगढग डोळे मिटून सहन केळे; पण माझ्या 
सहनशीलतचा आतां मात्र आंतररक झाला. आपल्या आश्रयाला ज्श्वा- 
' साने येऊन राहिलेल्या एका कुलस्तलीवर ह!त टाकायला तुला "कांहीच का 


दिल्बहार, (२४८) 


वाटलें नाहीं. मूर्खा ! तूं मलुष्य आहेस कीं पशु ! मो गरीव असलो 
तरी समाजांत मळा मान आहे. तुझे हे सेतानी खेळ पाहून लोक मला 
काय म्हणतील बरे ! उद्यां सकाळीं हिने काजीकडे जोीऊन फियौद केली 
तर ! अकलेच्या खदका, मला या गांवांत तरी काणी राहू देईल का? 
वंशाचे नांव बुडाविळेंस,. या म्हातारपणी शेवटी माझ्या तोंडाला काळें 
घुसलेंस, मळा डाग लागला. नीच कारटा कुठचा ! * 

हिकमत आपल्या बापाटा खरोखरच भीत असे. त्या म्हातारीला 
त्यानें धमकावून लावण्याचा प्रयत्न केला खरा; पण बाप समोर आलेला 
पहातांच त्यःच्या डोळ्यांवर चढलेली मद्याची धुंदी पार उतरली. तो 
ताबडतोब शुद्धीवर आला आणि कांहीं न बोलतां हांकळून लावलेल्या 
कुत्र्याप्रमाणें तेथून निघून गेळा. डोळे वर करून बापाकडे पहाण्याचीही 
त्याला छाती झाली नाहीं. 

तो गेल्यानेतर म्हातारा दालियेकड वळून डोळ्यांत पाणी आणून 
म्हणाला, “ मुली, झाळेला प्रकार तूं गुप्त ठेवशील अशी मला आज्ञा आहे, 
ताकितबिबीळाही समजतां नये. या पांढर्‍या कॅसाकडे पहा आणि यांतील 
अवाक्षरही कुणाकडे न बोळण्याची खबरदारी घे. तुझे पुढें कोट कल्याण 
होईल असा माझा तुला आशिवांद आहे. आतां तुला. माझ्या 
या द्वाड मुलाची भीति बाळगण्याचे कारण नाहीं. तू खस्थ झोप. 

दालियेळा म्हाताऱ्याची काव आली व आपण फार मोठ्या संकटांतून 
निभावल्याबद्रळ आनंद झाळा. ती त्याच्या पायांवर डोकी ठेवून म्हणाली, 
:: म्हातारे बाबा, तुम्ही त्याबद्दल मुळींच काळजी करूं नका. तुम्हांला 
दुःस्व होईल मझी कोणतीही गोष्ट मो करणार नाहीं. तुम्ही आतां जा 
आणि स्वस्थ झोपा. मलाही स्वस्थ पडूदे. ” 

दाळेयेच्या या आश्वासनाबदल म्हाताऱ्याला समाधान वाटलें आणि तो 


£१ _ ९६ 


तिला आशिर्वाद देऊन तेथून निवून गेला... म्हातारीही आपल्या पथारीवर 
पडून हिकमतला शिव्याशाप देऊं लागली, दल्ियेडा मात्र स्वत्थपणा 


२४९) आर्धीच मकंट . 


पळाळा नाहीं, ती दरवाजे वगेरे बंद करून बिछान्यावर बसली आणि 
वत;शीॉंच म्हणाली, '““ आतां मी येथें राहणें योग्य नाहो. अजमीर 
[हर सोहून गेळेंच पाहिजे; पण जावें कुठं आणि कुणाबरावर ? खुदा्चे 
:ला भरपूर सहाय्य असल्यामुळें प्रत्यक संकटांतून अचानक रीतीने तो 
ळा सोडवीत आहे हें खरे पण जाणून बुजून पुन्हां या घरांत राहणे 
शेग्य नाहीं. माझें हं सोंद्य मळा शत्रुर्यारने छळीत आहे. देवाने 
॥रिबाळा सोंदर्य देणें म्हणज त्याचा छळच करगे नव्हे काय ? एकाद्या 
राच्या आश्रयाळा अतसतांही मी अशी वारंवार संकटांत पडते; मग 
ऊुठच्या तरी प्रवासाला निघाल्यास माझी काय स्थिति होईल ! 

:६£ हो असंच कराव. पुष्कळ लाक वेषांतर करून प्रवास करतात त्या- 
वमा्णेंच आतां मलाही पुरुष बनून बाहेर पडलें पाहिजे म्हणजे माझें 
झोंदर्य झांकळें जाईल आणि ख्रियांवर निसर्गत:च येणारी संकटेंहि येणार 
नाहींत. पुरुषांच मन इतकं विचित्र कस ? त्यांना आत्मसेंयमन झळीच 
कां करतां येऊं नथ ? एकाद्या असहाय अबलेवर हात टाकायळा त्यांला 
कांहींच लाज वाटत नाहीं कशी ? खरोखर हें एक विचित्र रहस्यच आहे.. 
मीहि आतां पुरुषच जनते, म्हणज मला तितकी भीति तप राहूणार 
नाहीं. अजूनही दहा मोहोरा माझ्याजवळ आहेत तेवढ्यांत मळा सहज 
पुरुषी पोषाख मिळविता येईल. आतां हा शेवटचा उपाय तरी करून 
पहावा. 


“ मला पोषाखानं पुरुष बनतां येईल; पण जाणार कुठें ! मला 
आश्रय मिळेळ अशी जगांत जागा तरी आहे का ! हो,दिलाला जावे. त्या 
बैठिकाणीं माझ्या आळखीची एक व्याक्ति आहे. शिवाय इब्राहीमसाहेवांच 
-आणि तिचे नातेहि आहे. तो पुरुष माझ्यावर मुलीप्रमाणे ममता करील 
आणि दिल्लात त्याच्या नांवाचा बराच बोळ्याळा असल्यामुळे त्याच्या 
'झाश्रर्‍याल्य राहेल्यानें मला त्रासही होणार नाडी. त्याच्या नांवाची तरीच 


दिळंबे २ अ "५ 8५ ' 1. २ “स प्र १) 
1५... :*. हार 3002 1 क नु र. कु: 
> हड ह अ”... ह. 8 
, म % डी ०. १] 
हणा कक ७ १001100040) 


आश्लिद्धी असल्यामुळे मी त्याला लवकरच झोघून काढीन.क्स्स, ठरळा विचार 
'आत्तां पुरुष बनून मी दिललीलच जाणार. 

': पुण दिली म्हणज काही नजीकचे शहर नव्हे. प्रवास बराच 
ह्ांचीचा असल्यामुळें चालण्याचाही त्रास होणार आहे; घोडा मिळाल्यात्त 
उत्तमच. कांहीं तरी पराकमही माजवावा लागेल. वाटेतच पाषाख 
मिळवावा म्हणजे झाळे. मी वषधारी पुरुष बनतांच मळा सहजच कुठेहि 
प्रवेश करून घेता. येईल. कायमच्या आश्रयाला जतांच मुचारकाला 
बातमी द्यावी म्हणज झालें. 

'* आणि असे कांही तरी साहस केल्यावांचून मला या सोंद्याच्या संक- 
टांवून मुक्तच हातां यणार नाही. कदाचित्‌ माझ्यावर यापक्षांह एकादा 
चिकट प्रसंग यईल, उमरडेखने मला विकत घतले खरे: पण आत्म- 
रक्षणासाठी म्हणून जर मी अशा रातीनें निघन गले नाही, तग ती स्वतःच 
युम्हां कधी तरी माझ्यावर पूवीचा . प्रसंग आणोल. या प्रवासांत मळा 
इज'हीम साहेबांचाही तपास लागेल, सुदेवाने त्यांची भट झाली तर काळ- 
जींचे नाही. ते कांहीं तरी खटपट करून मळा य़ा दास्यत्वांतून मुक्त 
कातील. अहाहा! माझ्या स्वातंत्र्याचा तो सोन्याचा दिवस कधी उग- 
वेत इर? वारंवार येणार्‍या संकटांनी तर मी दमून गेलें आहे! ” 

विचार निश्चित झाला. आतां या घंत राहाणे घोक्याचे असें तिला 
शट लागलें. रात्र निस्तव्ध होतो. उत्तर राल्ीचा तिसरा पहर चालला 
होता. बाहर काळोखाचे साम्राज्य पसरले हाते. पण दालियळा भात 
वाटत नव्हती. नव्या नव्या येणाऱ्या संकटांमुळे ती थाट होत हाती. ती 
तसल्या त्या काळाखांतच आपल्या  खाळीचा दग्वाजा उबढून 
मागच्या दरवाजाने बाहर पडली आणि सभावार दिसणाऱ्या 
व्यळ्याकुट्ट अंधारांत अदृश्य झाली. तिच्या मागून जाणारा कोणी 
नव्हता आणि तिला पहाणाराही काणी नव्हता, तरी पण तिचा आपल्या 
तह दयंस्थ परमात्म्यावर विश्वास असल्यामुळे तो दवभावच तिला सहाय्य 
होणार नसेल कशावरून? 


3 ॅशनृिििि्ब््बा्काक्लबखअ्गख्व्व 


प्रकरण ३२वें 
गस्नानचे होनन 
स्वम्न कीं सत्त्य ! 
इब्राहीम अद्याप इसाकर्च्यांच घरी राहात होता. काग्ण एक दिवज्षीं 
शहासुफीच्या आश्रमांत तो गेला असतां त्याला ते माळव्यांत निवून गेल्याचे 
समजलें. त्यामुळें एकाकी स्थितींत त्या जंगली आश्रमांत राहतां येणें शक्‍य 
नव्हते. शिवाय मनही अस्वस्थच होते. शहासाहेब आपणावर कदा- 
चित्‌ रागवूनही गले असतील असेहि; त्याला वाटल्यावांचून राहेलें नाहीं. 
मुबारकाची वाट पहात इसाकच्या धरा बसून राहिलों ही आपली चूकच 
झाळी, . अशीही त्याची मनादेवता त्याला सुचवू लागली. पण 
आतां त्याचा कांहीं उपयोग नव्हता. 
वास्तवीक इसाकच्या वाड्यांत त्याला कांहींच कमी नव्हते. पण 
आपल्यामागे लावून घेतलेल्या नसत्या काळजीने ता आंतल्या आंत कुढत 
होता.  झंबारक कां भेटला नाहीं हे गूढ त्याला अद्याप 
सोडवितां येत नव्हतं. दालियेची हालहवाळ न समजल्यामुळे, त्याचा 
अतरात्मा तळमळत होता आणि शहाजादीच्या चित्राशी दाळियच्या स्वरू 
'पार्चे इतवें सादृश्य कां असावे याच काडे कितीहि विचार केला तरी त्याला 
सुटत नव्ह्ते. 
शहाजादी दिलबहार हिचा तपास लावण्याची त्याला विलक्षण उत्सुकता 
वाटत होती; पण दाल्यिला पाहिल्यावांचून त्या कार्याला आरंभ करावयाचा 
नाहीं अशी त्याची विवेकवाणी त्याला सुचवीत होती. माल. आपलें 
अन्त:करण असें परस्परावलंबी कां झालें याचा त्याचा त्याला उलगडा होत 
नव्हता, दिलबहारच्या छ्बीने त्याच्या हृदयाची जी खळबळ उडाली होती 
-त्याचें कारण त्याला. अद्याप उलगडत नव्हते. तसेच अन्त:करणाला 
लागलेला तिचा चटका घुडकावून ठावण्याचेहिल्त्याच्यांत सामथ्य. नव्हतें. . 


'दिलबहार. (२९५२) 


भावी सुखाशेचें स्वप्न अनुभविण्यासाठीं माल तो उतावळा झाळेला होता. 
भावी सुखसूर्यांचे विकासणारे किरण त्याच्या अंघक्रारपूर्ण हृदयकरराला 
प्रकाशित करीत असल्यामुळें त्याला अनजुमूत आनंद होत होता. 

ती तसदीर बराच वेळपर्यंत एकाग्रतेने पाहून व दलियेचें स्थरूप मनांत 
आठवून त्यानें निश्चित केळें की या दोन्हा चढेऱ्थांत विलक्षण सादृश्य आहे. 
कदाचित्‌ दोषेंहि.. एकरूप तर नसतील ना! दोघांतही कांहींच फरक 
नाहीं! पण हे अस कसे व्हावे ! 

“ दुळियेला माझ्या वडलांनी बराचसा पेसा खचून काशिमरी सोदागरा- 
कडून विकत घेतलें. सोदागर लोक देशोदेशी फिरत असतात. कदाचित्‌ 
नदीच्या किनार्‍यावर अर्धवट बेशुद्धावस्थेत असलेली एकादी सुदर मुलगी 
त्यांना मिळाली असेळ आणि पेशाच्या लोभाने त्यांनीं तिची शुश्रूषा 
करून ती वांगळी झाल्यावर तिहछा विकठीहि अप्तेल ! देशोदेशींच्या 
सुंदर सुंदर मुळी धरून आणून विकण्याचा तर यांचा धंदा आहे; मग 
त्यांत विचित्र अर्ते काय आहे? असेल! तसंहि असले. दालिया आणि 
दिलवहार एकच असली पाहिज. 

“ते नसेळ तर कदाचित्‌ कोणी व्यापारी जड्डाजांत बसून यमुना नदातून 
चालळ] असतां पाण्यांत तरंगणारी शहाजादी त्याला आढळडछी असेड.निराश्रत 
मुलगी म्हणून त्याम तिढा सांभाळडी असल आणि सोंदर्ये पाहून ही कोणा 
तरी थोरामोठ्यांच्या कुळांतील असेळ अते वाटल्यामुळे सय प्रकारच शिक्ष- 
णडी दिळें असेळ, तो काळ मुळी बिकग्याचा होता. व्यापाऱ्याचें पेशाच्या 
वाढीकड लक्ष असणे साहजिक आहे. जास्त किंमतीला माल जात आहे 
असे पाहून त्यानें ती सुंदर मुलगी विकली असेल. दालिया माझ्या बापाला 
मिळाली त्याचे मूळ असेंच असलें पाहिजे. आणि जर ते अस असेल तर. 
दाळिया हीच दिलबह्ार असगें साहजिक आहे. शिवाय दिलक्हार हीच 
दाळ्या नसती तर या चित्रांमं मळा इतकें वेडही लावळं नसतें. | 


(२५३) स्वप की सत्त्य ! 


४६ दुळ्या ही वारंवार मला म्हणे कीं, ' ल्हानपणीं आपण थॉरामा- 
ठ्यांच्या घरांत रांगळे खळलें असून माझ्याबरोबर कांहीं परिचारिकाही 
असत असें मळा आठवतें.! त्यावरून मला पदोपदी वाटे कॉ,ही कोणत्या 
तरी मोठ्या घराण्यांत जन्मटेळी असावी आणि तें माझे अनुमान आता. . 
खरे होऊं पहात आहे. , 

बादशहाने जाहीर केलें आहे कीं, ' माझ्या मुलींची आओ बातमी 
आणील त्याला कत्तल करण्यांत येइल.' पण हें कवळ शोकजनित कोघाचं 
लक्षण असावें. निरनिराळे प्रयत्न करूनही जेव्हां शहाजादीचा तपास लागेना 
तेव्हां आत्यंतिक निराशेने वेडा होऊन त्यानें हा विलक्षण ' हुकूम सोडला 
अश्वावा. आझेची निराशा झाली म्हणजे मलुष्य असाच आतताइई बनतो. 
तेव्हां खरोखरच जर त्याला त्याची अज्ञात झाली मुलगी नेऊन भेटविळी 
तर तो खात्रीनें खूष झाल्यावांचून राहाणार नाहीं. इतकेच नव्हे तर पूर्वाच्या 
जाहरनाम्याप्रमाणे ता त्याच्याशी आपल्या मुलीचा विवाहही करून देइल. 
हा महोत्सव अनुभविण्याचं माझ्या नाशिबांत नसेल असें मी तरी कां मानावे ( 
याच साहसांत माझें भाग्यपारिवतन होणार नसेल कशावरून ? 

विचार करतां करतां त्याने निश्चित ठरविळे की, दाल्या हीच दिलबहार 
अहली पाहिजे. आणि हा निश्चित विचार होताच दाल्यची केव्हां एकदां 
भेट घेईन असेंहि त्याला होऊन गेलें. तिच्या भेटीसाठी त्याचे हृदय तळ- 
मळूं लागले, पण ती परस्वार्धांन असल्यामुळे त्याला तिच्याकड जातां येत 
नव्हतें. ता. मनांत म्हणाला,“ तिची एकवार भेट झाली असती म्हणेज 
माझ्या नेत्रांचें सार्थक झाळें असतें; पण तिच्या दशनासाठीं त्या सेतानाची 
आजेवें कशीं करावी ? तो तर माझा पुरा दुष्मन्‌ बनला आहे. 

इसाक म्हणत होता त्याप्रमाणेंच आपण करावे असें त्याला वाटू 
लागलें. आधी दाल्येला त्या राक्षसाच्या हातून सोडवावी आणि तिच्या 
मर्जीप्रमाणे पुढची सगळी तजवीज करावी असें त्याचें मन त्याला 
सांगू लगले. 


दिलबहार (२५४) 


- पण याच वेळीं कांहीं राजकीय भानगडी उपस्थित झाल्यामुळे" त्याचा 
मित्र इसाक दिल्लीला बादशहाला भेटण्यासाठी गेला होता. शित्राय रक्कमही 
त्याच्या हालांत आळेळी नव्हती. खुदादादच्या अपराधाचे मापत्य'च्या पद- 
रांत घाळून उमग्शेखला दांतीं तृग धरावयास लावणारी दिव्य शक्ति इसा- 
कच्या आंगांत असल्यामुळे तो येईपर्यत इज्रादीमळा काह च करता. यण 
शकय नव्हते. त्यामुळें दानिसंवंधाचा निश्चित विचार त्यानं ठरविला तरी 
त्याला पुढें कांहींच करतां येईना. इसाक घरी कबी येजार तेंहि निंत्रित 
नव्हतें. त्याघुळे इज्राहीम फारच उऱ्काठेत झाळा. त्याला प्रत्यक दिवस 
नव्हे तर प्रत्येक क्षण विलक्षम मोळाचा वाटू लागला. 

, पण त्याळा आपल्या मित्राची फार दिवस बाट पहावी ळागली नाही. 
कांही आगाऊ सूचना न देता अकप्मार त्यांचा दास्त घरी आला. जेवण- 
खाण आयेपल्यावर इब्राहोमर्ने त्याडा वतिचारिळें, ' काय नवीन रवर 
बात आहे १ | 

१: तुट थोडस जवाहीर विकून वराच पसा आळा. इतकी किंमत यर 
असं मजा वाटळे नऱ्हनॅं; पण ठुझें नशोब जारावर दिसतें. क'रण एकाच 
उसरावानें त्यांतील दोन नग एक लक्ष रुपयांना घतठे, या चढत्या बग 
संव अवाहार गेल्यास तू माझ्यावक्षाठ श्रामव होईल, *' । 

सो या श्रीमंतीतारठी सुकतरळ नाटी. मो तुळा जे काम सांगितळे 
होतें, त्य चे काय झाले तें अधी सांग. मळा श्रोमंती नको आहे. ? इद्रा- 
हामन म्हटल 

“हा. तुझ काम आतां आळे माझ्या लक्षांत. दाळियेवी सुटका कणव- 
याची इतकेच ना? अः; रि काम मी कक नाहटा अंत' तुझा समज आहे 
की कय ? आसनी, शयतीं, पार्नी रातरदिवस्त जी तुस अरश्य ख्याने 
उत्कंठित करीत आहे त्या दळियेब्रदळचा यापू च मी. सगळा बंदोबस्त 
केळेला आहे. सम्रारच्या वजोर- उऊ मुळाजवळ विच्या संवंधाचा मुक्‍त 
तेचा परथांना आणला अतल्यामु% खु र दाद क्या उमरशेख यांपैक, को- 


(२८७.) समं की उत्तय ! 
'गीही. तिला आतां अटकाव करू शकणार नाहींत... ती. आतां स्वताच 
आहे. मात्र ही सम्राटची मेहेरबानी मळा नको होती व ज्याचा त्याल. 
पैसा मिळगेहि योग्य होतें म्हणून मी सुभेदारालाच हुकूम पाठाविश्याबद्दल 
दरबारल्म विनंति केशी तेव्हां अजरमारच्या सुभदाराला हुकूम पाठविण्यांत 
आला की, ' उमरझेखनं आपली रक्कम व व्यःज घेऊन दालियेला दात्यत्वां- 
तून मुक्त करावें व तिळा स्वतंत्रपणानें पूर्वीच्या घर्री पोंचवावे. ' का? 
केळें की नाहीं तुझें काम? " | 

इसाकचें हें बोळणे एकन इब्राहीमळा अतिशय आनंद झाळा. शां 
उत्साहपुर्णस्वराने म्हणाला, '' दोस्त इसाक ! तू शतायुषी हो. खुदा ठुड 
कल्याण करो. 

५“ आणि मोहि तुला आशियाद देतो. की. दाल्यिसह त. आनदाने 
संसार कर. | 

इसाकचा हा वस्तुस्थितीला सोडून असलेळा आशिवाद एंळून इत्रहॉ- 
मळा हंसू आलें. तो म्हणाला, तुझी इच्छा सफळ होवो; पश इसाक, मो 
दालियेसंबंधा ने एक नवाच शोध लावळेला अहे, तो एकून तुळा आक्षय 
गाटल्य.वांचून राहणार नाही, 

: कतला शोध ? तुझे आपले एकेक ऐका ते नर्यच ! ' इसाकउद्दांन 
आश्चयानें म्हणाल 

“ ही दाठिया दुसरी कोणी नसून नाहीशी झालेडा 

:: लर मग तुळा खात्रीने वेड लागळे आहे. तू म्रामिष्ट झाला आहेस. 

:: तूं कांही म्हण पण माझे हें अनुमान खाटे नाह. ” इजाहीम 


ह” 


देळबहारच आहे !'” 


निश्चयाने प्हणाळा 
“बेर, तसं अतळें तर त्य बईल तुजे प्हणगें काय आहेतें तर समजू द्या. 
८: मी संवत: सम्रारना ही ब्रातमी देग'र. आणि नाहीशा झालेल्या 
झह्ाजादीचा मी शोध लावला म्हगून सांगगार !” इब्राहीम छादाइर होठ 
ठेवून गंभारपगानें म्हणाला. 


दिलबहीर, १२५६) 


८ आणि त्यानंतर दलिया ही झहाजादी नव्हे असे-7" 
८ असें ठरलें तर बादशहाच्या हुकुमाप्रमा्ण आपलें शीर घडविगळें 
हल ध्यायल्य हयार आहें. या साहर्सांत मी विजया झालों नाही तर मी 
मरन जाईन. ” 

"क वेडपणाने अळौ किक जीवाचा नाश करणें बरे नव्ह. स्वतःला. सुखी 
क्र. ते तुझ्या हातांत आहे.'' , 
> तर मग मी. कास करावे असे तुझं मत आह! ' 


' इज्राहीमंने 


व सिचारले. 
४६ यया दलियेशी तुल घर्सोविधीप्रमाणे विवाह नाहीं का करतां येणार १ 


निष्कारण एवढ्यासार्ठी बादशहाकडे जाऊन सुखाचा जीव दुःखांत घालण्याचे . 


अय कारण घोपट मार्ग समोर दिसत अस्ता आडरानांत 'शषरण्यार्चे 


कतराण काय ४६ 


:- कारण आहें; 'कॉरणावांचून कार्य होत नसते. या तसबिरींतील स्त्रीशी 
दालियचे इतके साम्ये आहे कीं, मत हें धाडस करण्याला मुळीच भीति 
दालिया शहाजादीच आहे, हें माझे मन मी. आतां मुळींच 


मारठ नाही. 
दळ. शकणार नाही. माझी विवेकवाणी मला जागृति कर्सीत आहे. मी ही 


.. झ्ाथि आतां तरी निदान त्ये दवडणार नाही. ” 

** इब्राहीम, मुथ्य हा चुकीला पात्र असता. तुझ्याकडून या भ्रमिष्- 
पर्णांत कसली तरी चूक होणार नसेल कशावरून ( या धाडसाला तूं प्रवृत्त 
होऊ नको. दल्यिशीं लम करून तूं आनंदानें संसार कर. तुझ्याजवळ 
पेसा आहे. तुला कोणताही उद्योगधंदा करण्याचें कारण नाहीं. दलिया 

तुझ्यावर अलुर्ते आहे! तेव्हां वू ही सु साथे दवडून नसत्या संकटांत उडी 
घेळं नको. नसत्या भ्रमांत पडून दै. भयेकर दरीकडे धांव घेत आहेस. तै. 
हती घेतलेल्या कार्यात यशस्वी झाला नाहींस तर बादशहा"्या रोषाला 
औ पंढशीळ- त्मा संकटांतून ठुला कोणीही सोडवू शकणार नाहीं. विचार 
१ इसाक अगदी विलकगीर्‍्या' खरानें बोलत होता. ः 


अवोलतां वालतां दाल्या विजेप्रमाणे गुप्त झाली, स्वमर्लाल्य', अलुभव- 
फरा इत्राहीम चकित होऊन इकडे तिकडे पाहू. लागला; पण, त्याची 
'अपियतमा त्याला कुठेच दिसेना. तव्हा तो खडबडून उठला आणि आमि: 
'छासारखा मोठ्याने आरडून म्हणाला, “ दालिय, दालेय ! तू या अभा- 
“म्याला साहन कुठे ग गळीस ! मला क्षमा कर ! मी तुझा ऊुपमदे' केला 
"काय ! तुझा आज्ञा मान्य करून तू सांगशील ती सेवा करायला .हा 
गुलाम तयाग आह. ८ण--पण दलिये, तूं याला सोडून जाऊ नको. ये, 
माझ्या प्राणदवत ये. मी. तुला अनन्य शरण आहे. दलिये, 
दालिय ! ! 

यावेळीं प्रभातकाळ संपून दिशा फांकल्या होत्या, अरपष्र प्रकाशांत 
दिखल्याची सीमा जगाची मयादा दाखविण्याचा प्रयत्न करीत होती 
मोठ्याने आरडण्याच्या भरांत आपण झापेंत आहों हें इब्राहीम विसरला 
आणि विळान्याला कवटाळून “ दाल्यि, दालिये ' म्हाणून आक्रोश करू 
ळांगला. आपण एका बड्या माणसाच्या घरांतील खालींत झोपले आहो 
याचे त्याळा भान राहिळें नाही. कारण ता. अंतवार्ह्ल .दालटिया बनला 
होता. 

याच खाळाच्या बाहरच्या बाजूला एक नोकर झांपत असे. इब्राहीमची 
ती भयंकर आरडा ओरड एकून तोही खडबडून उठला आणि धांवत धांबत 
त्याच्या बिछान्या जवळ येऊन घाबरलेल्या आवाजाने म्हणाला, “ साहेब! 
आपण कांही मयेकर स्वप्न पाहिळे कय ? खुदा आपळे कल्याण करो 
घाबरू नका. मा इथंच बाढर आई. 

आपण स्वप्नांतच एवढ्या माठ्यानें आरडलो 3 ते नोकराने ऐकून तो 
थांबत धांबत आपल्याजवळ आला; हे समजून यंतांच इब्राहीम लाजला 
आणि हळूच त्याला म्हणाळा, '“ होय ! कदाचित्‌ मो स्वप्नांत ओरडलो 
असन; पण तू हे कुणाला सांगू नको बेर का? ” 

नाकराची त्याने अशा रीतीने समजत कली खरी; पण आपण पाहिलें 
हें स्वप्न क॑ सत्य यांचा त्याला उलगडा झाला नाहीं. कारणू झालेला. एक 
अगर्दी खर असावा असे त्याला वाटत होतें 


हिं अ िुगेबडाब्गु डि ॒ बहा 


५ १ शी । 


दिल्बहार (२६०) 
प्रकरण ३३ वें. 


म १ आ 
दृळिया दिलबहार ! 

इञाहीमनं कांही दिवसांपूर्वी मुबारकाळा एक पत्र पाठविलें हाते, त्याचें 
उत्तर न आल्यामळे एक दान दिवसांपूर्वी पुन्हां एका जासुदाबरांबर मुबार- 
काळा कळांवळें होते कीं, “ मी अद्याप इसाकच्या बरींच आहें; तूं मला 
. एकवार भेटून जा. मागील पत्र तुला पॉचलें नसावे, नाहीं तर तू मला 
मझटला असतास. तरी हे पत्न पाचतांच जरूर यावे. दालियताहि समाचार 
आणावा. ' 

शुलूसकडून मुंबारकाळा बागेत झाळेली सगळी हकीकत समजली होती. 
दाळिया कुठें आह. हेहि म्याळा माहीत होतें.. बागेपेक्षा त्याला तो जागा 
पस्तंतही वाटत दाता. पण विळा. प्रत्यक्ष भेटण्याचा यग यंत नसल्यामुळे 
त्याच्या मनाळा चुटपूट लागळी हाता. ऱ्यामुळेंच इज्ाहीमकड जाण्यालाहि 
त्याळा संकोच वाटत ह.त. दुसरे पत्त आल्यानंतर आतां मालकाला भेटणे 
भाग आहे असे हणवून नो उसम्हेखच्या वरी आला. हेतु हा की, जुदस- 
कडून दाळियसंग्ंधाची मा!टती घ्यावी अगर जमल्यास तिळा भटन समा- 
चार आणावा. ” 

अकस्मातू मुबारक आलेला पहातांच जुळसन मक्च कळा, '“ काय 
नवीन बःतमो आह मुबारक? ” 

मुबारक खिन्नपणाने म्हणाला, “' मी. कसली खबर सांगजार जुटूस ! 
तूंच मला कांटी तरी तांगितलें पाहिज, कारण मळा आतां फत्तपुराला 
जायच असून मालकांना दाढिवची बातमी कळयावयाची आह. तिची भट 
होईल तर फाग्स उत्तम. पहा, तू एवं काम करशील का!” 

उळसचा चेहरा अगदी कोमेजून गेला. ता एक दीधे सुसकारा सोडून 
म्हणाला, '“ नक्को, मुबाग्क ! ठू तिकडे जाऊं नको. मा खात्रोने सांगतों, तो 
रभ शाक आटे. तिला कोणीही त्रास देणर नाहीं. ताकितबिवीचा बाप, तिला 
कांहींच कमी पडू देणार नाहीं 

“ तुझ मालक कुठे आहे! '' मुबारकाने प्रश्न केला 


(२६१) देठिवा दिलबहारँ.. 


:: काय सांगूं दोस्त ! घर्म करतां कम उभें राहतें ते हे अक्ष, दालि- 
येच्या बाबतींत माझ्यावर तर ते रागावलेच; पण बाईसाहेबांवरही त्यांनी 
पुराच सूड उगविण्याचे ठरावेल्याचे दिसतें. दलियेचं संरक्षण कण्याकरतां 
गेली; पण आतां स्वत:च संरक्षण कसं होते हीच तिळा व तिच्यामुळे मला 
पंचाईत पडली आहे ! शेखसाहेबांनीं कुठें तोंड लपाविळें कुणाला माहीत ! 
पेव्यांना कुळी घातळीं आणि आपल्या पत्ावांचन कोणालाही कसलाच 
जिन्नस देऊं नको असा त्यांनीं सर्व दुकानदारांना हकूम केळा आहे. माझें 
कसेंही होईल मबारक; पण बाइसाहेबांची मात्र उपासांनी मरणाची पाळी, 
आली आहे. धनीसाहेब कुठें गळे कुणाळाच माहित नाहीं. आर्म्ही. दोघांनी 
मिळून दालियेला लांबावेळी अशा त्यांची एात्री झाल्यामुळे त्यांनी आमचा 
झ्या रीतीनें छळ मांडला आहे. सांग पाह पञारक, आतां पुढे त्यांना कुठे 
शोधावं ! जुद्सखान अगदी दीनवाणे तोंड करून म्हणा. मुबारकलाही 
वाईट वार्ले, आगशेखचा रुंतानीपणा् या थाला पुसट जगे त्याला वाटणे 

व्हहे. जुट्सला त्यांने मनांतळा मनांत पुष्कळ धन्य वार दिळे आणि ग्ह- 
ळे, “ जुलस, तर मग सध्या तृमचे कर्से काय चालले हहे ? 


सर्चे कार विचारसस फंवारक ! ताड मिटून दःख सहन करात 
आहो. झालें. तुडय जवळ कशाला लवातलपर्य: वायची ! दररोज खडखडीत 
उपास घडत आहे. म्हटटे वरी चढेल. म! स्वत:संत्रंधी इतकी काळजी 
वाटत नव्हती रे; पण त्या साडीला निष्कारण हाल काढावे लागत आहेत! 
तिचं तें दुःख माझ्याने पहावत नाही. ती. अगरी रुरळ स्वभावाची आहे. 
बिचारी नवर्‍याच्या अज्ञातवासाला आपण कारण झाल्यें अर्से मनांत आणून 
राक्नंदिवस र्त असते. ता सैतानी उमरशेख् तिच्यांशीं गत्रदिवस खिट- 
खिट करीत असे; पण त्याच्यावर तिचा भत्ता हावी. आण आजती 
त्याच्या नाहीशा होण्याहळे स्ञा दिसत झट ! माज्या कांही इटाज चालत 
"नाहीं ।'--- | 
बोळतां बोळा जुलूसच्या नेत्रांतून अश वाहूं लागळ, आपल्या माळ- 
एकिणाची हीनावस्या पाहून त्याला वाईट वाटल्यावाचून कसं राहील, 
मुबारकाचाहि डोळे छुष्क नव्हत ता डोळे पुसून सद्गर्दात स्वरंने म्ह- 
'णाढा, “ जुदस, तै बाइट वाटून घेऊं नको, साझ्या च्याणि तुझ्या स्थितींद: 


दिळबहार. ( २६२) 


फारसा फरक नाहीं. सी तुळा आज वीस रुपये देतों त्यांत तू आपल्या 
मालकिणीची आणि आपली गुजराण कर. तसेंच ह दुसरे दहा रुपय देतों त 
दाल्यिळा पोचीव आणि इब्राहीमसाहेबांना किरकोळ खचासाठी दिल्याचे तिला 
सांग. असेच दुःखाचे दिवस कांहीं नेहमीं राहणार नाहींत; पण थोडा धीर 
धरला पाहिजे. माझ्याजवळ पेसा असेपर्यंत तुझ्यासरख्या साधुपुरुपाच्या 
अन्तःकरणाळा मी यातना होऊं देणार नाहीं. इत्राहीमसाटेबांच्या क्रपेनें 
मलाही आतां चांगळ दिवस येतील. त्यांच्याकडून त्या दिवशीं ह पन्नास 
रपये आळे होते. त्यांतूनच तुला हे रुपये देत आहे. प्रसंगी एकमेकांच्या 
उपयोगी पडणार नाहीं तर आमचा हा जन्म काय़ क'माचा आहे ! धन्या- 
चा तोच आपला संसार असतं मानून चाललें पाहिजे. 


दुसरी एकादी वेळ असती तर जुळूसन त पेसे बेतले नसत; पण 
आजची वेळच आणीबाणीची असल्यामुळें त्याला त रुपये घ्यावे लागले. 
आणि त्यानें ते निभूटपणें घेतळे. तो कांही बोल्ला नाहीं. रुपये दिल्यावर 
मुबारक म्हणाला, '** मी आतां इब्राहीमसाहिबांकडे जातो. आणि दलिया 
सुखरूप असल्याचं सांगतो. तू तिची व्यवस्था पहा. ' 


असें सांगून मुबारक फत्तपुराकडे नवाडा; पण जुलसळा दालिया भेटली 
काय ? नाहीं. ती त्याच रात्रीं झालेल्या प्रकारामुळे उद्धिग्र होऊन गुप्त- 
पणाने ताकिताबिवोच्या माहरहून काळाख्या रात्री बाहेर पडली आणि 
काळोखांतज अदृश्य झाली. मुजारकानें पुढे काय केळे बरे ? 

डॅः रः श्र 

योग्य बळीं मुबारक इज्ाहीसकडे त्याच्या खोर्लात येऊन पोंचला. माल- 
काला पहातांच त्याचें हृदय आनंदाने भरून गेलें; पण इब्राहीम एक चित्र 
पहाण्यांतच देग झाला होता, भुबारकाळा आपल्या मालकाशी बोलल्यावांचून 
राहावेना. कारण पुष्कळ दिवसांनीं ती भेट झालेली होती. तो त्याच्या 
ख्रमार जाऊन त्याला सलाम करून अत्यंत अदबीने म्हणाला, “ खुदा 
आपलें कल्याण करो. भनीसाहेबांची प्रकृती बरी आहेना ? ” 


ग्रक्ष ऐकतांच इनाहीम भानावर आला. दचकून वर पहातो तों आपला 
आवडता नोकर मुभारक हात. जोडून उभा ! आपल्या गुलामाला पहातांच 


९२६१) ___ दलिया दिंल्बहार. 


इज्राहीमला प्रेमाचे भरते आळे. तो सद्र्‌दित स्वराने म्हणाला, '“* कसे काय 
मुबारक ? दालेया खुशाल आहे ना? '' 

£: आम्ही खुझाळ आहो; पण आपली बातमी बेरेच दिवस समजली 
नसल्यामुळें फार काळजी वाटत होती. आपण इतके दयाळु असून आम्हां 
दोघांबद्दटच इतके निष्ठुर कां बरें झालां साहेब ! एकदां निघून गेलां ते 
गेलांतच. मी तर अगदी जिंवत असून मल्यासारखाच झालो होतों. !' 

आपल्या युळामाची आपल्यावरील ती एकनिष्ठा पाहून इब्राहीमला' 
एक प्रकारचें विलक्षण समाधान वाटळ आणि ता गहिवरून त्याला 
म्हणाला, ““ झाल्या गल्या गाष्टींबद्वळ मुबारक तू मला क्षमा कर. गले तें 
होऊन गेळे. गतायुप्यांतील अपराभरांबद्दल मी खुदाची करुणा भाकली 
असून त्याने माझी आसर्वे पुसली असल्यामुळें मी कलंकहीन झाला आई. 
त्यानें मला क्षमा केली. तुभ्हींहि मला क्षमा करा, सी तुम्हां दोघांनाही 
केव्हांच विसरळो नाही; पण काय करू ! काल प्रातिकूल होता; त्यामुळें 
माझी बुद्धा भ्रमिष्टासारखी मळा खल्यांतच लोटू लागली; पण आतां ती 
मळा सावरीत आह. मला कुणाची भीति राहिलेली नाहीं. खुदा माझ्या 
मह!य्याला आला आहे. तू दालियेचा कांहीं समाचार आणला का!” 

मुंबारक खोटें बोलला, तो म्हणाला, “ ती उमरशखच्या बागेत 
खुशाल आहे. ” | 

इत्राहीमनें आश्चर्याने विचारळें, “ कां ? तिला त्यादे असे एकीकडे 
कां ठेविळें? 0 

“* ताकितबिधीच्या भीतीमुळे तो तिळा घरीं नेऊं शकत नाहीं, '' मुवा- 
रक उत्तरला. 

“ तर मम दालेिया---" 

इब्राहीम पुर्ढे कांहींसे बोलणार होता; पण त्याच्याने त्या झब्दाचा 
उच्चार करवला नाहीं. मुबारकाच्या लक्षांत ती गोष्ट आली व तो सूचक- 
पणाने म्हणाला, '“ आपण कां बेर निष्कारण दलियेच्या काळजीने स्वतःला 
त्रास करून घेतां .? सेतान उमरशख तिच्या त्या देवीच्या आंगाला स्पशे 
'करीळू असें आपल्याला वाटलें तरी कसं ! दालेया सुखी आहे. तिळा 
कोणीही त्रास देऊं शकणार नाही. शिवाय ताकितबिवीने तिला आपल्या 


द्लि > न्हा ॥* कक ग पि 1 -ी रा ) भ 
थि. भे १ ' क. 
ग ॥ प र 
र्न 
10 6. 


झुंडीप्रंमाणें मानलें असल्यामुळें ती तिळा जपत असते. जुलसकडून मला 
नेहेमी तित्री बातमी समजत असते. त्यामुळे मीहि संधि साचून एक वेळ 
तिळा भेटलो होतो. मात्र ती सतत आपली आठवण काढून शोक करीत 
असते. त्यामुळे मला फार दुःख झालें. "' 
टब्राहीमनें मनांतल्या मनांत इश्वराचे आभार मानल; कारण दालेयच्या 
हृदयांत आपणाला जागा मिळाली असून ती कायमचीच आपर्ठ' हाणार 
अश्व त्याला वाटत होतं. खुदाच्या कृपेब्ांचून हे अश्ले योगायोग येत नस- 
तात अशी त्याची समज होती. कांही. वळानतर तो हंसत हंसत मुबार- 
काल म्हणाला, “ मुबारक, मी आतां गरीब राहिला नाहीं. खुदाच्या 
कृपेनें माझं दारि, नाहीसे झाळें आहे. वठलेल्या वृक्षाला पालवी फुटली 
तुम्हांला आतां दुःखांत दिवस काढण्याचे कारण नाहीं. वडलांच्या दूरदर्शी- 
पणामुळें मळा आज सुद्धां सुखाच दिवस येत आहेत. ” 
आपल्या धन्याची भरभराट झाळेळी ऐकून कोणत्या स्वामिनिष्ट सेव- 
काला आनर्द वाटणार नाहीं ? मुव्राकफ झगदीं खूष होऊन म्हणाला, 
“६ आपणाला आनंद झाला की आम्ही सुखी झालोच आणि त्यामुळेच 
खुदातालाकड आम्ही नेहेमी आपळें कन्याण इच्छित असतो. 
आणणी इकडच्या तिकडच्या बर्‍याचशा गोष्टी झाल्यानंतर इब्राहीम 
. गंभीरपणाने मुवारकाला म्हणाळा, '“' मी आतां लवकरच एका महत्त्वाच्या 
कार्याला सुरवात करणार आहे. देव अनुकूल असेल तर मी त्यांत विजयी 
होईन, इतकेंच नव्हे तर राजमान्य होऊन मळा एकादा किताबही मिळेल. 
मी आतां तुला एक अपूव वस्तु दाखवितो ता पहा आणि तुला काय 
वाटतें ते सांग, '' न 
असें म्हणून इब्राहीसनें शहाजादा दिलवबहारची तसबीर त्याच्या हातांत 
दिली अणि विचारलें, “ मब्रारक, ह चित्र पहा आणि तें कुणाचे 
आहे सांग. ? | 
“: वा, यांत काय आपण विचारलें साहेब ! हें चित्र दालियेचे आहे. ” 
मुबारक सहजस्वपनें म्हणाल. या आपल्या उत्तराने केवढें मोठें कोडें उल- 
गडळें जात आहे याची त्या बिचाऱ्याला कल्पनाच नव्हती 


:तूहूं अगदीं बरावर सांगत झाडित्त ना ? विचार कर,' कांहींशी चुक > 


होत असल ? ” इब्राहीमने विचारलं 

५: स्वरूप तर अगर्दी बरोबर आहे; पण दलिय!बिबीचा पोषाख आहे 
साधा, आणि यांत मात्र तिला चढविलळेला पोषाख आहे मूल्यवान , फरक 
काय तो इतकाच, * मुवारकानें जवाब दिला. 

५ मी तुला आणखी थोडा वेळ देतों, नीट पहा; चांगल्या प्रक्ाशांत 
घेऊन जा आणि मनांची खात्री कर, 

माळकाच्या हकमाप्रमारणे मुबारकानें तें चित्र अगदी खिडकीजवळ नेऊन 
पाहिळ, मनाची खत्री केळी. आपली कांहीं चूक होत नाही. अर्स ठर- 
विळे आणि नें पुन्हां साहेबांच्या हातांत देऊन म्हटळें, * मुव्वारकांची 
नजर अद्याप साफ आहे. हजूरच्या कृपेनें मी हें चित ओळखू शकला 
असून तें दाळयाबितीरचे आहे अशी माझी मनोदेवता मला स्पष्ट सागत 
आहे. दाल्यिशी मी जितका साहचर्यानें वागळे आहे तितके धनीसाहबर्ह 
वागळे नसतील. तेव्हां या चित्राच्या बाबतींत माझें मतच याग्य आह, 
अरे आपण मानले पाहिज, आपणाजवळ येतांना तिची मुद्रा थोडीशी 
संकाचिन आणि सलजञ झालेली असे, त्यामुळे तिच्या नसागक मुद्रेचा 
आपणाला वगेबर परीक्षा होणार नाहीं. मी खाल्लीपूर्वक सांगतो की, हें 
दाळयेचेच वित्र आहे. कुणालाहि हे. तिचे नव्ह असें ठरवितां येणार 
नाहीं. मुबारकाचा प्रत्येक शब्द अन्त:करणापासून येत होता. त्यामुळ 
इब्राहीमची खात्रीच झाळी. त्याला आतां कसलाच संशय राहिला नाही, 
कारण मुबारक कधींच खोटें बोलणार नाहीं हें त्याला माहीत होते. धन्या- 
ची मर्जी राखण्यासाठी केवळ हांजी हांजी करणारा ता सुलाम नव्हता. 
त्याच्या हृदयांत खरी कळकळ व निष्ठा असल्यामुळें तो प्रत्येक कृत्य मना- 
पासूनच करात असे. 

हे चित्र आपल्याळा कां पहावयाला दिलें तें मुबारकाला समजे नव्हतें 
तरी पण यांत कांहीं तरी गूढ असावे असे वाटल्यावरून मुबारकांने आपग 
होऊतच आपल्या धन्याला प्रश्न केळा. “ साहेब, आपण केवळ दाळियच्या 
आठपणीनेंच हें चित्र काढलें काय £ ” 

इब्राहीम कधोंच खोटें बोलला नव्हतां; पण यावेळीं कार्यानुरोधाने त्याला 
“खोटें बोलणें. भाग पडलें. तो कांहीक्षा, शांतपणाने मुबारकाला म्हणाला, 


तदलनहार. ( २६६.) 
१4 9 जा '१ ६ "र. 


समज, मो हें कवळ तिच्या स्मरणाने काढळें आह; पण तिच्या खऱ्या 
स्वरूपांत आणि यांत कांही फरक तः झाला नाहीं ना! प 

* नाहीं, मुळींच नाहीं. इतकेच नव्हे, तर तिचे सांदर्य यांत जास्त 
खुलविळे आहे. जर ती देवदुर्विलासाच्या तडाक्यांत सांपडळी नसती 
तर ती अशीच दिसली असती. !? मुजारक स्पष्टपणाम म्हणाला, दालि- 
येचे गाडवे गातांना त्याला विलक्षण स्फुरण चढत अस. | 

सुबारकाचा हा स्पष्ट अभिप्राय एकून इज्राहामला फारच संतोष 
वाटळा. मनांत आणलेल्या साहसो. कार्याला आतां सुरवात करायला 
मुळींच हरकत नाही अझी त्याची खात्री झालो. आपण आतां या कामांत 
खात्रीनें यशस्वी होणार, असें त्याचे मन त्याला सांगू लागले, | 

बोलतां बोलतां बरीच रात्र झालेली पाहून मुग्रारक म्हणाला, '* मी 
आतां निरोप घेतों. घरी कोणींच नाहीं हे आपण जाणत आहांच. शिवाय 
जातां येतांच्या भाढ्यासे मी गाडी ठराविळेठी आहे तेव्हां मळा गेलेच 
पाहिजे, मग निष्कारण राल कशाला करूं?” 
.. इजाहीमल्याहि त्याचें ते बोलणें योग्य वाट्ळे, तो म्हणाला, “ तुळा 
“भाता विशेष कांह सांगितलें पाहिज असे न हीं. दाल्यिच्या आणि तुझ्या 
खर्चासाठी म्हणून दरमहा तूं इस्ताकच्या गुमास्न्याजवळून शंभर रुपय घेऊन 
जात जा; मला तूर्त कांही महत्त्वाचें काय़ आरंभावयाचे असल्यामुळे मी 
कांहीं घरी यत नाहीं. गेळेळें नांव मिळविल्यावांचून अजामिरांत पाऊंड 
'ठेवणें योग्य नाहीं. दालिया परक्याच्या ताब्यांत आहे. मी तिळा लवकरच 
त्या सेतानाच्या हातांतून सोडवितो; पण तोपयत वू स्वत: तिची हालहूबाळ: 
पहा. तिळा कोणत्याही प्रकारची कमतरता पडलो कामा नय. खर्चाला. 
छागेल ती रक्कम तूं इथून नेत जा. मी येथील दिवाणबॉला सांगून जातों, 
तसेच दाल्यिला मुहाम भेटून सांग ' तुला दी लवकरच उमरशखच्या 
हातून सोडवितो. तूं खतंत्र झाल्यावांचून मळा सुखाची झोप येणार नाही. 
शिवाय या बाबतीत मला इसाकसाहेबांची मदत असल्यामुळे मल्ल यज्ञ: 
येण्याबद्दल मुळींच काळजी वाटत नाहीं. तू. लवकरच. दास्यत्वांतून मुक्त 
होशील, . सुखाची . वेळ नजीक येत आहे. निश्चित र्हा! हा. 
पाशा, निरोप तिल्ग. कळीव, शिवाय तूंहि तिच्यावर नजर ठेव, जुब- 


(२६७) . नवी जागा नवा. अनुभव; 
सची नजर उमरशेखवर राहीलच. तू आतां ज्ञा. सांगितलेले विसरू 
नको.” ीि | 


'मुबारकानें . सलाम केला आणि तो जातां जातां म्हणाला, * हुजूर, 
भाता आपण कसलाच काळजी करूं नये, मी इकडचा सगळा. बंदोबस्त 
ठेवतो. आयण आपल्या कार्यांत यशस्वी व्हा म्हणजे झालें, 
दाल्यिचे नेल आली मागप्रतीक्षा कर्रात आहेत हे लक्षांत ठेवा. ” 

पमूचा निरोप घेऊन मुबारक निघून गेला आणि इब्राहीम भावी सुख- 
स्वप्नांत गढून जाऊन भविष्यकालची चित्रे रंगवीत तेथेंच बसला, कदाचित 
एकाद्या जोराच्या वादळापूर्वीची ही शांतता नसेल कशावरून ! देवाच्या 
“मनांत काय असेल कुणाला माहीत.. मानवी आशेचा आणि देवाच्या इच्छेचा 
झगडा नेहूमींच चाळ असतो. | 


(१ 
् 
हर कककॉन्यककचा 0040065: भळत व वाणिवावानावाे 


प्रकरण ३४ वें. 
_. णाम -- 
नवा जागा नवा अनुभव. . 

--.. आजपयंत दल्यिचे दिवस. एकाद्या अमीर उमरावाच्या जनान्यापमाणें 
सुखांत गेळे शेते... असें. वाला. हरकत नाहो. तिला मानांसेक त्रास. 
शक गर्‍होतही होता. पग सो वादशहालाहि सहून करावा लागतो; सग. 
| दाळ्यिला अद्याप घराबाहेर ,पडणें माहीत. नव्ह्ते 
माहेराहून मोठ्या काळोखुळुह्रालीं ती बाहेर पडल्या- 
'वारल्यात्रांचून ताहिली नही त्याने प्रवास करणें तिळा. 
कात क टा तरी ी'चा, रात्र काळोखी आणि मनांत भीति यामुळें. 
ज्पण कुंठं जात आहे आणि आश्रयाला योग्य जागा कोणती हें तिल 
हीच समजेना. तरी कमी रहदारीच्या निर्जन स्त्त्याने ती जात होती. 
कारण आपणाला कोणीहि पाहूं नये असा तिचा हेतु होता. मध्यरात्र 


शोऊन गेढी असल्यामुळें चोहोकडे विलक्षण निस्तञ्वता  पसर-. 
केली होती. | 


404 
री 


दिलबहार. ग २६८ ) 


योहोकड निबीड अंधकार पसरला होता. गर्द झाडीमुळे वार्‍याचा 
आवाजडी अन्त:करणांत भीतीचे तरंग उठवीत होता. दलियेळा भीति 
वाटळी. असल्या या गल्ली अगदी एकाकी स्थितीत आपण घधाराच्या 
बाहेर पडण्यांत मोठीच चूक केली असे, तिला वाटूं लागलें. 

एकएकदां दालियळा वाटे, “ पुन्हां ताकिर्ताबडीच्यात माहेरी भावे; 
. पण घरांत जातांना तो म्हातारा जर वाटेंत भेटला तर तें एंक संकटच होय. 
कारण तो नमी पदाटेळाच उठतो तेव्हां रात्र संपरतांना मी बाहूरून वरांत 
आलेली पाहून ता. कदाचित्‌ मळा बाहेरचाळीचीही ठरवाल. रात्री एकाकी 
स्थितींत स्त्रियांनी विशेषतः तरुणींनी बाहेर फिरूं नये अशी धर्माज्ञा आहे! 
त्यांस जर मळा विचारलें तर मी काय सांगावे बरे? खरे बोलले असतां 
त्यावर त्याचा विश्वासही बसणार नाहीं, 

दलियन आकाशकडं पाहून दीव सुस्कारा सोडला. आकाशांत असंख्य 
तारका चमकत होत्या, पण चंद्र नव्हवा. तारकांच्या अस्पष्ट प्रकाशांत 
जगाचे छ'यामय स्यरूप पाहून जग हें असेच आहे की काय अर्से 
तिला वाटले. | 

बराच बळ "गलळल्यावर संवय नसल्यामुळे तिच्यानं पुढें पाऊल टाकवना 
तेव्हां एका अश्वत्सतक्षाखाळी यऊन ती शांतपणाने उभी राहिली, अकस्मात 
माणसाची चाहूल कागताच फळें खाण्यासाठी झाडावर बसलेल रात्रीचर 
पक्षी फडफड असा आपल्या पंखांचा शब्द करीत तेथून उडून गळ, पण 
तेवढ्यानेच दाटियच्या सयांगांचा थरकांप झाला. ती हात जोडून प्राथनच्या 
स्वराने म्हणाली, हे दयावन परमेश्वरा ! तूं दीनदयाळू आहेस. निराश्रि- 
तांचे तू नेहमीं संरक्षण करीत असतोस. मी तुझीच दासी आहे आणि 
लहानपणापासून तुझ्यावर विश्वासूनच एकक दिवस घालवीत आहें. तेव्हां 
याही प्रसंगी तूच माझा संरक्षक हो. अन्त:करणांतील भीति नाहींशी कर, 
कारण बुद्धांचा घेरकही तूच आहेस. ” 

अशा प्रकारे जगंनियंत्या प्रमूची प्रार्थना केल्यावर तिला बसचे समाधान! 
वाढे १्भीतीहि नाहींशी झाली. इतकेंच नव्हे तर काणी तरी अद्य 
शक्ति आपले संरक्षण करण्यासाठीं पाठीशी उभी आहे अशीही तिची मनो-. 
देवव! तिळा सांगू लागळी, ती पुन्हां म्हणाली, “ देवाचे मला. सहाय्य 


(२९६९) | नबी जागा नवा अनुभव. 


आहे. मी आतां कुणालाच भिणार नार्ही. वनस्पतीचा आहार आणि 
पिण्याला निझराचे पाणी हीच आतां माझ्या उपजीविकेची सा- 
मुग्री होय, 

असा मनाचा निश्चय करून तिनें राजमार्ग सोडला आणि ती एका 
लहानशा पाऊळवाटने जंगलांत शिरळी. लतारुल्मांनीं व्यापलेल्या अरण्यांत 
चालण्याचा तिळा बराच त्रास होत होता खरा; पण सनुष्याच्या नजरेला न 
पडतां एकाद्या वन्य आश्रमांत आपण जाऊन राहावें आणि नंतर काय तें 
ठरवावे असा तिचा बत असल्यामुळें तिर्ने त्या वेळींच्या आणि 
कांट्याकुट्यांच्या अडथळ्यांची पर्वा मुळींच कळी नाहीं. ती साग्खी 
चाळत होती. 

रात्र संपत आली तसतसा प्रकाशाने अधकाराचा पडदा दूर सारून 
जगाचे खर स्वरूप दालविण्याला सुरवात केळी. उष:कालची ती, मनेहूर 
दिसणारी सृष्टिशाभा पाहून दालियलळा वरच समाधान वाटळे; तिचा अम- 
पारहार झाला म्हटलें तरी चाळेल. आपण तीन चार कोस तरी चाललो 
असल असें तिने मनांत म्हटळें; पण कुठें आले| हे तिळा समजना, 

हिरव्यागार रंगाची लहान मोठी झाडे चोहोकडे पसरलेली तिला 
“दिसत होती. मधून मधून असणार हेसर्‍्य फुलांचे गुच्छही तिस 
मनोरजन कर्णात हात. थंडगार वार्‍याची झुळूक तिची म्ठांनी दूर 
सारून चेहेऱ्यावर नवी टवटवी आणण्याची खटपट करीत होतो. भाल- 
प्रदेशावर व इतर सर्वांगावर चमकणार घर्मबिंद नाहीस व्हावे आणि 
तिला हुषारी वाटावी म्हणून आजूबाजूची झुबकेदार झाडे हाळन डाोलून 
तिला वारा घालीत होतीं. . एकंदर्रात या आपरिचित वनदेवीने तिचा 
शक्य तो सत्कार चालविला होता; पण त्या सुकुमार कलिकेला बरंच 
श्रम झालेले असल्यामुळें तिला हुषारी वाटेना. शेवटीं नाइलाज होऊन 
जवळच असणाऱ्या एका ओबहधोबड दगडावर बसून ती धापा टाकू 
ळागळी. अरेरे , गरीव बिचारी दलिया ! 


प्रभातवायूच्या ल्हरीनीं, बरा वेळ प्रयत्न केल्यावर तिळा शोडासा 
: शांतपणा आला. घामही नाहींसा झाला, वाढलेली उष्णताही बररीच 
. कमी झाली आणि अरुणोदय होतो न होतो तोच त्याच शिलाखडडावर 


1 पदिळ | १. ग्‌ 3 दी र 
॥ जह... ७] र, 
, (20 बहार र ह | > (9) 
व च ह र ब र ब ड् १ 
क प ग क प. > डर न 


.ती गाढ झोपी गेलो. हिरव्या गार तरुराजींत काळ्याकुट्ट शिलेवर 
पडलेळें तें. स्वर्गीय सोंदर्यांचे दुर्मिळ चित्र प्रथम बालरवीच्या कोमल 
किरणांनी कुरवाळळें; पण तिची झोपमोड होईल या भीतीनें तीं किरणे 
-तराशिखरांवर बसून झापळा आनंद व्यक्त करूं लागलीं. सोनेर्री किरणांच्या 
हिरण्यजालांत झोपी गेलेली ती देवता कवळ आपल्या मधुरास्मत हास्याने 
उमलणाऱ्या फुलांनाही ळाजवीत होती. अहाहा, ते दिगदशन कुणा 
भाग्यवानाला घडेल बर. | 

बराज वेळ तिला गाढ झोंप लागली होती; आणि त्या ' झोपेमुळे 
तिच श्रमही नाहींसे झाळे होत. त्यामुळें ती जागी होतांच जेव्हां 
प्रफालितपणाने इकडे तिकडे पाहु ळागळी तेंव्हा कधींही न पाहिलेली 
अपूव शोभा तिला दिसली. निजन अरण्य इतकें रम्य असंल असें तिला 
कधींच वाटलें नव्हते. वनवासी फुलें वनांत उमलतात आणि तेथेच ती 
निवाणाला पोंचतातं याचं कारण आतां तिळा कळून चुकले. नशिबाची 
पररक्षा पहाण्याचे धाडस त्यांच्याने करवत नाही | 


सगळ्या जगाला काळे फांसणारा हां काळोख आतां नव्हता. रवि- 
किरणानी त्याला दऱ्याखोऱ्यांत लपायला लाविलें होते. वसुंधरा आनंदांत. 
होती. तिच्या आंगावर बुट्रेदार जरतारी शाळू शोभत होता. हारित 
तृणांकुरांनीं वनमूमीवर गाळिचा पसरण्याचें पावेत्र कार्य केव्हांच उरकळेळे 
असल्यामुळें ही त्या दिव्य भूमातेच्या स्वागताची तयारी असावी असें 
वाटत होते. वनमूमी संपतांच उंचच उंच दिसणारं पहाड पाहून कदा- 
चित्‌ ' तक्कया लोडांची ' गरज भागविण्यासाठी प्रकृतीदेवीनें या स्वयंभू 
पवेतराजांची च विनवणी केली अस्रावी असं वाटत होतें. पाहाडाच्या 
'घूसर ललाटावर चमकणारा सोनी किरणाचा भाग्यश्ञाळी सय विश्वदीप- 
काचे श्रेष्ठ काय कर्रत असावासें वाटत होते. अहाहा, काय ती शोभा! 
'ही शोभा पाहूण्याचा कुणा भाग्यवानाला प्रसंग येईल ता येंबी, पण दुर्दैवी 
दालिया मात्र हें नैसर्गिक सोख्य अनुभवीत होती खरी 


अजमीरची सोमा एका मोठ्या थोरल्या घहाडानें मर्यादित केलेली. आहे 
असं दाळ्यन इज्ाहीमच्या. तोडून एकदां ऐकले होते. तसेंच या 
'पहाडापलीकडून  दिलीळा जाण्याचा मोठा रस्ता आहे असेहि. तिळा 


म रू गि ही :$ द गै ज्र भू न्ती ३४%" ,':)..) 1) १0१८ 104101, 'अनुमंबे ०2१. 6 3.गिशत 
हि 11१0009.) शी ' अती जा मं तवा अनभव: 
0. 01). २ 0. एक 1) वन ८11 ति ) 0७. ॥ करन ता र 
« क हे”, "त “.»५॥., १ ॥., १. य 
9 १ 


त्यानेच सांगितले होते. त्यामुळें पहाडाकडे पहातांच तिला ' इब्राहीमची 
आणि दिल्लीला जाण्याची आठवण झालीं. 'ती तिकडे पहातच राहिली.. 
._ ! तिच्यामासून कांहीं अंतरावर असलेल्या एका सखल भागांतून आपलें 

सर्वांग झाहांधुडपांनीं झांदून देऊन व हृदयावर पाषाणाचे दडपण घालून 
"एंक लहानशी गिरिनदी कळ्संगील गात. मृदुमंदगतीने चाललेली होती, 
कदाचित्‌ धाडबाड उड्या मारून ती थकली असेल असेंहि महृणायला हरकत' 
नाहीं. त्या गिरिनदीचा मादवयुक्त येणारा तो. कलनाद मेजुळ वीणाझंकारा- 
प्रमाणें दालियेच्या व्याथित ब क्षाधित अन्तःकरणाला रंजवीत होता. तिळा तो 
प्रेमाचे आमंत्रणच कर्रात आहे असें वाटले. त्यांत किती करुणा आणि आदर 
भरलला होता तो तिच्यासारख्या दुःखी जीवालाच माहीत! 


दालिया त्या शिळवरून उठली आणि त्या प्रबाहाच्या अनुराधानें 
. निघाली. कांहींझी दूर गेळी तोच ती स्त्रिं्ध शीतल प्रवाहाने अलंकृत 
झालेला क्षीणांगी गिरिनदी तिला आढळली. थोंडकेसे पाणी असलेल्या 
त्या. ताटिनीच्या तीरावर व्याधांनी आणि गुराख्यांनीं, लहानमोठे दगड 
जमवून एक भाधारण मजवूतसा घांटही बांधलला असल्याचें तिनें पाहिलें 
पर्वतावरून षाडघाड उड्या टाकून आलेल्या त्या नदीतील पाणी कावळ्याच्या, 
डोळ्य़ाप्रमाणें स्वच्छ निमळ असल्यामुळें तिळा आनंद झाला आणि 
आपर्ली वस्र एका उंच दगडावर ठेवून तिने मोठ्या उत्साहाने पाण्यांत 
उतरून स्नान कलें. स्नानानेतर तिला बरीच हुषारी वाटली. त्यामुळें 
वसन पारेधान करतांना तिला विलक्षण उत्साह वाटत हाला. कपड पुण्याचे 
वगेरे काम आटोपल्यावर मनांतल्या मनांत देवाची प्राथना कर्णीत ती 
तेथेच बसली. तेथून जनपदांत जावें असें तिला मुळींच वाटेना, 

मनुष्य एकांतात बसून शाहेळें म्हणजे त्याला निरानिराळे विचार 
सुचतात. आणि विचार हाच त्याचा सोबती बनतो. दालयेचेंहि तसेंच 
झालें. तिळा निरनिराळ्या प्रकारचे विचार त्रास देऊं लागले. ती 
मनांत म्हणाली, “ मी जें केळें ते योग्य आहे का? ताकितबिर्ञजाच्या 
भाहेरी या वळी मोठी गडबड उडाळी असेल! मी तरी काय करणार! 
मळा तिथे राह.तां येणें शक्य नव्हतें, जुळूसकडून ही बातमी मुबारकाला 
लमजली असेल आणि ता मळा शोधण्यासाठी चोहोकडे फिरत: असेल. 


 दविलबहदार (२७२) 


अशा तऱ्हेने निघून यण्यांत मी अधिचारच केला म्हणायचा; पण आतां 
शोक करून तरी काय उपयोग! 

: ह जंगल केवढे मोठें असेल कुणाला माहीत! अशा तर्‍हेनें इथें 
बसून माझ्या जमणाची व्यवस्था कशी होणार! आणि पोटांत कांही 
नसळे तर चालणार तरी. कस १? हाय ! हाय! या सगळ्या गोष्टाचा 
मी प्रथमच विचार करायला पाहिजे होता च्य 

' खुदा ! मी तरी नसर्‍या विचारांनी मनाला कां त्रास देऊं |! तुझ्या 
मनांत जे असेळ तें होईल. या अरण्यांत किती तरी सुंदर फुढें फुलतात 
आणि कोमेजून जमिनीवर पडतात त्यांच्याबद्दल कोणीं कधीं दोन अश्रु तरी 
टाकतात का? झालें तर, मी या अरण्यांत अशीच मरून गेळें तरी हरकत 
नाही. मजा आतां कोणतीं मुखेदहरि भोगावयाची नाहींत आणि कसली 
आशाही पुरवावयाची नाहीं. जे पाहिळे आणि अनुभविळे ते पुष्कळ 
झालें! जग हं असेच आहे. 

“: ह कुणासाठी अगू ? भो एक नसती आझा मनांत धरून जगाला 
गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे; पण माझी ती आशा कधी तरा 
पर्ण होईल का? इंत्राहीमसाहेन मळा आश्रय देतील असे सी मानावे का! 
मळा कुळशील नाही, आणि जन्मभुना माहीत नाही; मग ते माझा कसा 
स्वांकार वरतीळ, शिवाय द खेया तुमच्यावर प्रम करल हे तरी कगी कर्धी 
त्यांना सुचामळलं आहे !. त्यांना माझ्य.वरच प्रम कराव आणि मलाच 

क्रय द्यावा असें माझ्यांत तरी विशेष काय आहे? छे, छा नकोत या 
यातना. मविष्यक्राल सुखाचा होईल अ मला वाटद नाही | 
___ “ कृषी कधी मळा लहानपणची आठवण होते; पण ती अगदी एकाद्या 
फार काळापूर्वा पाहिळल्या सुखस्वप्राममाण ! सगळं काहा. अत्पष्ट ! मडा 
केव्हां केव्हां वाटते, मो जशी आहे. तशा नव्हते. -आणि पुढहि अशीच 
राहाणार नाही. मंग लहानपणापासूनच प्वितित होत जाणारी अशी सी 
कोण ! माझा ल्हानपगचा इतेहास भला काणी सांगेल का! खुदा 
या भ्रमांतून मळा मुक्त कर. माझ्याने ही अस्पष्ट स्थिति सहून करवत नाहीं 

झ्या कृपेवांचूंन कांहींच होणार नाहीं” द. 

अशा प्रकारचे सुखदुःखमय: विचार: तिच्या मनांत येत असवा तिल 


(२७३) नवी जागा नवा अनुभव. 


मरागें कोणाचा तरी पायरव ऐकू आला. त्याबरोबर टागलीच तिनें मागे 
वळून पाहिलें तों एक अत्यंत सुंदर तरुण आपल्याकडेसच येत असलेबा 
तिळा दिसला. 

हा तरण बराच वेळपयंत एका झुडप!च्याआड उभा राहून दालियेचं 
अतुळनीय सोंदर्य पाहात होता. तें स्वर्गीय सादय पःहून तो देहभानही 
विसरला; पण इतक्या दूरवर उभे राहून त्याचें समाधान होईना; तेव्हां 
तिच्याजवळ आला. त्या निजन अरण्यांत एकाका स्थितीत असलेली ती 
सोदर्यदेवता त्याळा अपूर्व वाटली. 

त्या अपरिचतत तरुणाला आपल्याकडे येतांना पाहून दालििळा संकोच 
वाटळा. आणि तिने आपली ओढणी सांवरली व दू सर्न उभी राहिली, 
तेव्हां त्या तझणाने हास्ययुक्त मृद्रने तिळा प्रश्न कळा, “ देवी ! आपलें 
नांव मला समजेल का! अनेक वेळा स्वर्गीय दघता असल्या या अरण्यांत 
मनोरंजना्थ फित असतात असें मी ऐकळे आहे. तुम्हा अशांपेकाच 
कोणी आहां का! माझ्याकडून तुमचे कोणतोहे काम होण्यासारखे अस- 
ल्यास तें मी करायला तयार आहें. तुमच्यासारख्या देवतांची अल्पस्वल्प 
सेवा घडली. तरी मळा समाधान वाटेल. 


या तरुणांच्या या प्रक्षार्ने व भाषणाने दाळिया फारच ळाजळी, त्याला 
उत्तर कय द्यावे त॑ तिला सुचना, तरी पण कांही तरी बोलले पाहिजे 
असा विचार करून ती हळूच म्हणाली, “ मळा आपला परिच्य झाल्यास 
फार आनंद वाटेल. *' 

तो म्हणाला, '। माझे नांब महंमद अल्ली, हा डोंगरा सुळूख माझ्याच 
वडलांच्या ठाब्यांत असून ते या प्रदेशाचे राजे आहेत. मी त्यांचा एकुलता. 
पक मुळ्गा, थोड्याशा मंडळीसह शिकारीकरितां इक आलों. सनिक 
लोक चोहोकडे पसरले असून मी विश्रांतीसाठी इऊड येत होतो, तो 
अकस्मात्‌ तुम्हांला पाहिले. असल्या या निबिड जंगल; आपल्यासारख्या 
ज्लीने एकाकी स्थितीत स्वच्छंदानें बसावे हे. मळा थोडे आश्चधरकारक 
वाटल्यामुळे नांव विचारण्याचे प्राडस कळ. आता तरी मळा आपळी 
ओळख होईल काय?” . ति, 
“४ माझी ओळल.ती काय व्हायची ।! मी मगदी गरीब आणणि निराज. 


दिलबहार 


श्रित अशी एंक सत्रो, आहे. जगांत. मठा आपलें व्हेणायेळा कोणीही 

हॉ. माझा खरा आश्रयदाता परमेश्वर असून तो या नीलनभोमडळांत 
राष्ट्रन माझा. सांभाळ करीत असतो. एका सम्य कुटुंबांत मला एकदा आश्रय 
मिळाला होता;'. पण तेथीलच एका पशुवत्तिसंपन्त' दश्चपेत तरुणाची 
अन्याचारी वागणूक नजरेला आल्यामुळें केवळ स्वतःचे कोमाये व अबू 
बचावण्यासाठी मी. या जंगलांचा आश्रय कळा. मानवी संस्क्रतीत मुस्छेला 
किळतेवाणा अनाचार कल्पनातीत रीतीने मळा ळक लागल्यामुळे मी हा 
मार्ग पत्कल्ळा, सा. ठिकाणी मळा हिंस्रश्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडावे 
लागलें तरी ते मी माझे भाग्य समजेन. जगज्निरंत्यावर माझा पूर्ण विश्वास 
असल्यामुळें वेथे सच्छंदान िरण्याचे मला धेय आले. माझ्या मनोवृत्ती 
य निसर्गाशी ताद त्म्य झलेल्या असल्यामूळे मला भीति वाटत नांही.” 
५ तुमचे नर्शाब चांगले म्हणूनच मळा इकड येण्याची बुद्धि झाली, कारण 
हे जंगळ इतक विरती्ण आणि बिकट कीं, यांतून बाहेर पडण्याचा 
मार्गच मिळणार नार्ही. जनपदाची गोडी ज्या जीवाने चाखली नाही 
त्याळांच या जंगळांत सुख वाटेल ! तुम्हांला आज जरी बरं वाटत असलें 
तरी आणखी एक दोन दिवसांनी तुम्हांला ही. स्थिषी असद्य होईळ, 'जन- 
पदांत स्वन लोक अधिचारी असतात असे नाही. तुमच्या दुर्दैवाने तुश्हुछा 
तसा अनुभव आळा असेल; पण नेइमींच तसे होत. असे नाही. , तेव्ह 
तुम्ही म्जीला वाटल्यास माझ्याबरोबर चळा, “चालवत "नसेल तर एकादा 
मेणाही आणवितो कारण माझ्याजवळची तुतारी. वाणविळी को माझे लोक. 
येथें जमा होतील. माझ्या घरी माझी आई "झआागि( वडील आहेत... 
' दोबेंही तुम्हांला आपल्या मुलीप्रमाणे सांभ्राळुतील था, ठिकाणी निष्कारण 
मरून आण्यांत काय अर्थ आहे ? 'व्हा मोझे एका आणि माज्यावर 
बर चला. 


भहमदञअलछ्ा चागला शदयुणी! बुद्गैमांन परांप्रकॉरी ज्म | भू 
तरुण होता. त्यामुळें थोड्याशा घोळीमांषणाने दाळेयेथ्या से 
संबंधाने चांगला पारेणाम झाल. त्याचं खोळ चालशे वी 
सम्यपणाचें असल्यामुळें. घराणे “ खाजदामींचे अः असा | 
शाली. इतकेंच नव्हे तर घोर निराशेत 


नवा. अनुभव, 


तेंव्हा ही. आपल्या इृत्याळा अनुकूल आहे असे. संपगमः त्यान आपल्या 
नोकरांना वोळाविलें.अ णि जवळच्या गांगंतून एक मेणा 'आणवून तिला 
'हहंठळे;..““अण्याचे. भोई माझ्या प'स्चयाचे आहेत. दर. पण आपल्या समा- 
धाससाठी मी. तुमच्याबगवर माझ्या हाताखाल्या एक मनुष्य दता. तो 
तुझ्हांला आमच्या वाड्यांतील अन्त:पुरांत माझ्या आईजवळ नेऊन पोच- 
'हुह्ली' काणत्याही प्रकारची काळमी न कग्तां संशयित न होता या 

मेण्यांते वस्त. साहसी बनल्यावांचून काणाळा हे उजिताबस्था दत नसते. 
तेव्हां तुझी. हूं हे एक धाडस आहे असं समजा आणि चला 

दलळियेळाही त्याच तं म्हणणं पटलं अणि ती म्टमदअलीच आभार 
मानून मेंण्यांत. वसी. जगांत सगळेच हिकमतसःन आणि उमरशैख नस- 
हात असें ती मनांत म्हणाल आणि या तरुणांचे तिनें मनांतल्या मभां 
आभार मानते; भोयांनी मणा उचलला आणि ते चाळ लागले मह मद- 
अल्लीने दिळला मलुष्य बगेमर होताच 
वाकडी तिकडी वळणे घेऊन चांगळा चार पांच घर्का प्रास कल्यावर 
त्या. जंगली भोयांठी ता मेणा महमदअलीच्या वाड्याशी आणला. मणा 
शिरली. ठेबतांचं दाळिया बाहेर आली व सोबतच्या वृद्ध परिचारकाबेराबर 
दीभत्यांच्या सांगण्यासमाणें एकदम अन्त:पुरांत गेली. त्या परिचारकानाहे 
कांही सोगिनळे नाही; पण अन्तःपुरांत जतांच आपल्या माल- 
तूं जळ अ'इला त्यानें तिच्या मुळाचा नरोप सांगि- 


» मी सी “मुलगी आणि थोराम ठ्यांची ग्रहिणी 
; ग री , घोलाविळेळे हात, ।1तच्या नवऱ्याला चार 

होळ. "मत्र तिला महंमदअलीवांचून दुसरे अपत्य 
ह. क य न प श्री अद्रिध/दितत असे; तरी पण आपळें ह 

क क्री ऊं न देण्याची" ती, जञटपट करी लेयेचा सुंदर 
बी पाहून तिला कन्यावात्सल्य उत्पन्न झाळें 
वँळ घेऊन तिच्या. तोंडावरून व पाटीवरूनं 
ह] आईच. आपणांला भटळी असे वारे 


दिलनहर. (२७६) 


दोर्षाच्याही नेत्रांत प्रेमाश्र आले | | 
_ घराची माळकीण दाल्यिचा. हात आपल्या हातांत वेऊन पेमस्वराने 
म्हणादी, *' वाः, तूं तर फारच सुंदर आहेस ! मला असली मुलगी मि- 
ळाली हे मी माझे मोठें भाग्य समजतें. मुली, पुला शर्थ मुळींच त्रास 
दाणार नाहीं बरे का ! तू जरी आपल्या विपन्ञावस्थेत माझ्या घरा आली 
आहेस तरी तुद्दी काणत्याही प्रकार अवहेलना होणार नाहीं. माझा मह- 
मद फारच दाहाणा आहे ! त्यान तुला इकडे प ठविली हें चांगळेंच कळे 
माही तर पोरी.तू हिस सापदांच्या भक्ष्यस्थानी पडून जमाळा मुकली अस- 
तीस, तू श्थे अगर्दी घराप्रमाणच गाहा. '' 

घरवाळींचा तो. प्रेमळपणा पाहून दाल्येळा बरेच समाधान वाटळ. 
आपणाला काणा तरी चांगल्या कदुंबाचा आश्रय मिळाला आहे, अशी 
तिची खात्री झाटी, नंतर तिने गर्म पाण्यानं आपळें कान आटापळें बव 
घरवाळाने दिळेळें रशमी वसर नेसून आनंदित अमन्त.बरणाने भाजनही 
संपावेिले. राञजभर झ.ळेला लास्ही नाहीसा झाला. त्यामुळें (तेला समा- 
भाम वाटले, | 

महेमदअलळीची आई फारच दयाळू असुन आपल्यावर ती आईपरमाणें 
प्रेम करते असे जेव्हां दाल्यिच्या नेला आढळे हेव्हां तो सद्गदित होऊन. 
तिला म्हणाली “ मला काणी नाहीं; पण आज मात्र मला माझी खाई 
आहे असे वाटूं लागलें. कारण जर ती असती तर तिनें आपण आज 
जशी मला जवळ घतली तशीच घेत्ळी असती. मला आज कृतार्थ झालेसें 
वाट्त, माझ्यासारख्या अभ॥म्नाची काण कशाळा दाद घणारऱू हातें! ! 
मी आतां आपणाला आई म्हणूनच हांक मारणार आहें. ''. 


कोणा क 


दालेयेचे हे बोलणें आणि साधे विचार ऐकून ही कोणातरी थोरामो- 
च्या कुळांतली असावी व दुदवाने हिला हे वाईट दिवस आले असावेत 
ठडासं भरवालाला वाटलं रण ऊस तच सदय लोकातर हत तसंश्चः 
तिचे हययही असाय अशी तिची खाडी झाली. ती स्मतहास्यपूवक तिला. 
म्हणाली, “ मो एका सलाची आई असल्यामुळें, मला एक.मुलगो 
अमा असें वरेच दिवसांपासून व टत होतें; पण तूं अकस्मात येथे -आ- 


रक 


श्यामुळे ती माझी होस देवाने पुरावेली आहे. तुझ्यासारख्या: संरवारासुंदर 


(२९७) गोण की वता 


व सुविचारी मुलीची मी आई झालें हें मला मोठें मूषण माटते. घराचे 
माळक लवकरच इकडे येतील. तेहि तुला पाहून संतुष्ट झाल्यावांचून 
राहणार नाहींत. मी त्यांना तुझी सर्व हकीगत सिन. त्यांना त्यापासून 
सुख वाटल्यावांचून राहणार नाही. "' 

वाड्याची मालकीण अशा तऱ्हेने मोलत आहे. तोंच नबाबसाहेब तेथें 
आले आणि हंसत हंसत म्हणाले, “ माझ्या सुख[साठी काय बरे नवी 
तजवीज केलेली आहे! *' 

नदावसाहेबांच्या निबीसाहेब मघुरस्वराने म्हणाल्या, * आपणाळा एकादी 
मुंदर मुलगी असावी अद वाटत नव्हे का! ती आपली इच्छा खुदाने 
पूर्ण केली आहे. ही पहा मुलगी ! ' 

नतावसाहेब वयातीत होत; पण कांति तेजस्वी असून त्यांच्या भद्रेवर 
तरुणांचा उत्साह खेळत होता. ते दाळिवकडे प'हून विस्ममारने म्हणाले, “बा, 
आहे खरी फार चांगळी मुलगी | कुठें मिळाली ही!” 

त्यांच्या पत्नीने त्यांना * ती आपल्या महंमदडालीला कशी मिळाठटी, 
व त्याने तिला इकडे कशी पाठविली ' वगेरे हकीकत सांगितटी. तेव्हां त 
प्रसन्न चहऱ्यान म्हणाले, “ असल्या उदार अन्त :करणाच्धा मुलाचा वाप 
होण्यास मल! फारच मूषण वाटत आहे. त्यानें या पसंधी योग्य तेंच वर्तन 
केळे! तो फारच कनवाळु मनाचा आहे. बरें बाळे, पुझे नांव काय ?” 

दाळिया लाजत लाजत हळूच म्हणाली, “ माध्र नांव दाल्या ! !' 

' वाः, नांवाहरे फार सुंदर आहे. '' नंत! ते आपल्या पत्नीकडे वळून 
म्हणाले, * तू आतां हला आपला प्रलगांच मानला अ.हेस तेव्हां विशेष 
कांहा सांगायला नका आहे. आपल्यासारख्यचच्या दज ला योग्य अशीच 
तू हिचा व्यवह्या ठेव म्हणज झाले '' असं म्हणून ते आपल्या महालांत 
निघून गेळे. करणे ही त्यांची विश्रांतीची वेळ होती 

त्या पतिपत्नीचे बोलणें चाळणें व मोकळेपणाचें वर्तन पाहून दाल्यिला 
पराकाष्ठेचे समाधान वाटले. मलुष्यत्वाचा एक श्रेष्ठ आदश आपण पहत 
आहो, 'असंहि ती मनांत म्हणाळी, आपणाला याग्य मनुष्याचा आश्रय 
मिळाला असें पाहून तिला आनंद झाला. ४-० द, 

झध्याकाळी महंमदअल्ली घरी आल्यावर त्याची आई त्याला म्हणःटी. 


कीक, गक 
दिंलेंबद्वार स ी र्‌ रे ९. ज्र ४ 7, 
कर प 3. ह) शं 


4६ फार चांगळी मुलगी शोधून आणडीस वाळ, तुझ्या इच्छेपमाणे मी 
तिची सर्व व्यवस्था ठगण्यांचे पत्करळें आहे; तिच्या बाबतात तूं. अगदी 
काळजी करण्याचें कारण नार्ही. 
त्यावर महंमदअलली म्हणाला, “ आई, मला वाटतें तो. कोणा तरी 
अमीरउमरावाची मुलगा असावी. बिचारा दुदवाच्या तडाक्यांत सांपडून 
आपल्याकडे आळी आहे. तेव्हां तिठा काणत्याही प्रकारचा अभाव वाट- 
णार नाहीं अशी तिची व्यवस्था ठेव म्हणजे झालें जर आपण अशा 
विपज्ञावस्थत पडलेल्या माणसांच्या गरजा भागांवगार नाही तर 
आपली ही श्रीमंती काय उपयोगाचा ! तिची मर्जी असर, तितक दिवत 
ती यथे राहू दे. ” 
दाराब'हरून दलिया हें सव भाषण एकत होती. तिजा म्हंमद अली- 
बद्दल फारच आदर वाटूं लागला. तिने त्याला म्नांतच्या मनांत असंख्य 
धन्यवाद दिळ. “ इतक्या [दवसांनी इश्वर माझ्यावर प्रसन्ञ झाला म्हूगायर 
चा ! !' असाह ती अस्पष्ट स्वराने म्हणालो. 
हो तिची पाहलो स्थि ते झालो. प्रथमच्या ददवसांप्रमाणें दुमराही दिवस 
गेळा आणि हां हो. म्हणश॑ एक आठवडा सपून कऱ्हांच पंधरा दिवस 
झाले. दालयला कोणत्याही प्रकरचा कमतग्ता नव्हतो; पण जसजपे 
दिवस जाऊ लागठे तससझा तिचा अस्वस्थता वाढत चाळडी. तथया 
अन्त:करणाला यथे समाधान वाटना, तो घगंताल कासकाज करो. नोकर 
चाकर तिला मान देत, नधावस्ताहंब तिच लड करीत आणि त्यांची 
पत्नी तिला आईप'गणे जपे; पण तने हृदय त्यांत रमत न्हते. आप- 
णाला आणखो काहो तरो प हिज अह असे तिळा वाटत हते. ती जनान- 
खान्यांत आल्यापासून महंमद अलाने तिकडे ज'ण्याचाह टाळळे. कारण 
युरुषांच्या बाबतोंत ढालयचा अनुभ अगदांच विचित्र असल्यामुळे तिच 
मन कोणत्याहा प्रकारे दुखवू नय, असे त्याला वाटत हाते. शिवाय 
नजरानजर. झाल्यापत बोलण्याचालण्यांत बभानपणान कमजस्त शब्द 
यावयाचा' अशाही त्याला भात वाटत अत. तो आपल्याकडून होइल, ती 
महंमदृअल्लीची खाण्यापण्याची व्यवस्था कग; पण ताच आपण' हॉऊन. 
विच्यासमार जाण्यायण्याचो टाळःटाळ कर्त अस, तिच्या त्या दिव्य 


सोंद्यांचा आपणावर कांही तरी पारेणाम होईल अशी त्याच्या मनाची 
समजूत झाली होती कीं कायन कळे! 

घगंतील सगळें कामकाज संपे आणि सगळी मंडळी झोपी गेळी 
म्हणजे दाठिया बिछ'न्यावर आंग टाकी, पण निरनिगळ्या विचारांमुळे 
तिळा झोंप लागत नसे. वारंवार इब्राहीमसंबंधाचेचं बिचार ' तिला 
गीत होते. शेवटी घेये धरून तिनें आमल्या एकंदर स्थितीचे 
एक करुगपूर्ण प्न लिहिळें आणि तें मुबारकामाफेत इब्राही मसाहेबांकडे 
पाठवून देण्याचे ठखून ती त्या कामाळा एकादा मनुष्य मिळतो की काय 
हें पाहू लागली. 

सुदेयाने घरांत च बार्रीकसारीक कामे करणारा इस्कंदर नांवाचा एक 
मुलगा होता तो तिच्या विनंतीला कबूल झाला. पोरगा मोठा हुषार 
आणि चलाख असल्यामुळें तिळा त्याच्याबद्रळ बरीच खात्री वाटत होती. 
त्यामुळे तिने मुबारकाकडे पत्र कत पाठवावयाचे व तो. कुठे भेटेल हें 
त्याला समजावून देऊं, व बक्षिसाची मोठा थोरली लालूच दाखवून 
तूत वाट खचासाठी तिने त्याच्या हातावर दोन रुपधे ठेवळे आणि त्याल 
अजरमारळा रवाना कलें. ' काम फत्ते करून येतो. ' असे आश्वासन 
देऊन तो घराच्या बाहेर पडल्यावर तिला . थोर्डेसे समाध,न वाटले, 
व आपठे पत्र वांचून इब्राहीमस,हेबांना काय वाटेळ याच विचारत ती 
झम्न झाली. 


प्रकरण २५ वें. 


पुन्हां सांपडली 
तां आमच इथले बहुतेक काम संपलेच आहे. तेव्हां आपण अजमी- 
रला जाऊ कर्त!” 
“ नाही इसाक ! मी अजमोरळला इतक्यांत येणार नाहीं. जें कांडी 
करावयाचे असेल तें तूच कर. त्या सेतानी उमरशखचें मी तोंढाहि पाह 
णार नाही. ” 


(२ 


वर की र ह 

चह 

ण हा ऱ 
र 


5 वाः, असें कते होईळ ! तूं तेथें येण्यांत आतां तुलाच मोठेपणा आहे 
उमरशक्थचा रकम देऊन दालियेला आपल्या घरी आणतांना तुला समाधान 
बाटणार नाहीं का ! लोकांनाहि अचंबा वाटल! ” 

“: नको, जो होऊं नये तो व्यवहार झाला पण त्याच्या ताब्यांत अस- 
ळेळो दालेया 'माझ्याने पाहूवणार नाहीं, ती स्वतत्र होऊ द्या. तापयत 
मला तू तिकडे येण्याचा आग्रह करूं नको. 

५ बरे, इतका जर तुझा निश्वयस झाला असेल तर मो तुला जास्त 
आग्रह कर्णत नाहीं; वजिराकडचा हुकूम घेऊन मी अजमोर-फोजदारामाफत 
काजीकडे अंमलबजावणीसाठींच पाठवितो, म्हणजे त्यांनाच त्याबद्दल एक 
प्रकारचा विस्मय वाटेल. हें सगळे कृत्य त्या खुदादच्याच हातून मरी 
करवतो. पाहू या तो कारस्थानी थेरडा आतां काय काय .मोज 
करतो ती. हा हुकूम पहातांच तो दांतओठ चावीतच वसेल, तूं 
इथेंच रहा. 

:। अशी चांगळी सोय असतांना तूं मला कां बरे इतका आग्रह करीत 
हातास! '' 

“ अरे आग्रह कसला ! तू आला असतास तर नीच लोकांची 
कशी दुदंशा उडते तें तुला पहायला सांपडलें असतें. दिलियेच्या 
बाबतीत तुला त्यानें बराच त्रास दिलेला आहे तेव्हां त्याचें फळ त्याला 
कस मिळतें तें तुला दिसलें असते. तुझ्या या इतक्या आपत्तीला कारण. 

तोच झाला ना! मग त्याची कशी फाजेती होते, हें तूं कां पाहूं नये !? 
__ “ जाऊं द्या. मागच्या गोष्टा काहून झगडण्यांत काय अर्थ आहे! या 
खगांत केवळ सहन करण्यासाठींच माझा जन्म झाला आहे असे तूं म्हटलस 
- तरी चालेल. माझ्या दलियेची एकदां त्या दुष्टाच्या दास्यत्वांतून मुक्तता 
झाली म्हणजे झालें. मला आणखीं कशाचीच जढ्री नाही! 
-_ * तर मग मी आज दुपारी अजमोरला जाता. त्या सवीची काळीं 
. कृत्यें चवाठ्यावर आणण्याला हें एक साधन बरेच आहे म्हणायचे, 

“ जा. खुदा तुझें कल्याण करो यक्षस्वी होऊन ये. मी तुझी. मार्ग 
_ प्रतीक्षा करीत येथेंच राहातो. नीचाच्या दास्यत्वांतून दाळ्यिची मुक्तता 

झाळेली पाहाणे हेंच माझें मुख्य कर्तव्य आहे 


(२८१) 


, वरील भाषण इसाकडद्दीन आणि शब्राहीम या दोघांत चालळें. होतें, 
हें सांगायला नकोच, मित्रकार्यासाठी इसाकउद्दीनची धडपड चाललेला 
होती, पण तो यशस्वी झाला काय! | 

छोटा इस्कंदर दालियेनें दिलेळें महत्त्वाचें पत्न घेऊन निधाला तो दरकुंच 
दरमजल कर्रात अजमीरच्या रोखाने चाळला. इाहर कांहीं फारसें लांब 
नव्हतें; पण त्या दहा पंधरावर्षांच्या मुलाला तो जंगळी मार्ग फारच त्रास- 
दायक झाला. शेतकऱ्यांची मुळें काटक असतात खरी; पण इस्कंदरला 
उन्हांतान्हांत फिरण्याची संवय नव्हती. त्यामुळे शहरानजीक येतो न येतो 
तोंच तो अगदी दमून गेला आणि रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका 
साधारण दजाच्या काफिग्रहांत जाण्यासाठी बाभूला वळला. 


हा काफीखाना शहराच्या बाहेर असल्यामुळें कुटाळ चांडाळचो कही 
नेहेमी येथें बसलेली असे, त्यामुळें दुराचारी व कारस्थानी लोकांनाही त्यांत 
जागा मिळ, काफीखान्याचा मालकही त्यांतीलच होता म्हटळ॑ तरी 
चालेल, कारण आपल्या पानग्रहांत चाललेले सगळे प्रकार तो उघड्या 
डोळ्यांनी पाही ब युत ठेवी. त्यामुळें त्या लोकांना एक प्रकारती मदतच 
होई म्हटळें तरी चालेल. | 


इस्कंदर आंत येतांच त्यानें प्रथम मालकाला झोधून काढलें आणि 
म्हटलें, “ मी बराच लांबून आल्य'मुळें अगदीं दमून गेलो आहें, तेव्हां एक पेला 
चांगळी कौफी आणि थोडासा फराळ योग्य किंमतीने मळा मिळाल्यास 
मी आपला आभारी होईन. ' 


हें कुळ नवीन असून येथें अपरिचित आहे, अर्थातू आपणाला लाभही 
बराच हाईल, अशी दुकानदाराची खात्री झाल्यामुळें त्यानें मुलाला 
एका स्वतंत्र खोलींत नेऊन वेत्रासनावर बसविलें. तेच आणखी दोन 
मनुष्य बसून काफी पीत होते. आपल्यासारख हेहि कोणी पवासी असावेच 
असें इस्कंदरला वाटलें व तो निर्भीडपणाने तेथें बसला. या दोन मनुभ्यां- 
पैकीं एक उमरशेख असून दुसरा आसगरअल्लो होता. दोघेही दालियच्या 
शोधांत असून उम. शेखच्या अन्त:करणाला एक प्रकारची तळमळ लागून 
राहिलेली होती. 


(२८२) 


हिदुकतेर राने त्याला तंर्थ बसवून म्हरटें, “छो टेसाहेब ! तुम्ही येथें 
बसा. ब का ! यी तुम्हीं सांगितलळले पदार्थ आणतो. 
गाहून पेस द्यावयाचे हें त्या मुळाळा काय महीत ! त्यांने चटकन्‌ 
आपल्या जवळ असळेल रुपये त्णाच्या हातांत दिळ आणि म्हटलें, “ तुझे 
जे पेसे होजील त यांतून घे अगणि शिलक राहातील ते माझ्याजवळ दे. ” 
दुकानदार हसतच निघून गेडा आणि त्याम कांही खाण्याचे. पदाथ व 
काफी आणून त्याच्यासमोर ठवली व म्हटळें, “ या सर्वाची किंमत एक 
रुपपरा आहे. ” 
मुळांने समाधानपूर्वक मान हालाव्रेदी; पण आसमगर आणि उमरशेख 
यांना त्याच्याबद्दळ आश्चये वाटळें हा गरीब असून याच्याजवळ इतके पेसे 
कोठून आले; शिवाय मालाच्या किंमतीबद्दलच्या अज्ञानावरून हा कर्धी 
श्रांत आला असावा असषाहे वारत नाही. उमरशेखळा तें एक कोंतुकच 
बाटळें. कारण कृपण मनुष्याला पुष्कळ पेला खर्द झालेला पहावत नसतो 
तो ह्या मुळाकड वळून म्हणाळा, * छोकरा ! तूं कुठचा राहाणारा ! '' 
मु राग चटकन्‌ उत्तर दिक, “ हुजूर ! मी या शहरचा राहाणारा नव्हे. 
आणि इकडे कधीं आलोंहि नाहीं; मी तिकडच्या लांबच्या डोंगरी मुलखांत 
राहाणारा असून तेथाळ नमाबाकडे मळा नोकरी आहे. दालियावितीने दिलेले 
एक पत्र घेऊन तें मुवारकाला देण्यासाठी मी इकड आलो. आतां शहरांत 
न्षाऊन त्याचा तपास करणार. ' | 
मुळाच्या तोडच शब्द एकतांच दोघांनींहि एकमेकांकडे पाहून नेत्रसंकेत 
केला, उमरशेखनें दालयेचा पुष्कळ ठिकाणीं तपास केला हाता; पण ती 
त्याला मिळ ळी नसल्यामुळे तो अगदी उद्दिप्न झालेला होता. अशा वळी 
हा अचानक तपास लागळेला पाहून त्याला फारच आनंद झाला; पण 
स्वतःचा तो मनोभाव व्यक्त न करतां त्याने इस्कंदरला पुन्हां प्रश्न केला, 
* मुवारक आणे इब्रहीम एक ठिकाणी राहःत!त हेंहि कदाचचत दाल्या- 
बिडीने तुळा सांगितळेंच असेल. तेव्हां इब्राहीमसाहेबांकडे दण्यासाठींच हें 
पत्र मंवारकाकडे द्यावयाचें असेळ नाहीं का! ” 
इस्कंदर उत्साहपूणे वगाने म्हणाला, “* वा:, आपण तर त्यांच्या 
अगदी घरचेच दिसतां. आपली भेट झाली हें एका अथी चांगळेंच झाळें 


म्हणायचे, दुर्म्ही मळा मुवारकाचे घर दारू्वाळ का! निष्कारण शडे 
तिकडे फिरायडा तरी न्का. 

उमरशेखळा तेंच पाहिजे हाते. तो स्मित हात्यपूर्वेक म्हणाला, “ तूं 
मोठाच नशिववान्‌ आहेत. कारण तू ज्याच्या तपासाला जाणार आहेस 
सांच मुवारक मो. दाळ्याविषरीची बरच दिवस बातमी नसल्यामुळें मो अगदी 
काळजी करीत होतों; तूं माझी ती काळजी दूर कळीस याबदळ मी तुझा 
आभ री आहें. हें माझेच कार्य असल्यामुळे तूं माझ्या घरचा पःहुणा 
आहेस तेव्हां या खाण्याच्या ख्चीबद्दल हा घ टुझा रुपया. हा तुला 
दिला आहे. 

असं म्हणून उमरशेखनें एक रुपया इस्केदरच्या हाद्यांत दिला. 
इस्केदर फसला. कपटी उमरशेख्चे बोलणें त्याला खर वाटळ. व 
रुपया घेळन आपल्या जवळचे महत्वाच पत्र त्याने त्या नीचाच्या स्वःधीन 
केळ; शिवाय तो म्हणाला , ' आपण इथेच भटलां हृ बरे झालें. 
मला आतां इथूनच मार्गे ज:यळा हरकत नाही. ” 

उमरशेखनें तें पत्न वाचळ, त्यांत तिन॑ आपलें राहाण्याचे ठिकाण 
संगरे लिहिळेळेंच होतें. पत्र वाचून त्याला फार आनेद झाला. त्यानें 
आणखी बार आणे त्या मुलाच्या हातावर ठेवळे आणि इतक्या लांब चाळून 
आल्याबद्दळची ही बाक्षशी आहे अत ता त्याळा म्हणाला. तेव्हां तर 
दुस्कंदर ज्यास्तच खूष झाला; पण त्या सरळ मनाच्या पोराला माहीत 
नव्हतें की, 'आपण आपल्या हताने दाल्यला शत्रूच्या हातांत देत आहो. 
दुर्दैव बिचाऱ्या दाळियव. समाजांत वागतांना मोठमोठ्या लोकांची चूक 
होते मग या मुळाची चुक झाली यांत आश्चये कसचे! तो तर बोलून 
चाळून गांवढळ पोर! त्याला दुष्ट लोकांचे डावपेच क्षे कळणार! 


आपण ज्या क'माला आलों तें कल्पनातीत रतीने सिद्धीला गल्याचें 
पाहून मुलाळा आनंद झाला ब उमरशेखळा सलाम करून तो घरीं ज ण्या- 
साठीं दुपारींच मार्ग फिरला. उमरशेखही आसगर्च्या मदतीने पुढें कसें 
काय करावें, दाल्यिला तथून कशी आणावी वगरे विचार करण्यांत रून 
गेला; पण यांत. आपल्या सहाय्य कत्या काजीचा विचार घतल्यावांचून 
आपण कांहींच निश्चित करूं नये अद आसगरचें मत पडल्यामुळे उमर- 


संखने ते मान्य केळे व रात्रींची लास बेठक खुद्द काजीच्या खातरी 
जागेतच करावी असें ता म्हणाला. | ह जि | 
| क शा डााशआमयाापइि 

रात्रींची वेळ असली तरी ' इसाकसारख्या धाडशी साणसाला त्यानी 
कसली भोति वाटणार? तो फत्तेपुराहून निघाला त्यावेळी साधारण 
दुपार टळून गेळी होती. त्यामुळें अजमीरला येऊन 'पोंचण्याला त्याला 
रात्र झाली. आपल्या स्नह्याच्या घरीं मुक्काम ठेवून जेवणखाण आटोप- 
ह्यावर त्यानें बेमाळूम वेषांतर केळे आणि क'जीची भेट घेण्यासाठीं त्याच्या 
घरीं गेला. बादशहाचा दायाद जमालळणखान लोदी हा नेहेमी काजीच्या 
घरी येऊन कांहीं तरी गुप्तवेत करीत असतो हें त्याला माहीत असल्यामुळें 
त्याने आपण आल्याची एकदम वर्दी न देतां गुप्तरीतीने घरांत प्रवेश करून 
घेण्याचें ठरविलें ब संवोग काळ्या बुरख्याने झांकून घेऊन तो घराच्या. 
पिछाडीला गेला. 

पण पिछाडीच्या उधानांतील कारडाजवळ कोणी तरी माणसं. बसून 
हलक्या आवाजांत कांही तरी बालत असावी असा न्याळा भास . झाला, 
त्यामुळे ता पुढें न सरतां थोडा बाजूला झाला आणि त्या माणसांच्या 
जवळच असलेल्या एका झुपकेदार फुलझाडाच्या मार्गे लपून ती काय 
बोलतात तें ऐकू लागला. चांहॉकडे शांतता असल्यासुळें त्याला त्यांचे 
भाषण स्पष्टपणानें ऐकू येऊं लागळें. आपणाला आतां नवीनच कांहीं 
तरी समजणार अशी त्याची खात्री झाली. बोलणारी माणसें तीन होती.. 
थोड्याच वेळांत त्यांची नांवीहि त्याला समजली. कारण नामानिदेशानेंच 
भाषण चालू होतें. 

५: उमरशेख ! तिला आश्रय चांगल्याचा मिळाला आहे. असें जरी तूं 
म्हणालास तरी तुझा तिच्यावर हक्क असल्यामुळे तूं कोठूनही तिला आणु 
शकशील. पाहिज तर मी तुल तसा परवाना देतों. ” हे उद्गार काजीसाहे 
बांचे होते. कारण पुढच्याच बोटण्यांत तें उघड झालें. व इसाकलाहि त्यांत 
रहस्य वाटं ळागलें । 

काजीसाहेअ ! उमरशेखटा आपण असें सांगतां खरें; पण त्यानें. 
तिच्याशी फारच निंद्य वतणूक केली असल्यामुळे ती. स्वतःच्या बचावासाठी 


पळून गेली ही खरी गोष्ट सिद्ध झाल्यास तुम्हाॉंल'ही ते. जह जाणार मही 
का? जाणूनबुजून बलांत्कार-- 

_ मध्येंच उमरशेख रागावून म्हणाला, “ आसगरअल्ली ! तूं माझा मित्रः 
असून मळाच अपराधी ठरवू पहार्तोस ! मी दहा हजार दषये देऊन तिला 
विकत घेतळी ती कझासाठीं ! ती लवही माझ्याशी लग्नही लाबायला कबूळ' 
होईना, मग मी कसा स्वस्थ बसूं बरें ! मो इतका पैसा कधीं जन्मांत खर्च 
केला नव्हता ! काजीसाहेब ! तें कांहीं नाही, ती मला मिळाळीच पाहिजे. 
तुम्ही काय मागाल ते मी देईन; पण ती माझ्या स्वाधीन होईल असें करा.” 


यानंतर बराच वेळपर्यंत कोणी काही बोलळें नाही; पण काजी साहेबांनी 
या शांततेचा भंग केला. ते कांहींशा चढत्या सुरानें म्हणाले, “ ती तू 
एका नबाबाच्या आश्रयाला आहे व योग्य कारणावांचून नव्हे; पण योग्य 
हुकुमावांचून तो तिला तुमच्या स्वाधीन कराल्से वाटतच नाहीं. तेव्हां मळा 
जर तुम्हीं हजार रुपये देत असाळ तर मी माझा एक मनुष्य त्याच्या सेन्या- 
सह तुमच्या मदतीला देतों. त्याच्या साहाय्याने तुम्ही कार्यसिद्धी करा. माल 
त्यांत माझें नांव पुढें येतां नये. जमालखान योग्य मनुष्य आहे. तो तुमचें 
कार्य करील. आसगरच्या म्हणण्याप्रमाणे, ती तुमच्या विरुद्ध कांही तरी 
तक्रार करील, नाहीं असे नाहीं; पण तिचें खर कोण मानतो. वोळून चा- 
ळून विकत घेतलेली स्री ! मालकाने तिच्याशी कसे वागावे हें प्रकरण मा- 
झरय्राकडे अखेरच्या निकालाला आल्यास मी तुमच्याप्रमाणेंच निकाल देईन, 
मी कलेल्या कोणत्याहि न्यायांत बादशहा हात धाळांत नसता. कारण मी 
केव्हांच कांहीं गैर करणार नाहीं अशी त्याची खात्री आह.) 


इसाक नुसते दांतओंठ चावीत ह भाषण ऐकत होता. दालेग्रेच्या 
बाबतीत या सेतानांनीं कांही तरी घोटाळा केला असून ती कुठें तरा देशो- 
घडीला लागली असावी व हे तिच्या तपासांत असतां. यांना अकस्मात्‌ 
तिचा ठावठिकाण माहीत झाला असावा, असा त्यानें अंदाज केळा. तरी 
पण या राक्षसांच्या तोंडून ती कुठें राहते ते आपणाला समजणें कठीण 
आहे तेव्हा काजीची भेट न घेतां या मंडळीच्या पाळतीवर राहून आयत्या 
वेळी कार्यभाग साधावा व या सर्वोना. तेथेंच पकडावें असें त्यानें मनार्शी. 
ठरावेळें. शिवाय या भानगडीत बादशहाचा शत्रु जमालखान हाही सांपडणार. 


'दिंढबंहार, | (२८६) 


आहे केवा आपग थोडीशी शि्जदी आपल्याबरोबर ठवणें जरूर आहे! 
असं त्यानें धोरण बांधले, 
र श्र 1: छु | 
इस्कंदरच्या हाती पत्र पाठविल्यापातून दलिया सारखा विचार करीत 
होती. परिणामाकड तिथ लक्ष लागलें होते. इब्राही मशी पत्रव्यवहार कर- 
ण्याचा हा तिळा पहिळाच प्रसंग असल्यामुळे तिला कसेतेंच वाटत होते. 
आपण हें धाडस केलें नसतें तरी बर॑झाळें असत असेहि ती वारंवार 
म्हणत होती; पण आतां तसें म्हणून काय उपयोग ! शेवटीं ती आप- 
श्याशींच म्हणाली, '“ एवढ्या मोठ्या शहरांत या पोराला मुत्रारक सांप- 
हता की नाही कुगाला माहीत ! पोरगा मोठा हुषार आहे. तो चांगला 
तपास केल्यावांचून मागे फिरणार नाहीं. पत्र हातात पडतांच मुबारक 
घांवतच,ते साहेबांकडे पाचदील. आणि मला येथून नेण्याची तजवीज 
होईल. इज्राहीमसाहेम स्वत: मळा नेण्यासाठी येतील, आजि ते आले म्हणजे 
मी येथील मंडळीला सांगेन हेच माझे-हाय !.. पण तो सुखाचा दिवस 


कधी उगवळ बर | माझ्या नशिबांत तो सोन्याचा दिवस पाहण्याचे लिहिळं 
आहेका! '' 


अशा प्रकारचे सुखदुःखमय विचार करण्यांत दल्या गढून गेटी आहे 
तोंच तो चलाख पारगा इस्कंदर तिच्याजवळ आला. वत्याचा. तो 
हास्यात्फुलु चेहरा पडून हा आपळें काम फत्ते करूनच आला असळा 
पाहिजे अशी तिची खात्री झाली. 

तो जवळ येतांच त्याचा हात आपल्या हातांत घेऊन तिने त्याला प्रश्न 
के मुबारक तुला भटला ना! यी दिलेळे पत्र तूं त्याला दिळें 
असशीलच. 

मुलगा हृंतत हसत आत्मप्राढीने म्हणाळा, '“ मो लहान असलो तरी 
इतका वडा नाहीं आहे | दाठियाबित्री ! तुम्ही सांगितळेळे काम मी 
झगर्दांच चोख रीताने बजावळे आहे. मळा प्रयक्ष मुब,रकच भेटले. शिवाय 


या कामाबद्दलत्यांनी मळा एक दपया वक्षीसाहे दिला. मी तें पत्र अगदी 
त्यांच्या हातांत दिले 


दाळेयेला वाटलें, असेल; तसेंहि असेल. माझे,प्रत्न पाहून मुवारकाळा 


(२९७) प्रेमाचा मुगा. 


आनंद होणें संभवनीय आहे. अर्थात्‌ त्यानें त्याला बक्षीस दिलें यांत 
आश्चय कसचे ! आतां मात्र मला काळ अलुकूल झाला असें माना- 
यला हरकत नाहीं. कारण मुवारक, इंब्राहीमसाहेवांसह' लवकरच 
येथें येऊन मला तिकडे घेऊन जाईल. दालिय, तूं आतां निश्चित्त 
झाळीस! '' 


दाळिये ! दाळिय !! वेडे पोरी! तूं कसल्या आनंदांत आहेस ? तूं पुन्हां 
पकडली जाणार कारण तूं आपण होऊन त्या वेडया पोराच्या हाताने आ. 
पला नाश करून धतळा आहेस सावध रहा. 


प्रकरण ३५ वें. 


हिं 


प्रेमाचा भुंगा. 


जगांस जितके म्हणून कांहीं अनथ होतात त्यांच्या मुळाशी कनक आणि' 
कांता या दान अथवा दोहोंपेकऊी कोणतीहि एक वस्तु असेलच, आणि 
त्यासाठींच फकीर लोक कामिनी-कांचनाचा त्याग कण्यावद्दल विनवीत 
असत,त; पण ऐकतो कोण ! मलुष्यस्वभावच असा विचित्र आहे की, 
जं नको करूं म्हणून सांगावें तें त्याला करावेसे वाटलें; आणि जगांत विचि- 
झपणा आला आहे तो याभुळेंच. 


दालिया न्या मबाबाच्या आश्रयाला होती त्याचे नांव नसरतखान असून 
त्याच्या पत्नीचे नांव रन्ञाषबिवी अस हाते. दाघाहे दालयेला आपल्या 
मुलीप्रमाणे वागवीत व तिला कोणत्याही प्रकारचा लास पडू देत नसत; 
त्यामुळें तिला वाटे की, दवाला आपली आतां दया आली असावी; ' पत्र 
पाठवून दान दिवस झाळे तरी अद्याप तिकडून काणीच कां यऊ नय, 
ही भयंकर काळजी तिच्या मनाला स्वस्थपणा देत नव्हती. तिला घरांत, 
बाहेर, राती, दिवसा, सुख वाटत नव्हते तें यामुळें 

दुपारचे कडक ऊन टळल्यावर दालया बागेत फिरण्यासाटी म्हणून घरां 
तून बहेर पडल क्षीण बागेताल पुष्करणीजवळाील एका चवुत्रयावर 


असून आपल्या . विचित्र. नाशिवांचा विचार. करू . लागली. सुशो- 
अमित व. नवविकासित उद्यान तिला सुखवीत नव्हठे. तसंच सायंकाळचा 
मेद मळ्यानिलही तिला रंजवीत नव्हता, तिनें आज ओढणी घेतली नस्त- 
स्यामुळे तिने मोकळें.सोंदर्य त्या उद्यानाळा शोभा. आणीत होतें म्हटळे 
तरी चालेल. अकस्मात पहाणाराला ही कोणी तरी स्वर्गीय परीच असावी 
असें वाटल्यावांचून राहिलें नसते. 

__ दलिया सुंदर होती. आणि तिचे सोंदय पाहून लोक वेडे होत होते 
“पण तिला त्याची मुळींच किंमत वाटत नव्हती. उलट आपण सुंदर झालों 
नसतो तर बर झाळें असतं असेंच ती म्हणत होती. विचार कारला करतां 
“त्री अगर्दी दमून गेली आणि शेवटीं एक दीध निश्वास सोडून मोठ्याने 
हणाली, “ हाय | काय बरे या जगाचा हा विचित्र व्याप आहे ! त्याला 
जे पाहिजे असते तें त्याला मिळत नाही, असें कां व्हाव ! 

__ पण याचवेळी तिला मागून कुणीसं उत्तर दिलें, “ खरेच दलियाबिबी ! 
मलाही या विचित्र प्रश्नाचे एक कोडंच पडलेले आहे. असें का 
व्हावे ब!” 


दाळिया दचकली आणि चबुत्रथावरून खाली उतरून तिने मागे वळून 
पाहिलें तों महंमदअली तंथें उभा असलेला तिला दिसला. ती त्याला 
हळूच म्हणाली,“ आदाब साहेब ! आपण या निजन जार्गी कां आलां 
घर ! इकडे आपलं कांहीं काम आहे का! 

“: मी येऊं नये अशी का आपली इच्छ आहे ! आपल्यासारखा परिय- 
बन ज्या ठिकाणी मनोरंजनासाठी विहार करीत आहे त्या जागेला निर्जन 
कोण म्हणेल बरे ! '' महेमदअल्लीने उत्तर दिलें. '* आपल्याला इथं येऊं 
नको म्हणणारी मी कोण ! पण कोणाच्याही वागणुकीत फरक झाला की 
थोडंसं त्राचल्ल वाटू लागतं. मलुष्याच वतन नेहेमीच निदोब असतं असं 
नाही, डोळे पापी आहेत आ,णे मन स्वार्थी आहे. यी आपल्यासारख्या 
थोरांमोठ्यांच्या आश्रयाला यऊन गहिलेळी एक निराधार कुमारिका आहें 
मला त्व.था जगाच्या आल्ल्या असुनव चा. पुनरावात्त हाऊ नये म्हणज 
झल. ' > | 

* दाळियबिंती ! तुह्यांळा वाईट वॉटेळ अस कोणतेंहि कृत्य आमच्या 


जरांत झालें असेल, अगर तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत - कोणाकडून 
हाळगजीपणा ,झाला असेल असें. मळा. वाटत. नाही. '?** “होय 
आपल म्हणणे खरं आहे, आणि त्यावद्दळ आपणा 'संबोची मी. भरणी. 
आहे. आपले गलिद वालिदा मळा आपल्या मुडीपमाणे मानतांत व. 
त्यांनाही मो. माझ्या वडलांप्रमाणे मानते. तसेंच आपण-_?. " जोले- 
बोल. दुलियाविबी, बोल. माझ्यासंंधानें तुला काय वाटते तें. 
बोळून दाखीव. तुझे त बोळ ऐकून मी फार सुखी होईन असें 
मला वाटतें. कारण प्रथमप सूनच मी तुझ्यावर प्रेम करीत आहे. ? 


'“ साहेब ! आपण दयाळू आहां. आपल्या अंत:करणांत दीन दुबळ्यां- 
बददल वत्सलता उत्पन्न होते, हें खरे आहे; पण प्रेम म्हणज दया नव्हे- 
प्रेम म्हणजे ममता नव्हे, प्रेम म्हणज वत्सलता नऱ्हे आणि प्रेम म्हणजे 

ळूपणा नव्हे. असं जर आपगाला वाटत असल तर तें प्रेम आपण 
असें उधळूं नये अशी आपणाला माझी सविनय प्राथना आहे. माझ्यावर 
झालेल्या उपकाराबद्दल मी आपली त्ररणी आहें. ' 

५ बो तसे काँ होईजञा. मो. हें प्रेमाचे आख्यान ब्राभूला ठेवतो; पण 
या कणाची फेड करावी अशी तरी आपली मजी आहे का? '! महंमद 
अल्लीनें साध्याभाळ्या दुलियेसाठी जाळे पसरण्याला सुरुवात केली. फांसे- 
पारधी खेळ खेळूं ळागला. फासे व्यथ जात चालले; पण व्याध निराश 
झाला नाही, 

: कां बर मला तत वाटणार नाहीं ! आपल्या या उपकाराची फेड 
करण्याची संधि मी. कधी तरी व्यथ घालवीन का ! अपल्या उपयोर्गी 
पढण्यासाठी मी केव्हांही तयार आहें, '' दालिया सरळपणानें म्हणाली, 

:: त्र मग ऐक. ” महुंमदअल्ली सांगूं लागला, “ आजच नव्हे, आज 
हीन दिवस मी तुझ्याच हालचालींवर लक्ष ठेवून आहें; त्यामुळे तुझे *क्त- 
सोंदर्य मला पद्रायला सांपडलें, आणि मी अगदी वडा हाऊन गेलो. माझें 
ह्ृरय अजूनपर्यंत कोणाही तरुणीने माहित कलं नव्हतं; पण तुळा पाहून, 
भी माझें खातंत्र्य गमावून बसलों. तुझ्याशीं दोन शब्द बोलण्यासाठी माथे 
हृदय तळमळू लागळें, मी माझ्या मनाला आवरण्याचा शयत्न कळा; पण 
तं माझ्या स्वार्धांन नसूश्यामुळें मला त्या प्रयत्नांत यश आळ नाही, तुह्या 


(२५०१) 


या सौंदर्याने झिती लोकांना आंधळे के असेल कुणाला माहीत ! देलिवे ! 
माझी तुळा दया येत नाही का? या सोंद्याचें अतरग पाषाणाचे नाहीं ना? 
सो अगर्दी असभ्यपणानें तुझ्या सोंदर्यामृूताचें प्राशन केळे यावल मला 
तूं क्षपा कर; पण छूरपगामे दूर लटू नको. तुला भो विकला गेलों 
आहे.  . 

६ माझा अद्याप विवाह झालेला नाही. कारण ख्रियांच्या वाबतीत मी 
कांहींसा अलुदारपगाने वागत होत; पण जंगलांत राहूनही मळा दिव्य 
संदय'चें दर्शन झाळें त्यामळे मी पुनीत होऊन भेम म्हणज काप ठे मला 
कळूं ळागडे. मसी धमशितमाणे मद्याला स्पशे कीत नाहीं. व कोणी 
ख्रीहि अद्यप माझी सहचारिणी बनळेळी नाहीं; पण दाल्यि, हुक्षे दशन 
होतांच विशेषत: तुझे अ*द्य सोंदर्य पहातांच माझे अंतःकरण जगे झाळे, 
आह्यासारला रमणी मो अद्य प पाहिलीच नहीं, वडलांशी मळा विवाहाच्या 
बावत'त बराच अ ग्रह केला; पण मी त्याचें एकळें नाही. | 

: पण दाख्यि ! आतां मात्र मीच त्यांना विनात करणार अहे. तुझी 
मःत्र संमती पाहिजे, ऐश्वयाळा सामा नाहीं. लुळा कोणत्य ही प्रका*्चें 
दुःख हाणार नाहीं, मो तुझ्या अर्ध्या वचनत वागन, हे पाहिज तर यी 
हपथेवर सांगता. फक्त तूं एका शक्‍्दने मळा संमती दे, आणि. जरया 
बाबतीत मला निराश व्हावे लागले, तर माझे स्व आयुष्य व्यय गले 
अनच तू समज, मी आजन्म अनवाहित राहीन आणि संसाराचा त्याग 
करून या तुझ्या स्वरूपाचे घ्यान करत जगभर पिरेन. 

पुन्हां हा प्रेमाचा सुंगा मगे. लागलेला पाहून दाल्यिला काय वाटले 
असेल अरे! ती अगदी हताश झाली. आतां जाव कुठें अणि करावे 
काय हच तिला सुचेना, सोंद्य म्हणज काय आणि तें मनुष्याला कसे 
वेडे बनावेते याचा तिला उलगडा होईना, ह सद्य आतां मला शत्रूप्रमार्ण 
छळणार आणि त्यांतच आपला अंत हेणार असें तिला वाटू लागले. 

ती कांहीं वेळ स्तब्ध राहून नंतर म्हणाली, ' साहेब ! आपण दयाळु 
आहां, माझ्यावर दया कर', आपणाला त्रास व्हावा अल्ली माझी इच्छ' 
नाहीं; . पण ज्या न्या ठिकाणी मी अश्रयाल जत त्या त्या ठिकार्ण 
एकाद्या हेल पश्यूममाणें जो तो माझ्यावर वाक्यहार करून मला घाळवूर 


(२९१) 


देण्याची खटपट करतो. हें माझें दुदेवेंच का! कीं सोंदर्य म्हणजे कोणीही 
तोडून घेण्यासारखे फळ आहे ! स्रियांबद्दळ पुरुषांची समक्षूत तरी काय 
असते ! मेमाचा खेळ कोणीही कुणाशी खेळावा इतकें तें सोपें आहे 
काय! अहछीसाहेब ! आपण समंजस आहों. माझ्या बोलण्याचा तुम्ही 
विचार करा. माझ्याशीं आजपर्यंत असलळली आपली सम्यपणाची वागणूक मी 

कधींही विसरणार नाहीं; पण मला या बाबतति क्षमा करा. माझ्यावर 
_ हधर्‍्याचा ताबा चालवून घेण्याइतकी मी स्वतंत्र नाहीं. माझें आत्मदान 
पर्वीच होऊन गेलें आहे. प्रतिदान होणें शक्‍य नाहीं. तेव्हां माझ्याशी 
आर्धीच आपण जोडलेले भावाचे नातें विसरू नये म्हणजे झाले. आपले 
बडील आहेत तेच माझे वडील असें. मी मनाशी ठरावैलें आहे. समंजस 
मनुष्याला मी यापेक्षां जस्त काय सांगणर ! अल़ीसाहेब ! माझे बंधु 
होण्यांतच तुम्हांला मूषण आहे. '" 


महंमद अली चांगला शिकलेला असून सदाचरणी होता. हिकमतखान 
अगर उमरशेखाप्रमा्णे तो अविचारी नव्हता. दालियेच्या सांगण्याचा त्याम 
आपल्या मनार्शी विचार केला. आपल्या आश्रयाला आलेल्या एका गरीब 
दुबळ्या स्त्रीवर अत्त्याचार करणे अयोग्य आहे, हें त्याला समजत होतें. 
सोदर्स पाहून वेडावून जाणें ही तरुणाची एक लहर आहे; पण विचाराने 
मन आवरणे हें मूषण आहे. महंमद अल्लीहा आपली चूक कळून आली 
आणि तो किंचित्‌ लाजल्याप्तारखा होऊन तेथून निघून गेळा. मात्र आज 
आपण एक नवीन धडा शिकलों असें जातां जातां तो मनांत म्हणालाच. 

तो निघून गेल्यानंतर दाळेया आपल्या खोलींत आली. या वेळी रात्रीच्या 
जेवणाची तयारी चाललेली असल्यामुळें तिळा विचार करीत बसण्या'ला 
फुरसत मिळाली नाहीं. तिनें राजच्याप्रमाणें जेवण वगेरे आटापलें आण 
बरवालीचा निरोप घेऊन ती झोपण्याच्या जागी आली व आतां आपण 
पुढें काय कणवें हा विचार करू लागळी. कारण तिथे राहाणे धोक्याचे 
आहें अनं तिला वाटत होतें. मात्र आपले हें असें आणखी किती दिवस 
चालायचे याचा तिला कांहींच अंदाज करतां येईना. 


ती मनांत म्हणाळी, “ खुदाचा मी काय अपराध केला .असेल कुणाल 
माहीत ! आलपयंत मला मुळीच क्षमा होत. जाही, रात्रंदिवसर्म 


1 प्रि क 1). 


( २९२) 


त्याच्या नांवानें टाहो फोडीत आहे. पण माझी त्याळा अजून दया येत 
नाही | प्रभुपज ! मी अणखीं काय करू म्हणजे माझ्या अनन्य भक्तींबद्दल 
तुझी खात्री होईळ ! माझें हें देन्यव ण जीवन कधींच संपणार नाही का! 
माझे सोंद्येच मळा शत्रु व्हावे हे केवढे आश्चर्य ! पूण मी सुंदर झाल्ये यांत 
माझा काय अपराध ! | | 

:: मो जाऊं तरी कुठें! जिकड जावे तिकडे संकटांनी मल्य वेढून 
टाकडेळे आहे. अपल्या देवचरित लोकांमध्येहि जर मज सुखासमाधानाने 
राहातां येत नाहीं तर मो जाणार तती कुठें! महंमदअलीची आजच अशी 
बुद्धि पालटगण्याचें काय कारण असात बरं? '' 

५: कांहीं कां असेना ! मला ही सुखाची जागा आतां सोडली पाहिजे _ 
यांत संशय नाहीं, येथें राहा गे सुगक्षितपणाचे नाहीं; पण आतां जावं तरी 
कुणीकडे ? असल्या प्रेमळ माणतांना आश्रय मळा दुसरीकडे कुठें 
मिळणार 

५: होय, आतां माझेच मळा संरक्षण करणें भाग आहे; पण सहाय्य 
तरी कुजाचे प्यांव ! कदाचित्‌ तो छोकण इस्कंदर माझ्या उपयागी पह- 
ण्याचा संभव आहे. माझ्याजवळ आज दोनचार मेःहरा आहेत. शिवाय 
नदावस हेवांनीहि हातखच साठी म्हणून दहा मोहरा मळा दिल्या त्या 
तशाच अ.हत. इब्राहीमताहूवांनी स्वतःची आठवण म्हणून दिलेल, हिऱ्याची 
आंगठी हि अद्याप माझ्या हातांत आहे; तेव्हां मी मुझाफणे तुरू केल्यास 
मळा पंशःची कांही अडचण पडणार न हो. ही नुसती आंगठी विकी तर 
पांचस्तहाशें रुपय सहज मिळतील. 

* झळा निरनिराळप्रा प्रकारच्या कळाकुसरीरचे काम करतां यने. मनु- 
प्याला; उद्योग क तां यत अपला तर त्याला कोणत्याहि पकारची काळजी 
कण्याचं का'ण नाहीं. असे अबूअयूत म्हणत होते; मग थो. निष्कारण 
कशाला काळजी करू बरें ! इस्केदरला नोकर म्हणून दरोवर घऊन पुरुष- 
वेषानें दिीसारख्या ठिकाणी जाऊन राहावे आणि खुझाल उद्योगधंदा 
करून पोट भरावे. ही गुजामागिरी नका आणि या प्रमाच्या मुंग्यांची 
. भातिहा नको, चांगली व्यवत्या झाली म्हणज इजाहीमसाहेबांना कळवावे, 

त्यांनीं विचारपूस करून आश्रय दिल्म त! उत्तमच झालें नाहीं तर अभागी 


(२९३.) 


दालिया शेवटीं आपल्या दुभांग्याचे दिवस निराशेच्या ण्वालांनीं दग्ध करून 
शक्‍य तितझ्या लवकर मातींत मिळून जाइल. सवोर्नी दूर लोटलें तरी 
भूमाता कांहीं कुणाला दूर ळोटीत नाहीं. आणि तिला कोणता स्वार्थही 
साधावयाचा नसता. खुदाच्या दुनियेत सवाचे दिवस सारख जाता 
असें नांही. भग माझे चांगल्या तर्‍हेनें दिवस जावे अस्ता मी तरी कां हुंट्र 
भरावा , 

अश तऱ्हूच अनक विचार करून दलियेनं आपल्या भावी आयुष्याचा 
दिशा निश्चित कळी आणि त्यामुळे तिळा व्या रावी फारच सुखाची 
झोंप लागळी. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने त्या मुळाला एकीकडे नेलें 
आणि आपला सगळा बेत उघड करून त्याला सांगितळा. इस्कंदर_ 
फार चलाख होता. त्याला तो विचार पसंत पडला, व आपणाला नथ 
नवे देश पहावयाला मिळणार याचा त्याला आनंद झाला, धरत त्याळा 
मुख्त्यारीरने कोणत्याहि उद्योगाळा सुरवात करण्याची मुभा नव्हती, त्यामुळें 
त्याळा संवोकडून बोळून घ्यावें लागे. अथात्‌ तो तेथें कटाळळाच होता 
तेव्हां या नव्या व्यवस्थेने त्याला आनंद झाला. यांत आश्चये कघचें ! 
शिवाय दालियावबिधीचा स्वमावहे त्याळा पसंत पडला होता. तिच्या कडे 
राहिल्यानं आमणाला सुख मिळेळ अशी त्याची खात्री होती, त्यामूळे 
तिनें आपला विचार सांगतांच तो अगदी हुरळून गेळा आणि ती पुढे काय 
हुकूम करते तें ऐकू लागला 

इस्कदरचा निरपेक्ष अनुकूलता पाहून दालिवेळाहि आनंद झाला. ती 
त्याला म्हणाळी, *' तर मग इहकंदर, आतां तुलाच सगळा व्यवस्था 
केली पाहिज. मो पेसे देते. दिल्लीपर्यंत भाड्याने जाणारी 
एक बेळगाडी तू ठरीव. दिली येथून किती कोस आहे हें तू जण- 
तोस काय ? ” * 

“ टृथून फार लांभ नाही. दहा बारा कास होईल. मो. थारल्या 
साहेबांबरोबर कितीदां तरी तिकडे गेला आहे. दिलो फार मोठे शहर अ- 
सून पहाण्यासारखे आह. '' 

फार चांगळ,. आतां एक मोहर वऊन जा आणि दिललोपर्यंत जाणारी 
बेळमाडी ठखून ये. त्यानें जास्त पेसा, मागितला तरी तूं कबूल कर. 
त्याच्याशी भांडू नको. हें दोन रुपये तुझ्याबरोबर ठेव, . गाहीचा. ठरव. 


दिलबहवॉरे, (२९४९) 


झाल्यावर त्याला थोडासा आगाऊ पेसा द्यावा लागेल, शिवाय त्या 
गाडीवाल्याला सांग की, “ बरोबर मध्यरात्री गाडी घेऊन तूं बा गेच्या 
पेछाडीला आलें पाहिजे. कारण त्या वेळी घरांतल्यांपेकी सगळी मंडळी 
ओपी गेटेली असते त्यामुळें आम्हांला जातां येईल, * 
दान रुपये हातांत पडतांच इस्कंदर जायला निवाळा. पण तितक्यांत 
त्याला थांबवून दालिया म्हणाली, “ आधी चांगळें ऐकून घे. जनाना 
स्वारी आहे असें सांगावयाचें नाहीं. कारण तूं तसें त्याला सांगितलेस 
लर तो जास्त पेसे मागेल. तसेंच हे आणखी दहा रुपये तुझ्याजवळ घे, 
आणणि माझ्यासाठी पुरुषाचा चांगला पोषाख आण. लांब रुंद होतां नये. 
सगसर ठाकठीक झाला पाहिजे. मोजमापाच! हा कागद घे, विसरू नको. 
सांगेतळेलें काम करायचे. नाहीं तर उगाच कुणाला कांही तरी सांगत 
बसशील, तोंड सांभाळ. 
आज आपल्या हातांत पुष्कळ रुपये येत आहेत, तेव्हां आपण एक 
बडा माणूस झालों, असें इस्कंदराळा वाटून तो. अगदी हरळून गेला. 
त्याळ! असल्या जबाबदारीची कर्धीच कुणी कामें सांगितली नव्ह्ती. तो 
माड्या उत्साहाने दालयेला म्हणाला, “ वाः, बाईसाहेब ! आतां तुम्ही 
मदानी पोषाख करणार तर ! वा! बा !! मजा आहे; पण तुम्ही पुरुष वनलां 
म्हृणजे मला अगदीं हसू येईल ” 
दालिया त्याला धमकावून म्हणाली, “हां, हळू बोट-कोणी ऐकेल. 
पााख साधाच आण; पण बेताचा असू दे दिलेल्या रुपयांत इतर्के सगळें 
काम करून जें शि्यक राहील तें तुझे बरें का ? काम मात्र चोख झालें 
पाहिज; नाहींतर मी तुला बरोबर नेणार नाहीं. "' 
मुलगा मोठा हुषार होता. दल्यिचा निरोप घेऊन ता. धांवतच बाहर 
. शेला आणि सुमार एक तासांत सगळी कामागेरी बजावून परत आला. 
त्याला विल्क्षण उत्साह आला होता व आपण केव्हां एकदां दिल्लीला जातो 
असें त्याला होऊन गेलें होतें. त्यानें आणलला पोषाख दालियला पसंत 
पडला. आणि तिनें त्याला मनापासून शाबासकी दिली, | 
आगाऊ ठरल्याप्रमाणे मध्यरात्र होतांच पुदुषवेषानें इस्केदरला 
बरोबर घेऊन दाल्या बागेच्या पिछाढीला आली, व तेथें आगाळ तयार 


( २९५ ) 
असलेल्या गाडीत बसून ती दिल्लोळा जाण्यासाठी निघाळी. गाष्ठींत बस- 
तांना तिनें देवाचें नांव घेऊन,  ' केलेळे धाडस यशस्वी करण्याबद्दल 
त्याची पार्थना केली. ' कारण देवाचें नांव घेतल्यावांचून ती कोणतऱ्याही 
कार्याला आरंभ करीत नस. 

नज 1. 3 च ची जेल्गाडी 
सुर्यौदयापर्यंत पांच कोसांची मजळ मारून दालियाबितरी ची बेळगाडो 


एका लहानशा शहरांत आली. इस्कंदरला हें शहर अपरिचित नव्हते. : 


मोठमोठ्या बाजारपेठा पाहून दळियेला वाटळे शहर ल्हान असलें तरी 
येथें बराच मोठा व्यापार चाळत असावा. या ठिकार्णी आपण मुरूय पेठेंत 
मुक्काम न करतां शहरच्या बाजूडा असलेल्या एखाद्या सराईखान्यांत म्हावें 
म्हणजे इतर लोकांशी आपला संजंष येणार नाहीं, असं तिला वाटलेंवती 
इस्केदरच्या मार्फत गाडीवाल्याला म्हणाली, ““ माणसांची वर्दळ नसलेल्या 
सराईखान्यांत गाडी नेली पाहिजे. ” 

तिच्या मर्जीप्रमाण नर्जाकच एक सराइखाना आढळला, व तेथें गाडी 
उभी करण्यांत आली. इस्कंदर व दालिया खाली उतरून सराईखान्यांत 
गेळीं. गाडीवाला बेळांची व्यवस्था लावण्यांत गुंतला. 

दलियेच्या सुदेवार्ने या सराईत या वेळी एकही उतारू नव्हता. अर्थात्‌ 
तिळा स्थतेत्र खोळी वगेरे मिळायळा मुळींच अडचण पडली नाहीं. तिनें 
शका खळीत आपली पथारी टाकली, सराइच्या मालकाने ठेवलेली एक 
पगारी दासी असून ती उतारूची व्यवस्था ठेवीत अस्ते. अर्थात दाळेयेळा 
तिने विचारून सगळी व्यरस्था केली. स्नान वगेरे आटोपल्यावर त्या 
दा्सीमाफतच तिनें जवणाचीहि व्यवस्था लावळी. १ दासीला निवून जावळा 
सांगून दालियने इस्कंदरला आपल्याकडे बोळाविळें. कारण तिला आतां पुढचा 
बेत ठखावयाचा होता. 

आसपास कोणी नाहीं असें पाहून दालिया म्हणाली, “ मुला ! आतां 
आपण पुढे कसें काय वागायचं तें ठखू या. मी तुझी आईप्रमाणें सगळी 
च्यवस्था, ठेवीन, तहि मला कधी सांडून जातां नये. माझ्याकडून प्रत्येक 
माहेन्याला तुला पगार मिळेळ. आज रात्री पुन्हां पुढच्या प्रवासाल 
सुरुवात करावयाची. दिळीळा पोंचल्यावांचून आपणाला सुरक्षितपणा येणार 
. नाहीं. मी आतां दालियाबिी नव्हे हें तुळा सांगायळा नकोच. मी आतां 


संगा. 


दिलबहार. | (२९६) 


पुरुषाचा पोषाक केला आहे. तेव्हां तू मला आपला मालक समजावयार्चे 
व जनाब, ' ' हुजूर, ? । साहब ! * वगेरे शब्दांनी आरंभ करून माझ्याशी 
बोलायला सुरुवात करावयाची; विसरू नको. सावध राहा. मी जनाना 
आहें, असा कुणालाही संशय येतां नये. मी सांगितलेळें सवे लक्षांत 
राहिलें ना!” | 

इस्केडरनें जबाब दिला, “ वाः, मळा अगदी मूखंच ठरविलें बाईसाहेब ! 
खरोखरच मी दुर्दैवी आहें. नाहीं तर इतका खटपट करूनही मला अडाणी 
ठरवून घेण्याचें नशिबी अले नसते! " 

दालिया किर्चत्‌ हंसून म्हणाली, “ तूं मृख आहेस हें आतांच तुझ्या 
बोलण्यांत आळे. मो तुला इतके समजावीत , असतां तूं मला बाईसाहेब 
प्हूणतास हा काय शहाणपणा ! ” 

“ इथे तर दुखरं कोणीच नाहीं बाईसाहेब 

५. नसले म्हणून काय झालें |! तुला तसं म्हणण्याची संवय झाली पाहिज 
मी हा मदांनो वेष कां घेतला आहे, हे. तुला योग्य वेळीं मो समजावून 
देईन. वेडया, मी एक निराश्रित बायकोमाणुस आहें ! तंव्हा मला पदो- 
पदी जपलें पाहिजे. चाहोंकडे माझे शत्रुच पसरलेले आहेत तेव्हां मी 
दालियाविबी आहें हें अगदींच !वेसरून जा. ?' दालिया गभोग्पणानें 
हणाली. 

“: आतां माझी समजूत पडली; पण लोकांनीं जर विचारलें कॉ, 
* तुझ्या मालकाचे नांव काय! ' तर मी त्यांना कसे सांगू ! ? इस्कदरने 
प्रश्न केला, 

“* कुणी विचारळे तर त्यांना माझें नांव नवीवक्ष असें सांग. आणि 

आमचे साहेब आपल्या नाशिबाची परीक्षा पहाण्यासाठी दिल्लीला जात 


४४५ _10 


हेत. ? अशी माहिती दे. ” 

“ हां आतां माझी काळजी दूर झाली. आतां मी कुणालाही जबाब 
द्यायला भिणार नाही. ” 

असो. तो [दिवस व अर्ध] रात्र त्यांनीं त्या सराईतच घालविली. दालळि 
येचा आतां बुरखा नव्हता, मर्दानी पोषाखांतच ती चांगळी शोभत होती. 
: सायंकाळच्या सुमारास. इस्कंदरला पाठवून . तिनें आणखी एक पोषाख 


(२९७) _ थोडक्यांत चुकली ! 


आणविला, कारण नेहमीच एका पाघाखानें राहाणे शक्य नव्हते. अझा 
प्रकारें सगळी तयारी केल्यानंतर सराईच्या मालकाचा निराप घेऊन व त्या 
दासीला बक्षीस वगेरे देऊन दोघेही गारडात बसली. 

गाडी दिल्लीच्या रोखाने चाळे लागली. अंधार होता वरी दालियला 
भाति वाटली नाहीं. कारण नज्ञीब काढण्यासाठी दरबारी निघालेला सर- 
दार भित्रा कसा असेल ! नमीबक्ष भित्रा नव्हता 


प्रकरण २७ वें. 
"विकि -- 
थोडक्यांत चकले ! 


देवावर ब्यांचा थोडा सुद्धां विश्वास नसतो. ते कदाचित्‌ दाःभक असूं 
शकतील; पोरुषत्वावस्च जोर देऊन कार्यारंभ केल्यामुळें पदोपदी ठेचाळल. 
असतील अथवा अगदी मुख बनून वाऱ्यासारखे चोपेर उधळत तरी 
असतील. देवानुरोधाने होणाऱ्या गोष्टी कुणालाही राळतां येणार नाहींत 
आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठीं छाती ठोकून उभा राहातो तो 
आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करण्यासाठींच जगलेला असतो असं म्हणावं 
ळागते. देवदु्वेलास भोगावयाचे ते भोगावे लागतातच; पण ' थोडक्यांतच 
चुकळें ! > या सूत्रमय वाक्यानं ती आपलेपणा सिद्ध करीत असतो 

आमच्या या. कादबरातील नायकनायिकेलाही देवाचे तडाके सहन 
कराव लागत होते, दिशाभूल होत होती. आणि सवांच्याच तोडा “ थोड- 
अयांत चुकळें ! ' हें वाक्य अलुश्वा रित रातीनें उच्चारळें जात होते. कमफल 
म्हणतात तें यालाच. 

प्रथम आपण मुबारकाळाच पाहू. त्यानें ज्या दिवशी जुदसखानाला 
मदत म्हणून वीस सय्ये दिळे आणि दल्यिसंवंधाने बोलाचाली केली त्याच 
दिवशीं सायंकाळी कर त्यानं दालियेची भेट घेण्याची खटपट केळी असती 
तर दाल्यिळा ताकितविबीच्या माहेराहून पळून जाण्याचा प्रसंग आला 
नसता. 


: त्यानेतरची गोष्ट अशी झाली. ताकितवित्रीचा: म्हातारा बाप दुसऱ्य 
शिवी सकाळीच जेव्हां दलियेच्या शोधासाठी उमरशेखच्या 9) आला, 
'लेव्हां दाळिया नाहींशी झाल्याची बातमी जुळसखानाला समजली. त्याच 
वेळी जर त्याने मुवारकाळा हो बातमी कळविली असती, तर कदाचित्‌ 
ताबडतोब धांवाधांव होऊन दलिया सांपडली अतती; पण ही बादमी 
ऐकून मुब्षारकाला राग येईल, तो कांहीं त" नसता घोटाळा माजवून बप्तेळ, 
उमरशेख दुसरच कांहीं तरी करून बेळ वगेरे संशय आल्यामुळे जुळसने 
मुवारकाळा दणजियेसतंधारने कांहींच सांगितळे नाहीं. अर्थातच या गोष्टाला 
दोन दिवस होऊन गेल्यानंत( जेव्हां मुबारक जुळूसच्या भेटीला आला 
तेव्हां त्याला त्याच्याकडून ही भर्यकर बातमी समजडी. तो बिचारा दालि- 
येच्या या नाहींशा होण्यामुळे जवणषाण विसरळा आणि मारे घुमघडाक्यानें 
चोहांकड तिळा शाधू लागला; पण त्याला कुठेंच तिचा तपास लागला 
नाहीं, ततच हिकमतखानाच्या अत्त्याचारामुळें ह्या प्रकार झाला हेहि त्याला 
समजडें नाही. कारण ताकितविमीच्या बापाने आपल्या मुळाच्या कीतीळा 
कळक लागू नये म्हणून त्यानें घरांतल्यावरांत केळेळें निंद्य वतन लपवून 
ठेवळें. करूनसवरून पुन्हां त्याचा उजळ माथा राहिलाच. 


आतां आपण इसाकउद्दीन आणि इब्राहीम या शहाण्या ळोकांसंबधानं 
विचार करू. इस्कंदरने ज्या दिवशीं उमरशखला मुबारक समजून त्याच्याजवळ 
ते दाल्येचं पत्र दिळे आणे त्याला तिचा समाचार सांगितला त्याच्या नंतर 
दोनच दिवसांनी दालियेनें त्या नवाबाचें धर सोडळें. दाळियेला सोडून देण्याचा 
हुकूम त्यावेळी इसाकजवळ होता. व दलियेचें पत्र उमरशेखजवळ होतें. 
तो ज्या दिवशीं अजमीरळा आला त्याच दिवशीं जर खुदादा- 

दच्या गुप्तमसंलती ऐकण्यासाठी बागेत लपून न बसतां तो सरळ सरळ त्याला 
_ भेटला असता तर खुदादादळा सरकारी हुकूम मान्य करणे भाग पहले. 
असतें आणि त्यानें उमरशेखळा त्याचा जाब विचारला असता. उमरशेक्- 
लाही आपल्यावरचें हें किटाळ घालावेण्यासाठीं दाल्यिकडचे आलळेळें प्न 
खुदाददला देणें योग्य वाटडें असते व त्यानें तें दिळांहे असतें. अर्थात्‌ 
आधी दलियेचा तपास लागून ती इसाकच्या ताज्यांत मिळाली असती; पण 
कतेत्वश्ञक्तीची विलक्षण घमेंड असलेले इसाकउद्दीन बऱ्याच खोल पाण्यांत 


(२९९) थोडक्यांत चुकली ! 


शिरळे आणि सवांना पकडण्याचा विचार करून ते या मंडळाच्या पाळतीवर 
राहिले; पण ही मंडळी तती आपली चांगली तय'री झाल्यावांचून निब्षणार 
कशी १ कारण एका लहानशा कां होइना; पण स्वतंत्र त्तजाबाच्या हान 
जबरदस्तीने दाळ्यिला आणावयार्चा होती. जमालखानाला बाहेरून यायला दोन 
दिवसांचा अवधी लागला त्यामुळें या तिघांनाही व त्यांच्या बरोबर इसाक- 
छाही कांहींच हालचाल करतां येईना. तोंपर्यंत नाशेबाच्या वाहत्या सवा- 
हांत सांपडून दाळिया वाहात चालली. इतकेंच नव्हे तर सवोच्याच हातावे- 
गळी झाली. थोडक्यांत चुकले नाहीं तर सगळाच ग्रंथ आटोपला असतां, 

संसार म्हणजे दिशा मुळीचा बाजार ! यांत प्रत्येकाकडून हरघडी चूक ही 
होतच असते. मायावादी ळोक प्हणतात, हें जग म्हणजे कांही सगळा श्रम 
आहे. यांत चिरस्थायी असं तर कांहींच नाहीं तुम्हा आम्हीं बोलतो. जाळ 
तां; पण तं कांही नाहीं सगळें कांही स्वप्न ! कालचक्राच्या भथकर फेऱ्यांत 
सांपडून किती तरी जीव रोजच्या रोज नाहींस होत आहेत; पण भ्रम कांही 
नाहींसा होत नाहीं. आम्ही जे करतो, पहातो, छा विचार करती, आणणि 
ज्याच्यावर मरंबसा ठेवतो तो सगळा भ्रम आहे. सगळाच स्वप्नाचा दखादा, 
खर कांहींच नाही. सुलतान महमूदने सगळ्या भारतवर्षावर विजय मिळवून 
यवनसाम्राज्याची स्थापना केली हांती; पण पारिणाम काय झाळा ( मा 
खाणि पठाण पांचशे बत्रेपयेत या भारतवर्षांच्या छातीवर नाचले पग त्य! 
च्या हातून काय झाळें ? त्यांच्या ताब्यांत त्याचा एक तुकडा तरी आह 
काव ? वीग्श्रं्ठ नेपालियनची काय गत झाली ! हा सवे भ्रांतिकृत चमत्कार 
नव्हे काय ? खरं असे गांत कांही तरी आहे ? 


मनुष्य ज॑ ठरवितो, कल्पना करतो, आणि ज्या कार्याच्या पूततंसाठीं 
आपलें अमोलिक आयुष्य खर्ची घालतो, त्याची त्याला .सिद्वे मिळते 
काय ? नाही. कारण त्याच्या इच्छेच्या आणि सामथ्याच्या विद्ध त्याचें 
अदृष्ट त्याला विरोध कर्रीत असते. त्यामुळें तो विजयी होत नाहीं. कार्यी- 
सारखें फळ प्रत्येक मलुष्याला मिळत असतें. मात्र समजण्यांत चुक होते 
इतर्केच 

या असल्याच भ्रमाने पार्चालितं होऊन कर्मफळ भोगण्यासाठी, दाले- 
याविबी नबाद्यचा आश्रय सोडून मोठ्या तांतडीनें पळून गेली. महंमद- 


दिछबदार. | ( ३५ र 9; भे 


अह्लासारखा चांगला शिकलेला आत्मसंयमी तरुण तिच्या सौंदर्याने वेडा झाला. 
आणि त्यानें तिच्या समोर आपलें हृदय मोकळें केलें. झाळें, तिला तें 
घर सोडून जाण्याला कारण-घडलें ! नाहीं तर ती तेथेंच राहिली असती 
आणणि अरष्टजन्म्नाची गति रोखली गेली असती; पण तें व्हावे कसे! जो 
उमरडेख द.ल्यिला पहाण्यासाठी इतका उत्सुक झालेला होता, तो. तिचा 
तपास लागला असतांहि दोन दिवस स्वस्थ बसला! केवढी ही देवाची 
विचित्र गति. कारण तत झालें नसतें तर भलताच कांही तरी प्रकार 
आला असता ! 

आणि इसाक साहेब! त्यांनाही नसत्या भ्रमाने वेडे बनावेलें. 
ते ताबडतोब खुदादादला भेटून आपल्याजवळचं पत्र दाखवित तर त्याला 
त्या हुकमाप्रमाणे करणें भाग पडळें असतें आणि त्याच दिवशीं दलियेसहू 
तो इन्राहीमला भेटला असता; पण या मानवी आशेच्या विरुद्ध देवाची 
इच्छा अथवा देव कामकरी असल्यामुळें इसाकही स्वस्थ बसला. 

दोन दिवसांनीं उमरशेखची तयारी झाल्यानंतर 'जमाळखानाच्या शिबं- 
दीसहृ स्वारी नशापूरच्या नबाबाकडे जाऊन थडकली; पण तेर्थे जातांच, 
दोन ।दिवसांपूवांच दालेया कुठें निघून गेल्याची बातमी त्याला समजली. 
काय तो त्या वेळची त्याची निराशा ! त्याचा पाठलाग करीत असलेल्या 
इसाकला तर तांड लपवाथला जगाच नाहोशी झाडी. या मूर्खांच्या 
संगतील' न लागतां जर आपण पूर्वांच इकडे आलो. असतो. तर उमरदीख 
अपर!घी ठरून दालियाही सांपडळी असती !  संवांचीच निराशा 'हाऊन 
त्यांना -दात्तओठ खात परत यावें लागलें. आतां इसाकरने मात्र झालेली 
सगळी हकीगत बादशहाला कळवून या सवांना केद करण्याची व्यवस्था 
कर्हे? दी गाष्ट निराळी; पण दाल्या कांहीं कुणाला मिळाठी नाही. 

इकडं इज्राहीमनं निराळीच योजना चालाबिली होती. इसाक आतां 
दाल्यिळा घेऊन येइळ व आपण तिला ताबडतोब बादशहापुढें हजर करून 
त्याला चकित करून सोडू या कल्पनेत तो. दंग होऊन इसाक घेण्यापूर्वांच 
'एक चूक करून बसला; पण ही त्यानें फारच भयंकर चूक केल्यामुळें 
त्याला प्रायाश्वित्तही तसंच भागावे लागलें. ' आतां त्याने काय केळे तें 
आपण पाहू. कारण शेवटीं थोडक्यांत चुकलं असे म्हणण्याची पाळी. 

उप्पणावरच यायची आहे 


(२०१)  बोडयांत शुक्ल ! 


शहासुफीनें, शहाजादी दिलबहारच्या बाबतींत झालेल्या सवे हकीगतीचें 
एक पत्रक हत्नाहीमला वाचण्यांसाठी म्हणून दिलें होते. त्या पत्रकांत 
पुढीलप्रमाणे मजकूर होता. '““ बादशहा शिकंदर लोदी आपल्या सही- 
शिक्कचानिशीं असे जाहीर करीत आहे का, माझी नाहीझी झालेली मुल्गी 
दिलबहार अजूनही जर काणी झोघून आणील तर आम्हीं त्याला त्याच्या 
मेहेनतीचा कल्पनातीत मोबदला देऊं; पण जो मजुष्य आम्हांला. आझ्ला 
लावून भयंकर निराशेत लोटून देण्याचं पातक करील व त्रास देईल, त्याला 
आम्ही भयंकर शिक्षा केल्यावांचून सोडणार नाहीं. दिलबहारचें स्वरूप 
पाहून तिळा झाघायला जाण्याचा कुणाचा हेतु असेळ तर त्यानें तिच्या 
नूतन मंदिरांत ठेवलेला तिचा पुतळा पाहून जाण्याला हरकत नाहीं. त्या 
पुतळ्याच्या मार्गे शहजादीचे तेलचित्र ठोविटेळें आहे त्यावरूनही तिच्या 
स्वरूपाची कल्पना होईल, तरी साहसी वीराने आपल्या नशिबाची 
परीक्षा पहायला तयार व्हावे. विजय मिळल कदाचित्‌ मरणही येईल; 
क्षमा होणार नाहीं व देणगीला तोटा नाही. झाला तर राजा होईल 
नाहीं तर मातीत जाऊन बसेल. ? 


इंब्राहीमनने हें पत्रक वाचळें आणि त्यानें मनांतल्या मनांत असें ठरविले, 
कीं दालिया आणि दिलवहार दोवेंहि एकच. शिवाय मुबारकाने याबाबतीत 
त्याची खात्रीच केली होती; अर्थात्‌ आतां विलंब केल्यास आपणाला निराश 
व्हावे लागेळ, दालियची खरी योग्यता सिद्ध करण्याचा मान स्वतःच 
मिळविला पाहिजे. इसाक तर आतां द लयेला येथें घेऊन येईलच, तेव्हां 
ती येण्यापूवी आपण एकवार दिीला जाऊन तिच्या स्मारकमदिगांतील 
पुतळा व चित्र पाहून यावें म्हणजे आपल्या कायीत मुळींच चूक होण्याचा 
संभव नाही. झशहाजादीच्या स्विर्णमहालांतीळ तिचे तेलचित्र पाहिल्यावर 
आपली खात्री होणारच आहे.” असा त्यानें विचार ठरविला. दलिमेचे 
शहाजादींत रूपांतर झाल्याचें केव्हां पाहीन असे त्याला होऊन गे होतं. 
त्यामुळें मनांत विचार येतांच त्यानें कार्याळा सुरवात केली. 

फत्तेपुराहून दिल्ली म्हणजे केवळ आठ कोसाचे अंतर! सकाळीच 


एका गाडीत बसून अंगर घोळ्यावर स्वार होऊन दिराला जावें अस त्याने 
ठरावेळें व भविष्यकार्लांन सुखमय विचारांत दंग होऊन तो. झोपी गेल्य 


झोपेत त्यानें अनेक सुणस्वप्ने पाहिला. मात्र ती सत्यसृष्टींत कर्शा काय 
खरी होतात याचा त्याला अनुभव यावयाचा होता. गतायुष्यांतील 
चित्रपटही त्याळा दिसत होते. आपणाला कशाचीच उणीव नव्हती; 
पण केवळ आपल्या उच्छुंबलमणामुळे स्वतःचा नाश करून घेतला. 
आतां आकाल्मिक उ्जिगावर्थेठा येण्याचा योग आळा आहे तेव्हां प्रत्येक 
पाऊळ फारच सावधगिरीने टाकळे पाहिजे अर्ते त्याचे मन त्याला सुचजू लागलें 
बादशहाला आपली नाहीशा झालेली मुलगी मिळतांच तो अत्यत खूष 
होऊन मला आपल्या सिंहासनावरही बसवायळा मागेपुढे पहणार नाही. 
व देझांत असषेळ तर “ सम्राट इब्राहीम लोदी' म्हणून लोकांची ललकारणी 
मला ऐकू येग्याचा संभव आहे. दलिया ही शहाजादी दिळवहार झाली 
तरी मळाच वरील. कारण माझ्यावर तिचे प्रम आहे. आणि मोहि 
तिच्यावांचून कती अन्यक्माचें चिंतन केडेळें नाहीं. इंश्वराचें मळा 
सहाय्य असल्यास यावेळी माझा कल्पनातीत उत्कषं होणार आहे यांत 
संशय नाहीं, वगरे विचार इन्ाहीमळा जागवीत होते. त्यामुळे त्याला 
ऱ्या रात्री गाढ झोप लागली नाहो. 


० 


आशमुळें त्याळा नवजीवन मिळालें. त्याच्या हृदयांत विजक्षण 
उऱ्सख्ाह संचारित झाला. आपण अजनपर्यंतचे आयुष्य अगदीं झोंपिंत 
धाळावेळें, असे घाटून तो स्वत:शीच लाजळा. सकाळी उठल्यानंतर 
त्यानें आपला चडूरा आरशांत पाहिला तो त्याला त्यांत विलक्षण फरक 
झाळेळा दिसून आळा. अबूनप्येत इघ्ाकरडून काहींच बातमी न अल्या- 
मुळे ता कांहींपा चिंतातुर झाला हाता खर; पण आपल्या चेहऱ्यावरचा 
हो ततेठा पाहून अतां विचार कात बर्गे योग्य नाही अज त्याने ठर- 
विळे. एका उमद्या घोड्यावर स्वार होऊन तो दिळीकडे निवाला. त्या 
काळी उदयाला येगारा कोणताही वीर दिलीळाच जात अतत. इब्राहीम- 
नृंहि तसेंच केलें. 

त्या काळी दिलत अनक मुश्याफाखाने होते. आणि 'त्यांपेकी 
कित्यकांत तर बिनखवानें राहातां येत अप्ते; पण वरच्या दजाच्या लोका- 
साठीं आणखी निराळे मुशाफरखान होते त्यांत श्रीमंत प्रवाशांची स्वतंत्र 
-व्यवस्या ठेवली जात असे. हे मुझाफरखाने तीन तीन. मजली असून त्यांतील. 


(२०३१) थोडक्यांत चुकळें !. 


लेल्या भाळ्याने रहावयास मिळत. प्रत्येक खोली त्या काळच्या पद्धती- 
प्रमाणें उत्तम रीतीनें श्रेंगारलेली असल्यामुळे तेथें राहावेसे वाटे. नोकरांचाही 
अभाष नव्हता. | 

इन्राहीम दिछीला पोचल्यानंतर अशाच एका मुशाफरखान्यांत भा- 
ढ्याची खोली घेऊन राहिला. त्याला मिळालेली जामा फारच चांगली 
असून तेथें कुणाचीही गडबड नसे. शिवाय खोलीहि फारच उत्तम पद्धतीने 
सुझोभित केलेला होती. शिवाय या मुशाफरखान्याच्या मालकार्न इब्राही- 
मत्हा पाहतांच ओळखलें त्यामुळें त्याला कशाचीच कमतरता नाहींशी 
झाली. तो तेथें एखाद्या अमीरउमरावाप्रमाणें थाटांत राहू लागला, 

पण अशा रीतीनें राहणें आपल्या भावी दजाळा कमीपणा आणणारे 
. आहे असें वाटल्यामुळे मुशाफरखान्याच्या मालकाचा फार आग्रह अस- 
तांही इब्राहीमनें दुसशकडे जाण्याच ठरावेळें. कारण मनाच्या अस्वस्थ 
स्थितींत एकांतच फार पसंत असरुतो.  मुशाफरखान्याचा 
माळक फार उमद्या स्वभावाचा माणस होता. इब्राहीमसारख्या 
आपल्या से्याच्या मुलाला आपण दूर करूं नये, त्याच्या शक्‍य तितकें 
उपयोगी पडावे असें त्याला वाटत होतें त्यामुळें त्यानें आपल्याच इमार- 
हींत त्याची स्वतंत्र राहाण्याची व्यवस्था करून दिली व तेनातीला दोन 
नोकरही दिले. मधून मधून कांही नवे नवे स्वाण्याचे पदाथ करूनहि तो 
त्याच्याकडे पाठवीत असे. 

अशा प्रकोर खाण्याजेवण्याची व राहाण्याची एक प्रकारें चांगली साय 
झाल्यानंतर त्यानें नसरतखानाला दिलबहारच्या स्मारकमंदिरासंबंधाने व 
त्यांतील सोन्याच्या पुतळ्यासंबंधानें माहिती विचारली. खानानेही आप- 
ल्याला ठाऊक असलेली हकीकत त्याला सांगितली. शिवाय ' आतां 
जो माझ्या मुलीला आणून मला भेटवील, त्यालाच मी ती .अपण 
करीन ' असेंहि बादशहानें लकतेंच जाहीर केल्याचे नवे वर्तमान त्य़ाने 
त्याला कळविलें. 

इत्राहीमला अत्यानंद झाला व त्यानें दुसऱ्या दिवशीं सुवणांचा पुतळा 
पहायला जाण्याचें ठराविळें. हाय ! इब्राहीमचें हें साहसच त्याच्या- 
वर भयंकर संकर आणण्याला कारण झालें !! देवाची गति विचित्र असते 
. हणतात ते खोटें नाहीं; पण इसाक उद्दिनांने पुढें काय केळें तंआपण पाहूं, 


गदळबडार (रर) 


प्रकरण ३८ वें. 
"7*)९८>2०-- 
अपराधी सांपडळे पण--! 


व्नीर उळू-मुल्क हा बादशहाचा मुख्य मंत्री असल्यामुळे त्याच्या 
* हुकुमाने बहुतक कारभार चाळत अस असें म्हणायाळा हरकत नाहीं. कन्या- 
(विरहाने उद्दिय़् झाळेडळा बादशहा दरबारांत मुळींच येत नते. त्यामुळें 
. सगळी जवाबदारांचा कामे वजिगालाच पडावी लागत. जमालखानाच्या 
बाबतीत इसाक उद्दिनाला हाताशी घरळें होतें त्यामुळें दाठियेच्या मुक्त- 
तेचा. हुकूम मिळग्याळा इस्राकळा फारसे श्रम करव लागले नाहींत; पण 
नुसता हुकूम मिळवूनहि त्याचे कार्य झालें नाहो. 
त्यामुळे योग्य संधि साघून इसाक उद्दिनाने अजगीरच्या वृद्ध सुभेदा- 
राची भेट घेतली. सुभेदार सळाबतखःन 'हा इसाकची योग्यता जाणून 
होता. बादशहाकडे त्यांच किती वजन आहे हें त्याला माहीत होते, 
त्यामुळें त्यानें त्याला पाहतांच योग्य तो मान दिळा व आदराने कुश 
सम;ःचार विचारून झाल्यानंतर भेरीला येण्याचें कारण विचारलें. तेव्हां 
इसाक म्हणाला, “ चोहोकडे माजडेल्या अदाघुंदीत माझ्या एका मित्रा- 
चाहि सर्वस्वी घात होऊं पहात आहे, तेव्हां आपल्याकडे तरी याबदल 
कांही दाद लागते का पहाती म्हणून मी आलो. '' अशें प्रास्ताविक भा- 
षण करून वजिरानें कार्जाला दिळेडा हुकूम, सुभदाराळा दिलेळें पत्र व त्या- 
संबंधी इतर हकीगत त्याने त्याला सांगितली. 
त्यावर सुभेदारांनी उत्तर दिळे, “' एवढ्यासाठी तुह्यांला इन्‌्को 
तसदी घण्याचे/कारण नव्हते; बरे, आतां समक्षच त्याचा निकाल करूं. !! 
असें म्हणून त्याने धमावतार काजी खुदादाद याला बोलावयाला 
पाठविलें. क 
_. एका घोडस्वारानें ताबडतोब जाऊन काजीतावांना त केल्यामुळे. 
त्यांना आपल्या मदतनिसासह धाईव ईनें नि गर्वे लागडे, व सुमार अध्या 
तासांतच दोघेहि सुभेदारासमोर येऊत हजर झाले. बाजूला बब्लेल्या 
श्साक उद्दीनाल्या पहातांच खुदादादवें धाबे दाणे, पण समक्ष(सभक्षत्र: 


सुभेदाराच्या कानांत संत्र फुकणें शक्‍य नसल्यामुळें त्यांला हात चाळा त 
नुसावे ठागळ 

कार्जीच्या मदतनिसाकडून सुभदारानें, दालिय्रेच्या आत्मविक्रयासंबं 
घांची हकीमत विचारून घेतळी. व त्यांना ती कोतुकास्पद वाटली, इत 
कॅच नव्हे तर उमरशेखतारख्या मनुष्याला इतका नीच बनविण्यात 
काजीनें सह य्य कवे याचाही त्यांना राग आला. ते हणाले, “ आधीं 
त्य़ा सेंतानी उमरशेखळाच पकडून अ'णळा पाहिजे. . झालेल्या प्रकरणांत 
साक्षीदार कोण कोण आहेत 

मदतनिसानें उत्तर दिळे, ': काजीचे कांही शिपाई व इज्राहीमचा नोकर 
मुबारक ! 

लामर्लाच सुभेदारांनीं मारपुन्सीला सांगून सवाना हुकूम लिहिविळे 
आणि आपली सही करून ते वोडेखाराच्या हाती रवाना केळे, तेत 
काजी खुद्द याला आपल्या घरून दुसर्णकडे कोठेही न जाण्याचा पतिजञा 
लेख लिहून घेऊन जावयाला सांगितळे, कारण तोच मुख्य अपराधी असक 
असें त्यांना वाटत होतें 

उमर्खळा सुटलेल्या हुकुमांत असते लिहिलं होतेंः--- र 
इत्नाहीमबी दासा दाळिया टळला ज्या. कागदाच्या आधाराने विकत घदलया 
लो. कागद घेऊन दालियावित्रीसह  हुकूमदेखत आमच्यासमोर तावड- 
तोव हूजर व्हावे. ' | 

हा हुडूम घेऊन सुभेदाणचा स्थार जेव्हां उमरशेलव्या बर्ग गळा तः्हूं 
_- पर आणि अपगर हे दोघेह, दालियततबंचानं पुढे काय करावे हा विचार 
करोत बसळे होते. अकप्मातू सुभेदाराचा स्वार अलिहा पाहून त 
भ्याले. असल्यावर आज काय प्रसंग आठेडा आहे, हें त्यांना माहीत 
नव्हते. उमर घाडबाइईनें पुढें झाला आणि मोठ्या सन्मातारनें त्यानें त्या 
घोडेस्वाराळा घोड्याररून खालीं उत&ून आंत नेलें. तोंच त्याने तो हुकूम 
त्याच्या देऊत म्हूटळें, “ हा हुडूमे प'हूतांच तुह्यांहा ताबडतोब निवाले 
पाहिजे,,परतंग मोठा आणीबाणीचा आहे. काजी खुराद यांनाही त्यांच्याच. 
चर्श नजएकेरेत ठेवण्यांत आले आहे. लवकर चला. टल 

नबाबाच्या वाडयाशी आपली व इसाकची झाळेजी . मुलाखत : 
जेमालखानावरील त्यांचा राग तर्तेच दालळियेच्या तपासांत त्याची झाळेली 


दिलदार. 


निरिशा वगेरे प्रसंग ढोळ्यांपुट उभे राहतांच उमरसषखच धाबे दैणांजले, 
असगरअष्ठीही भिऊन गेला, स्वुदादचा सल्ला घेणें शक्यच! 
राहतां राहिला जमाळखान; » पण इसाकची आपणावर तीदृण ही क दी की. 
आहे, हें लक्षांत येतांच गरुडाच्या भयाने ल्पणाऱ्या सर्पामरभा १ 


का 


कुठें दडी मारून बसला होता तें उमरशेखला मुळींच न्य 


दाल्ययेच्या निमित्ताने खुदादसह सर्वाना एकत्र करून. वादेशही हा का 

- सानण्याचा इसाकचा बेत उमरशेखच्या थोडासा लक्षांत आत्या चुकी 
त्यांतून सुटावे कते हे त्याला समजेना. दहा हजार रुपये गेले ते :गेलेच, 
पण बादशहाच्या विरुद्ध बंडाळी माजविणारा जमालखान याच्याशी. संगम- 
नेते करून एका स्वतंत्र नबाबाच्या वाड्यावर हलला करण्याचा प्रयत्न 
केळ, हा आरोप जर आपल्यावर लादळा गेला तर त्यांतून आपली 
सुटका होणे शक्‍य नाहीं. तसेंच दालियेच्या बावठीतही आपणावर जंबर- 
दस्त मुन्हा शावात होण्याचा संभव आहे... १. उमरशेखच्या अन्त:करणांत 
अश्ला प्रकारच्या विचारांचे काहूर माजले असतां त्या स्वारानें . दरबारला 
निवण्या ठी पुन्हां खडी ताकीद दिली. तेव्हां ता कांहींसा शुद्धीष) आला. 
आशि योग्य तो पोषाख करून मोठ्या जड अन्त: करणाने सुभेदाराच्या वा- 
डकरंत येऊन खास दरबारांत हजर झा व 


ही दरवार खास आपल्याच चवकशीसाठी असून तो आपल्याला प्रति- 
कूळ आहे हें समजून येण्याला उमरशेखला विलंब लागला नाहीं. काजीचे 
कोर्टी शिपायी; मुबारक, इसाक वगेरे ठळक मंडळी आपापल्या दर्जाप्रमाणे 
आसनस्थ झाली अतून सुभेदार उग्र चेहऱ्याने प्रत्येकाची जबानी घेत 
आहेद हें जेव्हां उमरने पाहिले तेव्हां विज्ञषक्षी लपवाछपवी न करतां 
झालेला सगळा प्रकार सांगून मोकळे व्हावे असे त्याला 


वाटलें व तो आपल्या 
कवुळाजवाबाचा जुळणी करू लागला. | 


._ शुबारकारने आपल्या जबानींत उमरशेखचे कारस्थान उघड' केलें. व 
आंडीच्या शिपायांनी त्याला दुजोरा दिला. दाडियेसारल्या स्वगीय देव 
वेंबा अज्ञा रीतीने छळ व्हावा आणि त्याबद्दल आपणाठा कांहीहि समजू 
नये. याचें सुमेदाराळा वाईट वाटले, आपण नुसत्या भानगडीत पडून 


रत्न हातचे घालावेळे यंबेहल . इईसाकलाहि पश्चा- 


झंवर जबाबाची पाळी येतांच दालियेचे दन झाल्यापासून तों 
च्या वाड्यांत तिच्यासाठी आपण कसे घुसलो येथपर्यंत त्यानें 


ज्ल्या हद्या सुरासे विचारळें, “ तुह्यावर बादशहाची थोडीशी दया व्हावी 
असे .बटत असेळ तर तूं ताबडतोब जमालखान कुठें आहे ते प!ग. दालि 
येळा : घेऊन तो कुठें तरी पसार झाला असावा, व तू निमकह्रास 
कुत्र्या त्याच्याकडून बराचसा पेसा घेऊन आपल्या तोंडाला कुळू्प घातलें 
झसवेंस असा मला जबरदस्त संशय येतो. बोल, जमाळणानाच्या बाबतींत 
तुला काय माहिती आहे ती सांग 


नमालखानाबद्दल उमरशेखळा कांहींच माहिती नव्हती; पण त्यानं तर्स न 
सांगतां आणखी मूखपणा केला, तो म्हणाला, “ घर्मायततार काळ खुदाद 
_ याला. जमालखानाची सर्वे माहिती आहे. कारण आपण बादशहा 
- होतांच तुला अजमीरचा सुभदार करतो. असे काजीळा त्यानें वचन 
दिळे, आहे; त्यामुळे दोघांच्याही हालचाळी एकमताने चाल्त 
असतात. 7 | 
सळाबेतखान अलुभवीक आणि दूरदर्शी होता. बादशहाच्या विरुद्ध 
वाळलेल्या कारस्थानाचे बरेचसे धागे यांच्याकडन आतां आपल्या हातीं 
येणार अशी त्याची खात्री होतांच त्याने दाल्यिचे कारण पुढ करून 
खुदादादळाहि कैद करण्याचा हुकूम दिला आणि त्या कामावर खुद्द इसा- 
कचीच नेमणूक केली. कारण दुसरा अनलुभवी मनुष्य पाटविल्यास 
त्याच्याकडून हें जोखमीचे काम होणार नाही. व बदानितू शुद 
हातची निसंटेळ ! सुभेदाराची भीति बरोबर होती. व ती इसाकलाडॉ 
योग्य वाटली 
काजीला केद करण्याचा हुकूम दिल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्या 
... लि १८ 


दिंलबहार, (१०८) 
साठी स्वतः जावयाचें ठरविळे व उमरझेखळा म्हटलें, ' उमर, तू बाद- 
शहाचा गुन्हेगार आहेस खए; पण तुझ्यामुळेव आम्हांला राजाविद्वद्ध 
चाळलेल्या एक' मोठ्या कटाचा सुगावा ळागला ही तुझी एक प्रकारची 
मदतच आहे असं मानून मी तुळा या छटल्यांत बरीचशी सवळत. देईन 
इतकेंद नव्हे तर दाळियेचा तपासत लावून दिल्यास तुला तिचा पैसाहि. 
मिळवून देण्याची व्यवस्था करीन; पण खुदादादच्या घणची झडती घेण्याच्या 
कामांत तू आम्हांला सहाय्य केळें पाहिजेत. कारण त्याच्या सगळ्या गुह 
क्ञामा आणि मुग्ारे तुला माहीत आहेत |” 

उम्सशेक्व म्हणने एक कृमण सावकार ! त्याला अकूड ती किवीशी 
असमार ! ' आपडा पेता परत मिळत आहे ' एवढीच सवत त्याळा 
पुरेशी झाळी, कार्जच्या घरांतील सगळ्या चोखारा त्याला माहीत होत्या. 
पेझाचा लोभी मनुष्य कोणतीहि नीच काते करायाला मावार घेउ नसतो. 
उमरनेहे ततच कर. काजीचा सर्वस्वी घात कण्याला तो तयार झाला, 
व सुभेदाराबशेवर निवाला. इप्राकरने पुढे जाऊन आपळी कामगिणे बज- 
बलीच होती. 

खुदादाद मात्र या आकात्मिक प्रकाराने अगर्दी चाकित झाळा ब मीच 
मनुध्यावर विश्वासून कोणत्याहे महत्वाच्या कामाला हात घातला असतां 
कष्ठा घत झेतो हें अलुभवून चुकला; तरी पण स्वतःला पकडलेले पाहतांच . 
त्यान जपाललानाळा इषारा करण्यांत चूक केळी नाही, त्यामुळे सुभेदार 
येण्यापूवींच एका चोर्वाटने जमाळख'न निवून गेळा, व त्याने दिल्ली 

रवरत्रा हादरून सोडळें, तरी पग इसाकच्या हातून त्याळा तुर्तां आलें 

नाहीं; तो. पतंग आवानेंच येणार आहे 


प्रकरण ३९ वें 
२०-३३ 
तदशन 
._ झहासुफीने दिलेल्या एका लहानशा कागदात दिलु'च्या कनक-महालाचे 
संक्षित्लव वर्गन लिडलेडे होतें. . ह इबःहीमनें तें गाचून पाहिल्यामुळेंच त्यात्ज 
दत्तु कता उत्पन्न झाली होतीश 


११०२) मूतिदर्शन 


- हा ' कनरुमहाल ' किंवा हू ' हिरण्मंदार ' सम्रादच्या अन्तःपुराजवळच 
असून जनानखान्याच्या शेवटच्या महालाशेजारी उभारण्यांत आलेलें होते 
खंगमरवरी लाळ दगडांनी फारच सुझोभित रातीनें तें वांधलेळें असल्यामुळें 
कोणालाही चर्कन आढळल्यााचून राहात नसे. या स्मारकमंदिराकडे 
खोकांची दृष्टी वेधावी अप्ताच सम्राट्चाहि उद्देश होता 

दिल्याहार शहाजाद चे हें स्मारक सर्वांना फारच मनोरम वाटत असे. 
याच्या दोन बाजला दोन दखाजे अतून एका दरवाजांतून अगदी थट 
'राजरस्त्यावर येतां येत असे, दुसरा दरवाजा मात्र जनानखान्याशीं संलय्र 
झालेला होता; पण ता नेहेमी बंद असे. 


या हिरण्मेदिराच्या चोहोंबाजूंळा आरक्त रंगाच्या दगडांचा मार्ग- केलेळा 
असून ठिकठिकाणी लहानमोठी फुळझ'हें लावून पदपथांना शोभा आण- 
ळेळी होती. त्यामुळें जिकडे तिकडे बहरलेल्या फुलांचा सुवास दरवळून 
गेळेला अपे, जरी हे मंदिर म्हणजे एक शोकचिन्ह होतें तरी तो. पुष्प- 
बहार पाहून कोणाचा असःकरण तेथें रममाण झाल्यावांचून राहात नखे. 
मुष्पपरागांतून कणाकणांर्नी मधुसंचय करणाऱ्या अलळकुळांचा मघुरखुंजारव 
अड त्हृदयाचें दडपण नाहीत करून दिळ खूष कर्णत असे. 

या स्मृतिमदिरालळा कबर असे नांव देतां येणें शक्‍य नव्हते; कारण त्यांत 
कोणाचाही मृतदेह ठवळेळा नव्हता तरी पण त्याला महाल म्हणतां 
येणहि झक्य नव्हतें का/ण कोणाही जिवंत परीची ती विलासंमामि नव्हती 
जो तो त्याळा हिरण्यमंदीर किंवा कनकमहाळ असेंच म्हणत असे 
मंदिराचा घुमट गोळ असून पांढऱ्या दगडांचा केलेला होता. जमीन मात्र 
काळ्या फत्तरांनीं बनावेलळी असल्यामुळें मिश्र रंगाच्या वेदीळा विळक्षण 
शोभा आली होती. | 

विचित्र रत्नखचित मिश्ररंगाच्या वेदीवर दिळवहारची निर्जाव स्वणं 
मार्त विराजमान झाळेळी असून तिच्या मागच्या बाजूला असलेल्या मिंतीला 
तिर्चेच तेळचित्र लटकत असडेले दिसत होतें. या तेलचित्रांत शहाजादाचे 
पूर्ण सोंद्य प्रस्फुटित झालळे असल्यामुळे ती तेथें उभी आहे की. काये 
“असें वाटत होते. . | 
[दीची कनकर्मात एक., 


म वस्र पेहेरटी असून अंगावर 


बा (३१०) 


हिऱ्यामोत्यांचे अलंकार शोभत होते; पण वेदीच्या खाळच्या बाजूला एका 
शुम्र दगडावर खोदलेली अक्षरें वाचण्याकडेसच बऱ्याचशा प्रेक्षकांचे लक्ष 
ब्रेधत असल्यामुळें त्या अलंकारांकडे कोणीच पहात नसे 

दगडावर असें लिहिलं होते:---““ ही नाहींशी झालेली शहाजादी दिल- 
बाहार जो कोणी झोघून आणून देईल किंवा ती अमुक ठिकाणीं “आहे 
असत खात्रीपूर्वक सांगेल त्याला ही सालंकृत मूर्ति दान करण्यांत येईल,'? 
हे वाक्य वाचून पुष्कळांनी आपल्या नरिबाची परीक्षा पाहिटी पण 
त्यांत कुणाटाच यश आलें नाहीं. ही माते नेहेमी ताज्या पुष्पहारांनी 
सुशोभित ठेवावी असा बादशहाचा हुकूम असल्यामुळें नेहेमी त्या मूर्ती- 

वळ दोन दासीचा पहारा असं 

सप्राटच्या धाकट्या मुलीचे नांव युलबहार. सागीळ एका प्सगी या ए० 
लाचा वाचकांना परिचिय झालेलाच आहे. गुलबहार या वेळीं पूणे तारुण्यांत 
आली असून ती आपल्या सोंदयानें अगदीं गवीला चढलळडी होती. तिनें 
अद्याप विवाह केला नव्हता. एका काळीं, रात्रीच्या वेळी घडलेल्या एका 
घातकी प्रसंगाने ती इतकी झुळ्ष झाली हाती को ती सवे पुरुषांचा तिर- 
कार करात अर्स, पुरुष तितर सगळ बश्मान अस ता म्हणत तर, कारण 
तिला कोणा एका बुरखेवाल्या पुरुषाने फसविले हाते, व नहती. घडे 
करण्याबद्दल घमकाथेळे होते. जर त्या पुरषाचा व तिचा पारजध झाल्य 
असता, त्यानें जर प्रमाराधन केळे असतें, तर ती त्याच्या त्या गूरपणासुळें 
त्याला आपळे सर्वस्थर अपण करायला तयार झाली असती; पण त्याने तिची 
थाचना केटी नाहीं त्यामुळें क णाही पुरुषाशी आतां कसलाच सुंवध ठेवा 
वयाचा नाहीं अशी तिने प्रतज्ञा केली होती. गुलबह्ारने आपल्य विवाह 
कुशुवा म्ह्णून बादशहार्ने पुष्कळ प्रयत्न केळ; पण त्यांत त्याला मळींच 
यश आळे नाही. या बाबतीत मला कुणी जात्त त्रास दिल्यास मी आत्म- 
हृत्या करांन असेहि तिने शेवटीं बादशहाला सांगितलें, त्यामुळें बादशहाला. 
्षापल्या म्जीविरुद्ध तो नाद सोडावा लागला, 


तिची मियतम वडील बहीण दिलबहार, हिच्या नाहीशा होण्यापुळे तिळा 
नेहेमी फारच दुःख वाटत असे. ती प्रत्यक शुक्वारी आपल्या- बाहिणीच्या 
त्या 'सुंवर्णसूर्तीवर राशी एकी. झुळें वाही आणि आपल्या मनाचे संसाचान 


(१११) 


करून घेई, तेर्डाजत्रावर रोज पांच सदा माळा वाहिस्यावांचून तिळा कर्धी 
प्षोपच आळी नाहीं. तिची येण्याची वेळ झाली कॉ या मंदिरांत चोहोकडे 
कडक पहारा बसे, व शुक्गारी तर तेथें कुणालाही येण्याची परवानगी नव्ह- 
ती. मात्र दर शुकवारी कांही मुळे तेथें येऊन कांही गजळ गाऊन जात 
अगर: कुराणशर्राफांनील कांहीं स्तोत्रे म्हणत. एकंदर्रीत तेथे नेहेमी जागर 
वाहात अस. 
असो. एका शुक्रवारी अशा प्रकार गायन करण्यासाठीं कांही ठरार्वाक 
मुळें तेथे जमा झालीं असून त्यांनीं स्तोत्रपाठ म्हणून झाल्यानंतर गजळ 
गाण्याला सुरवात केली होती; इतक्यांत एक उच्च दर्जाचा पोशाख केळेला'.. 
सभ्यस्ता दिसणारा मनुष्य त्या मंदिराच्या दरवाजाशी येऊन उभा गाईला, 
गायन चाळू होतें. 
बालम, आवा हमारे गेहर | 
तुम विन दुखिया देहरे ॥पृ॥ 
तु लब कोई कडे तुम्हारी नारी | मोको लागत लाजरे, | 
दिलसे नही दिळू ळगाया ।] तबळग केसा सनेह रे ॥ १ ॥ 
न भावे नींद न आवे | ग्रह वन धरे न धीररे | 
कासन को हे बालम प्यारा । ज्या प्यासेको नीरर. | २॥ 
> > >< > > > 
गायन अधवट बंद करून मुलें दुसरीच एक गजल गाऊं लागली. 
हमता हें इस्क मस्ताना, हमको होशियारी क्या ! 
रट आजाद या जनमे हमको चेन बेचेन क्या ! 
जो बिठुडे हे पियारेस, भटकते दर बदर फिरते । 
टमारा यार हे हमम, हमको इन्तिज्ञारी क्‍या ! 
न पळ विछूडे पिया हमसे, न हम विळुड पियारेसत ! 
'उनहिसे नेह लागी हे, हमको बे करारी क्या. 
शिक ग शू शी 
मुळांचे गाणें ! निमेळ अर्थ ! |! निर्मल सूर आणि निर्मल भाव ! गॉयन- 
लहरी चोहॉकडे पसरत होत्या आणि ऐकणारांचे कान पावित्र करून दिमं- 
साशी किछीन होत होत्या. वेळ.,.सायंक्रॉळकी असल्यामुळे प्रकृतिदेवीच्या 


दिल्बहारे; (३११२) 


'वूसरपणाची घुंदी पुष्पसुवासाने अधिकतर घुंद होऊन सूर्यकरांचा सोनेरीपणा 
मूर्तींच्या हास्योत्फुलल चेहेऱ्यावर प्रतिबिंबित होऊन त्या प्रसंगाला अपूवता 
आणीत असल्यामुळें सर्वांचाच समाधी लागल्यासारखी झाली हाती. 

दरवाज्यांत उभा असलेला तो वरिष्ठ दजाचा मलुष्य हें चाललेळें गायन 
अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. कदाचित्‌ त्याला आपण स्वर्गाच्या दरषा 
न्यांत उभे असल्याचाही भास झाला असावा. कारण आपण कुं आहो 
आणि काय पहात आहा यार्चे त्याला भानच नव्हत. त्या गृहस्थाला 
जरी त्या गायनाने अगदी माहून सोडलें हातें तरी त्याला मंदिरांत कारही 
येववेना, लोखडी दरवाजा बद अतून छोडी दिंडी उघडी असल्यामुळें सर्वी- 
नाच आंत जाण्याची परवानमी नसावी असें त्यास वाटलें असावें. बार्ही 
तर तो आंत गेल्यावांचून राहिळा नसता, असें त्याचा चहराच सांगत 
हाता. 


हा दुसरा कोणी नसुन प्रेमवेडा इत्राहीम होता. त्याला मंदिरांत 
जावयाचे हातें; पण तो गेला नाहीं. अकस्मात गायनही थांबले. वीणेचा 
झंकार निस्तव्ध झाला आणि मोठ्या थोरल्या कड्यावरून लोटून द्यावे 
त्यापमाणें इज्राहीमळा वाटळें, तो चकित होऊन इकडे तिकडे पाहू 
स्गला | 
हृदयाच्या विलक्षण उत्सुकतेमुळें इसाकची परवानगी नसतांही त्याळा 
न कळाविता तो दिल्लीला आला. इसाक घरी येण्याचीहि त्यांन वाट पाहिली 
नाहीं, हें वाचकांना माहीत आहेच. सराईतील त्याच्या दोस्ताने-नसरत- 
खानाने-त्याला कनकमहालाची गोष्ट सांगेतल्यामुळे त्याचें हृदय जास्तच 
उताबीळ झालें आणि त्यामुळेंच त्या दिवशी तो. अगदीं सायंकाळ झाली 
होती तरी हिरण्मंदिराच्या दरवाजाशी येऊन उभा राहिला. 
पण त्या दिवशीं त्याच्या हृदयाची पिपासा तृप्त झाली नाहीं. कारण 
झांकलेला दरवाजा कुणीच उघडला नाहीं. आणि दरवाजा उघडल्यावांचून 
तर त्याला आंत जातां येणें शक्‍य नव्हते. आधींच प्रेमवेडा बनलेल्म इब्राहीम 
ता. प्रेमाची गाणीं ऐकून जास्तच वेडा बनला... व बरीच सुत्र झाल्यावर 
. निराशांपूर्ण अन्तःकरणानें तो एकाद्या दारुड्याप्रमाँगे पडत शत आपल्या 
घराशी आळा, माळकाची वाट पहात दरवाजांत नोकर उभा होताच, 


(३११२) 


त्यांने लागलीच त्याचा हात धरून त्याला मार्डीवर नेलें. अतिरिक्त मद्यपा- 
माने माळकांची झझी अवस्था झाली असली पाहिज असा त्याचा 
समज होणें साहजिक होते.  इबार्हीमचेंहि त्याच्या त्या समजाकडे 
लक्ष नव्हते. 

नसरखानाच्या सहाय्यानें इन्नाहीमने आपल्याला पसंत असं एक दुमजली 
झर घऊन त्यांत एक दोन नोकरांसह तो. राहात असे हे पूर्वी सांगितलेच 
आहे. निरनिगळ्या विलक्षण प्रसंगांतून त्याचा जीवनप्रवाह वाहात गेल्या- 
मुळें त्याला आतां एकांतवासच फार पसंत वाटू लागला होता. दुसऱ्या 
कोणाही माणसाच्या साहचयांला जाणं अथवा त्याच्याशीं बोलणें त्याला 
झरगगदी त्रासदायक वाटत असे. आणि यामुळेच त्याला अगर्दी एका 
बाजूला असलेलें हें घर विशेष पसंत पडलें होते. कारण त्या. बाजूला 


१७. ३५ 80 


कोणाही येण्याचा संभव नव्हता 


ही इमारत एका लहानशा उद्यानांत असून घराच्या वाश्चिमेकडची 
श्विडकी उघडली की या नातरंगावर विहार करणारा निर्मल समीरण होक्ष्या 
सअलटला शीण्भार उतरीत असे. यमुनातरंगाचा कलव्वनीही ऐकू 
गई, जागा निर्जनच होती 

हिरण्मीदराजडळून परत येतांना तो मनांत म्हणाळा, मी दिल्लीला 
आल्याला सातच दिवस झाले. इतक्यांतच निराश होतां नय. त्या मदि॥ांत 
कृधांना कर्धी माझा प्रवेश झालाच प्राहिज, मग त्यांत मला मरण आलें 
तरी हरकत नाहीं. दलियला तिच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव उत्पन्न करून 
व तिळा तिचा पूर्ण अधिकार मिळवून देऊन मग मी माझ्या ह्ृदयांतील 
विचार तिला बोडून दाराविणार ! तिच्या सध्याच्या बिपन्नावस्थचा फाथवा 
घेऊन मी. तिळा कधीहि माझी हो म्हणणार नाही. ती देवता आहे. मी 
तिची उपासनाच करीत राहीन, 

असा विचार करून घरी आल्यानंतर त्याने इस!कला एक लांबळचक 
पत्र लिहिलें व ' यथ येण्याचा आपला उद्देश व पुढील कार्य ! त्याला 
बाहीर करून ' दळियेसह तू ताबडतोब निघून ये असेहि त्यांत त्याला 
तुचावेण्यीला' त्याने हकंग्ी केलं नाही, तसंच या पत्राचे अनुकूल" उत्तर 
येतांच पुन्हां ती सुषणंमार्व पहायला जायचहि त्यानें निश्चित ठरविलें 


प्रकरण ४०चें. 


प्रियदशन आणि वेषांतर. 


कांडी संकटावांचून दुरी दाळिया आपल्या झोकदार पुरुषवेषांत दिली ल! 
येऊन पोंच ठी. पाहेल्या पहिल्यानें अशा वेजानें बाजारांतून वरे फिरण्याला 
तिज संह्रोंज वाटत होता खण; पग त्या पुरुषवेषाचा विला असा कांही 
विळक्षण उपयोग होऊं ळागळा की, सःहाजिकच तिचें घेये वाढळें व याच 
वेब्नांत आपली उ्जितावत्था होईळ अशी तिची खात्रो झाली. 

क्षिधाय या पुरुषवेषांत ती फारच सुदर दिसत अते. तिच्या त्या.म- 
दानी सोंदर्याची खुळावर तिलाच मोडीत करी व ती स्वतःवरच फिदा 
होऊन मोठ्या उत्साहानं वागे. तिळा एक प्रकारचा आत्मविश्वास उत्पन्न 
झाला होता. हा काणी तर मोठ्या दजाचा सरदार अत्ता पाहिजे अशी 
लोकांची झाळेळी समजूत पाहून, इस्कदरने पोषाख विकत घेण्यांत बरीच 
हुषारी ळढविळी असली पाहिज अशी तिची खात्री झाली. तो पोरगा तिळ. 
फारच आवडू लागला. त्याला सांगितथ्यावांचून ती कोणतेंहि काम करीत 
नसे व तोहि आपल्या मालकाबदेल विडक्षण पूज्यबुद्धि मानून त्याचा 
हुझूम मानण्यांत तत्परता दाखवी. 

अशा थतीत दिलात अळेला हा तरुण सरदार नतीपक्ष आपल्या 
लोका सह एकदान दिवस सराईखान्यांतच राहिळा; पज तें तसें राहाणे 
दाळियेळा कपते पतत पडणार ! तिनें आपल्या नोकरामाफत एक नमे कर 
. भाड्याने ठरावेळे आणि त्यांत ती मोठ्या थाटाने राहू ळागडी. आपल्या 
“समासारखी जागा मिळाल्याबदळ तिठा आनंद झाल्यावांचून राहिला 


- नाही 

दाळिधा ? विणकामांत फास्च प्रशीण होती. त्यामुळे आपर निर्वाह 
होईळ याची तिठा मुळींच काळजो वाटली नाही. तिने स्वयेगाके वग 
करण्यासाडी एक दासोही ठेयून पिळ. बाहेरच्या कामाळा इस्कदरर होचाल र 


त्यांमुळे, कुशळतेची. शिजाई कण्याला तिज बच ब्रेळ मिळत. अले... 
एकंदरींत ति आह्य व्यापार यंत्रासारचे चाळले होते शो 


0 शत. ् 
"९९ 

१ 
नि 


एक दोल़ दिवसांनी तिनें इस्कंदरमार्फत कारही टोप्या व. झवर्ल्ग बाजा- 
-रांत विकीकरतां पाठविली असता ती. एका व्यापाऱ्याला ' फारच पसत 
पडून त्याने तेजीनें विकत घेतलीं व या व्यापारांत दालळ्यिळा-सगळा. खच 
 जाऊन--्यांच रुपये लाभ झाला नंतर तिनें ठरविलें कॉ राज तवार 
होणारा माळ एकाच व्यापार्‍याला न देतां तो निरानेराळ्या पेठेंत पाठविळ 
हर आपणाला जास्त किंमत येईछ. तेव्हां या बाबतींत एकाशींच ठणब 
न करतां चढत्या दराने माळ विकावा व जास्त जास्त कलाकुसरीचे 
काम कळून चढाओढ लावावी, कारण माल चांगळा तयार होऊं - व्लगळा 
की मागणी फार असते हें तिळा माहोत हाते. त्य'मुळें आणर्श र षक 
दोन कामकरी माणते ठेवून कापूस पिंजणे, सूत कांतणे, कापड चि णि 
वंशेरे बाबी तिने घरांतच सुरू केल्या; त्यामुळें तिळा पाहिजे तसें व पाहिजे 
तितकें कायड मिळूं लागलें, व तसळें कापड दिल्लोत तयार होत नसल्यामुळे 
तिच्या माळावर गिऱ्हाइकांच्या खळ्या पहू लागल्या. इस्कंदरही आधल्या 
धन्याची ती चतुराई पाहून हुरळून गेळा व विक्रीचे काम मोठ्या हुषारीनें 
आणि फिकायतीनें करू ळागला. पहिल्याच आठवड्यांत दाळियेनें त्याचा 
पगारही वाढापळा. 

उत्साहाने उद्योग करण्यांत दाल्यिच दिवस जात होते, त्यामुळे स्वव£- 
दुरबंधाचा विचार करण्यालाहि तिल फुण्सत मिळत नव्हती. अशा. स्वतंत्र 
व्यवसायांतच आपे दिवस जातील च दुसऱ्या कोणाच्याही तोंडाकडे 
षाहिल्यावांचून उत्तम रीतीने आपटी गुजराण होईल अशा तिची साही 2 
झाळी व तिळा एक प्रवारचा गाढ आत्माविश्वास उत्पन्न झाला. 


_ इग्राहीम दिल्लीत येण्यापूवी फक्त आठच दिवस दाळिया तेथे येऊन 
आपला जम बसवीत होती. व सरदार नबीबक्ष या नावानेच लोक तिला 
ओळखीत असत. तिनें यापूवी बऱ्याच हालांत व लासांत दिवस घालविळे- 
र्‍ अंखल्यासुळे [तला हा स्वतंत्र आयुष्यकम फारच सुखावह वाटला; पण. 
इग्ह्दीमची अठवण केल्यावांचून तिचा एकही दिवस जात नव्हता. तिच्या 
नेंओंपुढे.तिडा इ्त्राहीम दिसत होता. ती त्याला क्षणभरही विसरू फकत 
नव्हती; - मुंकाकाचीही तिळा आठवण होई. ती दोन्ही माजसे आर 


मळा येऊन मिळतीळ तर त्यांचा युलमागेर्र कक्षन दिवड फरर्लर्वि- 


"आज मल 


ह क” द्‌ ह) रॅ 
-!। 1 कं. .- '». 
क ग 1१ 
र » ९ ]) 1, १ क 
८ वं 


स्वॉ्ही मी. आनंद मानीन इंब्राहीमसारखा कट्टा. प्रेमळ पुरुष जगांत 
मिळणे दुलंभ आहे असे तिचे निश्चित मत झालेलें होतें. मुबारकासारिखा 
प्रेमळ भाऊ तिला हवा ' होता. आज जर तो येथे असता तर आपली 
कहीच इतक्या उर्जितापस्थला चढलेली पाहून त्याला खराखरच आनद 
झाला असता. दालिया एकठीच बसली म्हणजे असे किती तरी विचार 
हिच्या मनांत येत; एकंदर सारख्या जिवाभावाच्या नोकरालाही ती आपलें. 
हें हृदूमत सांगू शकत नव्हती. 

_ मुखी अथवा दुःखी कसाही मनुष्य असला तरी त्याचे दिवस कांहीं 
गहात नाहींत. उदयास्ताच्या चक्रातून कुणालाच माकळें होतां येणार 
नांही. दालियेचेहि असेच दिवस चालले होते; पण बरेच दिवसपर्यंत इब्रा- 
हिअकडची कांहींच बातमी समजली नसल्यामुळे ती अगदी अस्वस्थ होत. 
कली होती. मुबारक जवळ असता तर त्याला तरी पाठविलें असतें 
असेबेढे तिनें मनांत म्हटलें 


या विचारामुळे तिचे रोजच्या कामापासून मन उडाले. तिला त्यांत 
मोज वाटेना व एक भाड्याची गाडी करून आपण शहरांत फिरायला 
जावें अर्स तिर्ने ठराविळे. आपल्याकडे उत्सुकतेने अथवा आश्चयाने कोणी 
पाहातो कीं काय, लोकांना आपल्याबद्दल काय कल्पना होते, हें तिला 
समक्ष पहावयाचे होतें. मलुष्य नेहेमी एकच विचारांत ग्हून गेलेला 
असला म्हणज त्याला कर्धा कधो असं विचित्र विचार सुचत असतात. 
कदाचित्‌ त्यांत इश्वराची कांही. विचित्र योजना असत की फाय म कळे, 
पण दाल्यिला असे वाटलें खरं. 

मनांत अशी विलक्षण कल्पना येतांच ती हळूच आपल्याशी म्हणाली, 
*। असं करण्यांत आपले कांहींच नुकसान नाहीं. उलट फायदाच आहे १ 
जर या झहरानिर्रक्षणांत मला कांहीं विचित्र वटल नाहीं व लोकांनाहि 
. माझ्याबद्दल संजय येत नाहीं अश्ली रात्री झाली तर निःशंकपणाने, झांत- 
' तेथ्या काव्यांत स्वतंत्र उद्योगाने पुढें आलेल एक सरदार म्हणून चार 
लोकांत ज्ययला यायला हरकत नाहींशी होईल. व त्यामुळें उट्रग्र अनाची 
ही करमणूक झाल्यावांचून राहाणार नाहीं. ” 

परेणाम कारही होवो; पण आपल्या मनाशी ठरवलेला, हय बेत. तिनें 


ी 9 « दस ला भागि १५0000 आ क क, )- 
र र्र ह त “५ रभ १४१) ' 
१ ७१. । आर १५ १ , प्रि 2.१1, शह... प ७ ८४-१२ र . पध 601. र $$” 
0 आणि) ध्य य धि १ न्य के 
प आ “ण ह द्‌ क, र व. भे 
१. वि, र त अ क. . वि ह. शा 
कम्न्ड प त कर 50. १ त. कवा, 
8. डर र री (4 र भं र्ण 
र भू 1 र 
रि 


आपल्या होट्या नोकराला सांगितला. इस्वंदरलाही ती. एक मोषच 

वाटली. कारण आपल्यालाही आतां शहरांतून मिरवायला सांपईल अंशी 

त्यानें मनाई खूण्गांठ बांधळी, त्याला कारावांचून फारसं शहरांत ज!यला 

सांपडत नसे. अथात्‌ गाडीत बसून बड्या लोकांप्रमाणे मोठमोठ्या पेठांतून 
फिरण्याला तो कां बेर अनकूळ होणार नाहीं ! आपल्या धन्याच्या या 
नव्या नवाईंचें त्यानें चांगलेच समथन कलें 


विलक्षण योगायोग म्हणतात ते. यालाच, कारण याच संधीला शंब्रा 
हीमही दिल्ली शहरांत कांहीसा स्थाईक होऊन मनोरंजनासाठी चांदणी 
कांत फिरत हाता. ज्या दिवशीं दालिया गाडीत बसून शह्रांनरीक्षण- 
करीत फिरत होती, त्याच दिवशीं श्जाहीमल्साहि फिरण्याची लहर आल्या- 
मुळें सहजच इब्राहीमला दालेयेनं पाहिले. दोघांचीहि राष्टिभेट झाळी, पण 
कुणी कुणाला ओळखलें हें सांगावयाचे राहिळें. आणि म्हणूनच या घूळभे- 
टीच्या समारंभाचे थोडसं विस्तृत वर्णन केल्यावांचुन पुढे जाणें बरे नार्ही 


नीलनभोमंडळाच्या शेवटच्या पायरीवर सूयानं आपलें पाऊल ठेवळें होतें;.. 
पण तो अद्याप निवून गेला नव्हता. कारण उच्चप्रासादपूण ढिछ्ठीशह्राचा 
निरोप घेतां घेतां त्याला काळवेळाचें भान राहिळें नव्हते. आपल्या 
सोनेरी किरणांनी उंच मंदिरांचा !शखरे तो अद्याप गोंजारीतच होता. 
शहरांतील विशषतः चांदणीचौकासारख्या बडया. पेठेतील कोलाहल 
तरी पण पानवाछींची दुकानें भरत हातीं. त्याच्या शब्दांच्या फेरी झडत 
होत्या आणि उच्छुंखळ गिऱ्हाइकें तांबूलचूणांनें आपलें रसिकत्व प्रगट 
करीत होतीं. जनानखान्यांतील रहस्येंही सांकेतिक भाषेत आकलीं जात 
होतीं. लोकांच्याही त'डावर हात कुणी ठेवावा ! राजरहस्याचा खळ पिच- 
कारीच्या फवार्‍यांत रंगळा जात होता, पण कोणत्याही राजदृताला तो 
थांबावेतां येणें झइक्य नव्हते. सायंतनशातल समीरणाच्या आजझनं किती 
तुरी ळोक सारखे बाहेर पडत होते. त्यामुळें शब्दाला झन्द वाहून बोळ- 
चाळीडि.हीत होती. | 

असो. रस्त्यापासून जवळ एका निवांत ठिकाणी गाडी उभी. करून 


दालिया. आग्रल्या छोव्या नोकएसह पायीच फिरू ळागली. इतराममार्गच ट 


डे शू ी १ ् र ह 9 

र न १ ह व 

वि प म 11 म "पा. 
क्य 


नेंहि पानकलीच्या दुकानांतील वाजारगप्पा ऐकण्याला सुरवात केली 
मधून मधून उसन्या अवसानाने ती एकदोन शब्द बोळंही लागली 
इस्कंदरळा हें सगळें विचित्र वाटत होतें; पग त्याला पानपट्टीची लजत 
घेण्याला मिळाल्यामुळे तोहि खृष झाला होता. आपणाकडे कोणीहि 
उत्सुकवेनें अथवा चोकतपणानें पहात नाहीं, अशी दलियची खात्री 
होतांच तिळा दुःपट अभसान आलें व ती झोंकदार लोकांच्या गरदीतूनही 
मोठ्या नोक झोकाने फिरू लागली. तरुग सरदाराचें तें अपूर्व सोंदये 
पाहून जरी कोणीं कोर्णी थक्क होऊन जात असते तरी विशष चवकशी 
*करण्याच्या भानगडींत कोणीही पडत नव्हता. कारण ल्षो तो आपल्याच 
नटण्या मुरडण्यांत व दिलखुष गप्पा झोकण्यांत गर्क झालेला होता. 
कोणा संस्थानिकाचा अगर नबाबाचा मुलगा असेल असे म्हणून लोक 
दुसरीकडे पहात. 
पस्कंदर राभरंगावरून आपलें वेष्तांतर बेमालुम झाळेळें आहे. अशी दाळि- 
येची खाली झाली. व मधून मधून अशी सफर केल्यात आपल्याल 
'घोका येण्याचा संभव नाहीं अस्षेंहि ती जाणूनच चुकली; असो. बाजारांत 
बराच वेळ फिरून झाल्यानंतर इस्कदरला .बरोवर घेऊन वरी जाण्यासाठी 
तती गाडीकडे येऊं लागळी तोंच चाकाच्या मध्यभार्गी उभ्या असलेल्या 
एका व्यक्तीकडे तिची नजर आका्षेत झाली, व तितर पाऊळ जागच्या 
कषागीच थबकळें. मंत्राने भारठलल्या माणसाप्रमार्णे ती अगदी निश्चित. 
होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागली; फार काय ! तिळा स्थलकांलाचीही 
विक्त्माति पडली. 
एकवार तिनें मनांत म्हटळे, “ कद!चित्‌ माझ्या पढाण्यांत॑ चूक होण्या- 
चाहि संभव आहे; पण जर चूकच झाळी असल तर संशयितपणाने 
शथून न जातां मनाची पूण खात्री करूनच जावें म्हणजे जिवाला हुरहूर 
छागजार नाहीं. पण हा इस्कंदर जवळ उभा राहिल्यास मळा कांहींच 
करलां येणें शक्‍य नाहीं. ” त्या मुलाची अडचण भासतांच तिनें ताबडतोब 
त्याच्या हातावर एक रुपया ठेविळा व. कही सामानतुमान आणण्यासाठी 
'त्याला रवाना केलें 


इस्कंदर निघून गेल्यावर, ती कांहीशी पुढे सरळी आणि यि | न्िखून 


र | र य. र ) 1 
रचा 62. 
१001 त त शः 
क... :, 

कक रनधी 


मनांत म्हणाळी, “मी बरोबर ओळखले, त्यांना ओळलण्यांत माझी कर्धाच 
चुक होणार नाहीं. ” 

मनांची सखात्री होतांच तिच्या सवोगांतून जोराचा रक्तप्रवाह तुरू 
झाला. हृदयांतही विलक्षण स्पंदन होऊं लागलें. आपल्याला काय होत 
आहे हें तिचे तिलाच समजना ती पुन्हां पुन्हां वेड्यासारखी आठांतल्या 
ओठांत पुटपुटू लागली ! '“' हें मी काय पाहात 'आहे ! खरोसर हे 
तेच काय ! असें अकस्मात त्यांचें दर्शन होंण्याइतकी मी भाग्या- 
ची आहें १२. 

न्या व्यक्तीला पाहून दाटिया इतकी व्याकुळ झाली होती ती दुसरी 
कोणी नसून खुद्द इजाहीमसाहेबच हाते. आपल्या हृदयांत अक्षय वास 
करणाऱ्या त्या प्रत्यक्ष मृतीला पहातांच दाळ्यिळा असें वाटलें की, एकदम 
घांवत लाऊन त्यांच्या पार्थांवर ळोळण घ्यावी आणि ' मी आपली दाळेया 
आहे ? असे स्पष्टपर्ण सांगावे; पण तिच्याने तसें करवेना. बलवत्तर भवितव्य- 
तेने तिच्या हृदयांत लळा उत्पन्न केळी, तिळा पुढें जाण्याची लाज वाटली, 
पुढे टाकळळें पाऊल तिने भागे घतले. अधायख होऊन दीथ सुस्काराहि 
सोडला, पण तिच्यानं उभे असलेल्या जागचे काहीं हालवळें नाहीं. ती 
तेथेंच उभी राहून विचार करू लागली. | 

टारिह्याने गांजलेल्या मनुष्याला अकस्मातू द्रव्याच्या गाशी पाहून जसा 
,आतिदाय आनंद व्हावा, अथवा रुक्ष वाळवेटांतून जाणाऱ्या तृषाक्तांत प्रवा- 
शाला समोर आकारुमक निमल-जळ पूण सरोवर दिसल्याने जसं समाधान 
बाटावें तर्सेच दालयेला झाळे. तिचा आनद हृदयांत मावेना, तिचे माळ 
आरक्त झाल. ओठ थरथर कांपू लागले. भालप्रदेशावर घर्मबिंदू चमकले. 
आपण पुरुषाचा पोषाल कलेला आहे होह ती विसरली. 
._ पहिली नजर कमी होतांच ती. फारच सूक्ष्मपणाने इत्राहीमकडे पाहू 
लागली. तव्हां त्यांची पू्वांची स्वभावसुदर कांती अत्यंत मालन झालेली 
असल्याचें तिळा आढळले. . त्याचा चहेरा काळजीने निस्तेज झाला 
असून तो मधून मधून दीघ सुस्कारे साडीत असावा अशीहि तिची समजूत 
“झाली. कांही वेळाने एका दुकांनांत जाऊन तो कारही जिन्नस . खरेदी 
कर्त असुल्याब्रेंहि तिला दिसले; त्या मुळें तिला पूवीची जागा. बददल 


र | » र्‌ ह कू, 
( 0. ) टन र; म, 


दुखऱ्या उंचवट्याच्या जागी उभे राहावें लागलें, तिथून तिला तिचे 
आवडते मनुष्य चागळें दिसत होतं; . पण ती अज्ञा प्रकारें त्याच्याकडे 
पहात आहे तोंच त्याचें सामान धेऊन झाळें ब त्यानें तें नोकराच्या ढोकीवर 
संढविळेंडहि तिन पाहिळें. तिची निराझा झाळी. आतां. आपण काय 
करावें हें तित्म सुचेना, | 

दी. मनांत म्हणाली, लाजायचे कशाला! आणि आतां लपवाछपवी 
तरी कुणासाठी ! - जावं आणि एकदम पाय धरावे म्हणजे झाळें. आप- 
णच ओळष पटेल. 

पण तिवक्‍यांत तिचो विवेकवाणी तिला सुचवू लागली, “छे. छे 
एकदम इतर्के अधिर होणें योग्य नाहो. अजूनपर्यंत त्यांचा तो पूर्वीचाच 
स्वभाव कायम आहे की नाही हे चांगल्या प्रकारे समजून घेतल्यावांचून 
पुढे प्रणें अविचारीपणाचे हाईल. सगळें कांही विचारपूर्वक होऊं दे.” 

इव्राहीमच्या जबळच एक गाडी उभो होतो. सामानसुमानाची बांधा- 
बांध होतांच त्यानें तो गाडी नजोऊक बोळावेळी. अर्थात्‌ त्याची निच- 
ण्याची तयारा झाला असें म्हणायला हरकत नाहो 


_ एयाच वेळा दालयच्या मनांत एक नवाच विचार आला. ती म्हणाली 
,* मो. जणी त्यांना या वळो भटडें नाहीं तरो ते राहातात कुठेंहें मात्र पाहून 
हढेंबले पाहिज. त्याला काय हरकत आह! त्यांच्या गाडीचा पाठळाग 
केळ की सरूजच त कुठें राहातात तें मळा कडून यईल." 

वरीळ विचार मतांत येतांच लागडोच तिने आपल्या माहीवाल्याला 
पुढील गाडाच्या मागोमाग आपलो गाडी नण्याला सांगितळे ब. आपण चटकन 
आंत बतळो. इस्कंदर यावयाचा आहे याचे तिका मानई' राहिले नाहो. 
प्रेमानें वेडावळडी माणसें अर्झोच ज्या त्या ठिकाणो चुकावयाची | 

दोन्ही गाडया एकामागून एक याप्रमाणें चाड ळागल्या. बरॉवर्ञी 
ब्ॉकडी तिकडी वळगे घेतल्यानंतर इब्राहीमचो गाडी एका बुपजळ॑ 
इमारतीसमो( येऊ उभो  राहेडो लागठीच इज्ाडोपचा नोकरा 
पुढें आळा; त्यानें गाडीतीळ सामानसु रान आंतर नढे व गाडोवाल्याचें मार्डे 
सुकते होतांच तोहि गाडी घेऊन निघून गेठा. . 

दाळियेनें नववे कांही लत्तपूवक पाहेळें. घराची निझाणी चांगळी लक्षात 


डेविळी आणि ती. आपळी गाही मार्गे फिखून घरी आळी. आपली ही 
आजची शहरची सफर अश्या रीतीनें कर्पनातीत यझषस्वी होईळ, हें इळि 
थेच्या घ्यामामनीही नव्हते, पण तिच्या सुदैवाने तिळा हात दिस्यामुळें.आज 
बरेच दिवसांनी तिचे अन्त:करण थोडेसें प्रफलित झालें 
' ह अर हर अ के. क. 

दाळिया ज्या घरांत रहात असे त्या घराच्या वरच्या संजल्यांला दोन 
खोल्या असून त्यांपैकी मोठ्या खोळीत दल्यिची खाप्त बेठक असे. ब्ह- 
नशा खोळीत इत्कंदर राही 


स्वयंपाकासाठी जी कामकर्रण ठेवण्यांत आली होती ती रात्रींचा कास 
उद्योग आटोपून झोपण्यासाठी आपल्या घरी जात अपे. अर्थोतू रात्री बर 
दहा वाजल्यानंतर त्या घराच्या मुख्य दरवाजाला कही घालप्यांत येई ब 
कोणाळाही आंत घतळे जात नसे 


रात्रांचा एकांत मिळतांच दलिया आपला पुरुषवेष उतरून ठेवी. ब 
आपल्या मूळच्या मोहिनी स्वरूपांत श्रांत अन्तःकरणाने बिछान्यावर, पून 
झोपी जाई. पहांट होतांच स्नान वगेरे आटे'पून पुरुषाचा वेष पारधे बशी. 
आणि त्यानेतग पुढचा दरवाजा उघडी. त्यामुळें तिचे स्वरूपरहस्य . अगदी 
गुप्त राहिळें होते. आणि त्यामुळें तिळाही निश्चितपणा वाटत होता. ' 


इब्राहीमचे दर्शन झाल्यापासून दालियिला एक माठाच विचार गढ 
होता, आगळे आवडते हृदयसवस्व आपल्या अगर्दी जवळ असून आध 
णाला त्याची भेट घेतां येऊं नये, आपण नसत्या शंकाकुझंका काढून त्या- 
च्यापासून दूर सावे हें योग्य आहे काय हाच ती विचार करात होठी 
तहानेळेल्यांपुडें निमळ जलाचे सरोवर दिसत होते; पग सरोवराच्या होराकर 
छर्भे राहून तहानेने तळमळणाऱ्या जीवाची कोण कशी समजूत घाळील कॉ! 
देवदुर्विलास किंबा मवितत्यता, दुसरें काय ! 


दाळिया विळ'न्यावर पडून पुढे काय करवे याचा विचार करीत होती 
करां तिळा वाट अर्वेच आणली कांही दिवस राहावें. त्यांची राहाववाची 
जामा तर मी पाढिळी आहे, मंग भीति कतची ! ज्यावेळी त्यांना भेटावेते 
वांटेळ त्यावेळी स्म त्यांच्याकडे जाईन ! त्यांचे पाय घरून क्षमा मागावत्य 


पता. (३२९) 


मळा कुणाचीच लाज वाटणार नाहीं, मी त्यांचीच आहे. ते. माझा प्राण 
आहेत; मग आज भेटलें काय आणि चार दिवसांनीं भेटे काथ एकच, 

पण पुन्हां विचारांची गाते उळट होई. ती म्हणे, “ पण असा विलंब 
कल्यामुळें पश्चात्ताप करावा लागला तर ! आधींच पावलोपावली माझ्या- 
'वर संकटे येत आहेत, देव तर हात घुवून माझा पाठलाग करीत आहे, 
केद्यांचित्‌ यथाहे माझ्यावर कांही भलताच प्रसंग येणार नाही कशावरून ! 
नशिबाची पराक्षा पाहायला कांही तरी सीमा आहेच कौ नाही ! “चांगलीं 
कार्मे शक्य लितक्या लवकर करावी, ' अहे ता खुद इवार्टडीमतसाहबचं मला 
सागत अपत. | | 

त्या दिवशी पुरुषवेषारने ती चांदणी चोकांतून फिरून आस्यामळे तिचा 
प्त्मावश्वास व'ढला हाता. त्यामळे साहसाचा विचार मनांत येतांच तिला 
कारळे, ' अथे कले तर ! याच वेषांतराला आणखी योहेते निराळे स्वरूप 
देऊन त्यांचा बहून यायला कोणती हरकत आहे |! मला त्यांचा झोळखडे 
आणि दास, मानून आश्रय दिला तर उत्तमच झाले. डो ल्सोें न हता 
पुर्वीपरसाणे माझ्यावर आतां प्रेम नाही असे अनुभवाला आले तर डोगर 
"जे देवां निघून यायल्य मला कांही त्रास पडणार नाही. असें घाडस द- 
ष्यांत त्यांच अत.करण कळून येईल. आणि पुढ फाय करावे तोह ठगव- 
ब्यला मळा परे पडेल. ! 

प्रवाहाच्या ओवांत सांपडलेल्या शुष्क तृणांदुरांपराणे दालियेच्या मनाची 
स्थित झालेली होती. ती जो किचार करी ता तिला पर्संत वाटे आणि 
त्याच मार्गाने ही पुढचे बत करी. मात्र बगचसा विसर करूनही .इत्राही- 
महाहेयांचे दिलीला येण्याचे कारण कोणतें त तिला समजून आले नाही. 
त्याझुळें तिळा ता विचार माल अगदींच सोडून द्यावा लागला. 
सॅनिर्तर्ध मिझीथकालीं सुखमय शय्येवर पडलटळी असताही इदोलळ्यिला 
होप यशया, मध्यरात्र संपेपर्यंत तर तिचे विचारच चाढ होते. 'पहाटेळा 
तिचा साधारण होळ लागला; पण तीहि गाढ झोप नव्हती. | 

वितक्यांत तिनें एक स्वप्नही पाहिलें इव्राहीमसाहेब आपल्या ह” | 
न्याजवळ आले अतुन त्यांनीं आपले दोन्ही हात स्वतःच्या हृदयाशी प्स्खं 


आहेत ग्याणि परेमळपणानें म्हणत आहेत कीं, .* दाल्य! ये. माझ्या हृद- 


६३२३) वेड्याचे गाणें, 


याजवळ ये. मी तुला इतके दिवस विसरून गेलों होतों याबद्दल मला 
क्षमा कर. मी आतां क्षणभरही ठुला दूर ठेवणार नाही. ' हें स्वम पहातां 
पहातांच ती जागृत झाली; पण कोणी कुठें नव्हत, तिला त्या वेळीं काय 
वाटलें असेल बरे ! 


उजाडतांच तिनें मात्र निश्चय केला की, ' नाशेबांत असल तें होऊ 
पण पूर्ण वेघांतर करून आज त्यांची भट घ्यावयाचीच. ते मला ओळख- 
तात की काय त पाहू द्या. निदात्त त्यांच्या अतःकरणांत काय आहे, तें मला 
समजलें तरी हरकत. नाही. 


षु 


पि ब््ा अब डककडेबडुंेबयाथबबड्ि पड 


प्रकरण ४९१ वें. 
-न्*र3५ हकक 
वेड्याचे गाणे. 


दिल्ली ही त्या काळच्या पठाण बादशहाची राजधानी होती. मोंग- 
ळांच्या कारकीदीत जरी तिने वेजयरन्ती सारखी शोभा धारण बेली होती तरी 
पठाणी अमलांत ती अगदींच विशोभित दिसत होती असे नाही. 

मनुष्य निराशेच्या अखेरच्या पायरीवर जाऊन प'होचला की कोणतेही 
भथकर धाडस करायला तो तयार होता. इब्राहीमची एकवार भेट 
झाल्यानंतर त्याला पुन्हां केव्हां पाहीन असें दाल्यिला होऊन गेळे. ही 
त्याच्या दर्शनासाठी उतावीळ झाली दी्घकालाच्या विरहानंतरचें हें मीलन 
तिला अगदी अस्वस्थ करात होते; पण एकदम मूळच्या स्वरूपांत 
त्याला भेटण्य़ाला तिला धेय होत नव्हते. प्रेमाची परीक्षा पाहायला, ही 
उत्सुक झाळी होतो. | 
- जड्रोहोकडे ओढ घेणारे तिचे मन तिला सुचवीत होतें की, ' हा असा 
उत्ताबीळपणा चांगला नाहीं. कारण स्त्रियांचा उतावळा स्वभावच त्यांच्या 
घाताळ कारण होत असतो. ! यामुळें ती. मनांतल्या मनांत हणे, “ मी 
ततत्यांची दासीच आहे. त्यांची सेवाचाकरी करण्यांतच माझे अजून- 
पयेतचे द्विवस गेळे,... त्यांचें स्वरूप निरीक्षण करण्यांतच माझ्या नेत्रांना 


(१२४३ 


समाथान वाटतें. गायनापेक्षां त्यांचें बोलणेंच ऐकण्यासाठी मी, नेहर्मी मुके 
लेली अततें, कारण दे मळा फारच श्रुतिमनोहर वाटते. शिवाय त्यंच्या 
साहचर्यापुढें मळा स्पगातीळ सुखमय राहाणीही तुच्छ आहे; पण आज 
_ श्ीच स्थिति दोन्ही अतःकरणांतु,कायम आहे काय! अजून मो उमरे 
'अह्ूच्या घरी अहे असेंच त्यांना वाटत आहे. अर्थातू अज्ञा स्थितांत माझ्या- 
"बरंच त्यांचें पूर्वीचे मेम कायम आहे की नाही हे पाहायला नको काय! 
आणि अशी परीक्षा पडावधाची म्हणजे वेषांतर करून कांहीं दिवस त्यांच्या- 
बरोबर राहाणे भाग आहे. त्यावांचून त्यांच्या हृदयाचे बोळ कडून येणार 
नाहींत. जर पूर्वीचे प्रेम कायम असेल तर लागलीच मी त्यांना माझी 
ओळखण देईन; नाहीं तर द रुग निराशेत कष्टमय जीवनाचा भार वाहाणें 
अशक्य होऊन कदाचित्‌ मो दिवंगतही होइन, 


:: पण कारही असळें तरी या वषाम त्यांच्या समोर गेल्यास ते मला 
ओळखच्यावांचून राहाणार नाहींत. तेळ्हां चेहेऱ्यांत किंचित्‌ परिवर्तन 
करणें भाग आहे. थोडासा काळेपणा आणळा की झाळें या शहरांत 
सार्दाशेक्ष नांव चा एक किमयागार हकीम राहातो अते मो ऐकते; तेऊां 
त्याच्या सह य्य.ने हे कम उाकगें थोग्य होईळ. इस्कंदरने आणून 
दिलेल्या रंगाने विशेब उपयोग होणार नाहीं, रंग . पक्का आणि संत्कार- 
युक्त पाहिज. !? 


मनाचा निश्चय झाला, साफ उजाडले, दुपारही झाडी; थोडेसे पैसे 
इेऊन िने इत्कंररला बाजारांत पाठाविळें. हे जन्नस खरेदी करण्यांत 
त्याचे तीन चार तास खर्च होणार होते आणि मुद्रामच तिनें तशी व्यवस्था 
केठेडी होती. 

इस्कंदर निवून गेल्यानंतर स्वयगाकेर्गाऱर घरच्या बंदोबस्ताचा भार 
सोपवून दलिया स्वतःही बाहेर पडडी. तिचे तूतचें वेषांतरही इतक्के बेमाळम 
होतें कीं, त्या कामकरणीळाही ही स्त्री आहे हे उमगडें नाही. ती विला. 
: घनीसाहेवच ' म्हणत असे 

काहेर पडतांच दाळ्या एका घोडयावर स्वार झाल आणि त्या: सोंदी- 
शेखच्या दुकानी गेली, तेथे आपणाला पाहिज असलेले सामान त्याच्या 


प "७. प द क क. अश की 
॥ .. चि री जु ) भ्र 
क, 8 1 ही, 


परीक्षेने तिनें विकत घेतडें आणि ती पुन्हां घोडयावर स्वार होऊन घरा- 
कडे फिरली 

या वेळीं एक प्रहर दिवस राहिला असल्यामुळें सायंकाळची कृष्णछाया 
इंग्गोचर होऊं लागली होती. मोठमोठ्या इमारतींच्या लांबच लांब छाया 
दिवसा काळोख काण्याची तयारी करीत होत्या. लोकांनी आपले काम” 
थंदेहि आटोपते घेतळे होते. दालिया घरी येतांच. ती. एकदम आपल्या 
सखो्लात गेळी आणि तिने दरवाजा आंतून बंद करून घेतला. नंतर तिच्या 
रूपांतराला सुरवात झाली. स्वतःच्याच प्रासंगिक अकलेने तिने आपला 
चेहेरा पूर्णपर्गे बददवून टाकठा. आरशांत पाहिळें तो. तिची तिलाही ओळख 
पटेनाशी झाली, तेव्हां तिळा फार आनंद झाला आणि ती वेडसर माणसा 
सारला अव्यवस्थित पोषाख करन घराबाहेर पडली. तिळा आतां कोणीही 
तातरी वेडा मुलगा म्हटलें अततें. 


ती फिरत. किरत अगदी सायंकाळच्या सुमारातत इबाडीमच्या बरा- 
समोरील रस्त्यावर येऊत उभो. राहिळी, इब्राहीम यावेळी खिडकीत 
उभा राहून सायंकाळची शोभा पहात होता. दलियनें त्याळा पाहिळें त 
आपल्या वेभांतराच आज सार्थक होणार असे तिळा वाटले. आपणाला 
आतां काणीही ओळलणार नाहॉ. अशी तिची खात्री असेह्या- 
मुळें ती अगदी बेफिकीरपणानें स्स्त्यांत उभी राहून वेडेचा( करीत होदी. 
लवकरच त्या तात वेड्या मुळाला गाण्याची लहर आली; तो टाळया 
वाजवून एक हृदयस्पर्शा विरहगीत गाऊ लागला. वेड्याचे सगळेच दांड 
अमर्यादित ! वेडा गात होता!-> 
प्रेमनगरका अन्त न पाया, 
ज्यो आया त्ये' जावेगा, घ्रु० 
सुन सेरे सजन सुन मेरे मता, 
या जीवन मे क्‍या क्या कोता, 
सिर पाहूनका बोजा लीता, 
आने कोन छुडावेगा. १ ज्यो ०, 
परळी पार मेरा मीता खडिया, 
उस मिलनका घ्यान न॑ षरिया, 


दिळंबह्दर. (३१२६) 


टूटी नांव उपर ज्या बैठा, 
गाफेल गोता खावेगा [०, 
श्र व :- श्र 
ऐसा प्रेम कहां हे भाई. प्र० 
सात दीप नोखंडको ब्यापे जहरां खोज लगाई. ९ 
बार देसवाके खवर न जाने जह यहं प्रेम न पाई २ 
प्रेम नगरकी गेल कठिन हे वह कोई जानन पाई. 
शः ऱ वी रॅ 


गाण्याचे सूर जसे हवेंत तरंगू लागळ तसे लोकांनीं आपळे कान टव- 
कारले. गश्चीतून, खिडक्यांतून बाहेर आळेलीं सुंदर तोंडें खरी रसिकता 
व्यक्त करात होतीच; पण कामकाजासाठीं रस्त्याने जाणार येणारे लोकही 
या वेड्या छाकऱ्याकडे वळलेळे पाहून या. गाण्यांत कांही तरी विशेष 
स्ुमारी असली पाहिजे असें एकाद्या ददा गवयालाही .वाल्ल्यावांचन 
राहिलें नाहीं. हे गाणे इजाहीमनेंहे ऐकले आणि त्यालाहि तें 
इतरांप्रमाणेच मधुर वाटलें; पण तो एकटाच असल्यामुळें व नेहेमी 
प्रेमाच्याच विचारांत गुंगून गेल्यामुळें त्यांत त्याला एक प्रकारची आकर्ष॑- 
कता वाटली, व त्यामुळें तो सर्वापक्षां विशेष मोहित झाला. शिवाय 
त्याला संगीताची फारच आवड असे व दाळ्ियेने त्याला किती तयी प्रेमाची 
गाणी ऐकविलीहि होती. आजचे हें गाणें ऐकतांच त्याच्या संगळ्य़ा 
पूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. व मन अगदी अस्वस्थ होऊन गेलें. 
संमीताच्या लहरी पुनः पुन्हां त्याच्या कानावर येतच होत्या. गाणारा 
वेडा खरा; पण इंब्राहीमसारखा सुज्ञ मनुष्यही त्या गाण्याने वेहा झाला. 


हकडे राजरस्त्यावर सारखी गदी वाढतच होती. दल्यिनें वेड्याचे सोंग 
घतले होतें खरे; पण आपल्या सर्भावारची मजुष्यांची.दाटी पाहून तीही आतां 
अस्वस्थ होऊन गेली, इब्राहीमन पुन्हां खिडकीतून पहातांच तिला 
भाण्याची स्फूर्ति होईना. त्यामुळें तिनें आपलें गाणें थांबाविळे. जम- 
लेल्या मंडळीतून कोणी कोणी सद्गृहस्थ पुढे झाले आणि तिला पेसे देळं 
लागले; पण तिनें कुणाकडूनही कांही घेतळें नाहीं. तरी पण 
कांहीनीं तिला म्हटलें, “ अरे ए देब्या मुळा! आणखी एकादे 


य) 


२९) 


गाणें म्हण ना! असलीं गोड गाणी उवड्या स्स्त्यावर आम्ही 
कर्षींच ऐकलेली नाहींत ” 

हा आग्रह दलियेला आवडला नाही; आणि तिला आणखी 
आवे असेहि वाटेना. तिने विचार केला, ' आपण आणखी एकादे 
पद म्हणायला सुरवात केडी तर गदी जास्तच वाढेल. तेव्हां 
इथून आपण निघून जावें हेंच उत्तम! ' लागलीच ती तेथून 
दुसर्रकडे मिदाळी; पण तितक्यांत इब्राहीमचा एक नोकर मार्डी: 
वरून खाळीं आला आणि तिच्याजवळ येऊन म्हणाला, “ माझे मालक 
इआहीमसाहेब तुम्हांला बोलवीत आहेत! 

दाळिपेला झानंद झाला. याच बोलविण्याची ती वाट पहात होती. 
आपण केळेळें साहस सिद्टील्ल गेळें असे तिडा वाटलें. शिवाय 
'बमलेल्या मंडळीतून निवून जाण्यालाही ही संधि बरी आहे. अखे तिने 
मनाशी ठराविळे. व ती. त्या नाकरावरोबर त्या घरांत निवून 
गोळा. ळोकांनाही निराश होऊन निवून जावे लागले. वेड्याला 
बोलविणारा कोणी तरी वेडाच असला पाहिजे असें मात्र म्हणायला 
मंडळी विसरली नाहीं. 

इक्काहीम दालय्रेळा आओळखू शकला नाहीं. व त्यामुळे तिल! 
आपल्या वेषांतरारचे सार्थक झाठेंस वाटलें. हतकेंच नव्हे तर त्या- 
च्यार्शी बोळायठाही तिळा धेय आठे. ती म्हणाळी, “' जनाब ! 
या. गुलामाला आपण कशाकरतां वोलाविळें बरे? ” | 

इब्राहमीमने एका वेत्रासनाकडे बोट दाखमून हंसत हंसत म्हटळे, 
येक्ष्या मुला ! जेस-बेस; तुझें गाणें मळा फारच आवडले; पण ते. 
तरुण असतां असा बेशगी कां बनळास ? 

दलियेनेंहिे स्मितहास्यपूण उत्तर दिलं, ““ जनाब | जगांत 
मला आषळें अते म्हणण्याळा कोणीही नाहीं. त्यामुळें गाणी 
आऊन आ. आपा नित्राह करशीत असतो. एकदोन दिनारांत 
साझी दिवसाची युजएण हाते, त्यामुळे सायंकाळचे दोनतास 
फिरल्याने माझें काम होते. मला कोणाची विश्ेबशी याचनाही 
करावी छागत नाही, ? 


वे्याचे गाणे. 


र श्नि अ: .. 109 ६९. | ही! 


वेषांतर हे|एक ढोंग होते. पण हें आपलें ढोंग , कल्पनातीत 
य्ञस्वी झालेले पाहून दाल्येला बरेच घेर्य आळे, आपण केले ह 
योग्य नाहीं हें जरी ती जाणून होती. तरी भाषणाची मिळालेली 
अमोलिक संधि तिला सोडवेना. ती त्याच्या बरोबर अगदीं बेफि- ' 
. कोरपणानें बोळ ळागली. 


इब्राहीम म्हणाला, “ तुझं कोणी नाही म्हण्तोस तरी तू माझ्याकडे कां 
रत नाहीं ! भिक्षा नागणे हे. लाजिरवाणे काम आहे. मल्मराही दूसरे 
कोणी नाहीं, तेव्हां तू येथे राहिलास तर माझीही करमणूक होईल, 
एअं बोलणेंहि मल्य आवडते. तूं नाही म्हणू नको.'' 

“ माझी कांही हरकत नाही. तरी पण माझी राहण्याची एक 
स्वतत्र जागा असल्यामुळे तिकडे मळा गेळे पाहिजे. तेथें माझी एक 
म्हातारी राहते आणि ती माझ्यावरच अवलंबून आहे. तेव्हां मी येथे 
'रिविसभर राहीन; पण रात्री राहतां येणार नाही. सायकाळीं केव्हांही 
मो मोकळाच असतो. 

, उआहीमनें कांही वेळ विचार करून नंतर उत्तर दिलें, बर॑ तर, 
उड्या म्हणण्याप्रमाणे मी कबूल आहे. दरमहा तुला कांही तरी वेतन 
ग्रावें अशी माझी इच्छा आहे. " 

_ वैषांतर केलल्या दाल्यिने जनाब दिला. जबाब! पोटाची काळजी 
खुददाळा आहे. इतर कोणावरही मो माझा भार घालू इच्छीत नाहीं 
झाणि त्याबद्दढ आपण विचारही करूं नये. इतके असूनही मता कधी 
 आपळी जरूर ळागळीच तर मी. आपणाकडे मागायला मुळींच संकोच, 
काथा नाही. कारण माळ्काकडे वेतन मागायला नोकराला लाज कसली; 
" ज्म हसतच म्हणाया, “ बरें. तुझ्या म्हणण्याप्रमाण्च होळ? 
ग्या. तै येथें कोणतेही काम कू नये. तुझा गळा मोठा गोड आहे 
तेव्हां प्रत्येक दिवशीं सायंकाळी तूं मला चांगली चांगली गीते म्हणून 
दाखवावी[स. मी उद्यांपासून तुझी वाट पहात राहतो. 

अशा प्रकारचा सगळा टराव पास झाल्यानंतर दाळ्यिने. त्याला एक 
छांबछूचक . सलाम करून म्हटलें आपल्या हृदयाचा हा मोठपणा पाहून 
मत्र अगदी फारच कानद होत आहे. खुदाने पेदा केटेल्या या सेतानी . 


१ 1 ६. "९ 3] ँईंअनेस्य पध आड न्या डी त्य अ 
च... ळी म ती. १ दुर र.) 
'..' ' शो. क. च... ती. १४५ व 
रः क "१. र र. र्ष 
ठो . । "के व. क. री ह.00001.. 

री झर | लकी 


दुनियेत आपल्यासारखे उदारचगित महात्मे आहेत हें मला अद्याप समः 
नले नव्हते; पण आतां खात्री झाली. ” 

असे गेळत बोलत. दाल्या माडीवरून खालीं उतग्ठी आणि 
राजरस्त्यावर आल्यानंतर एक दीघ सुस्कारा साहून आपल्या घराकडे 
निघाली. 


गहान आजसीकाकतळजत >ध्यातीकतिचााक 


प्रकरण ४२ वें. 


"> 
विरहिजनस्य दुरन्तम । 

सम्राट कषिकेदरच्या दोन मुळी असल्याचं आम्ही एका प्रसंगी वाच- 
कांना सांगितलेंच आह. पाहिळी आणि वड्डील मलगी दिर्लबहार हो- 
जिच्यासाठी एवढी कादंबरी लिहिणं भाग पडळ ती-तर नाहींशी झाली 
असून ती निदान बादशहाला तरी मेल्याप्रमाणेच हाती. इब्राहीम मात्र 
एक कसले तरी निर्जाव सूत्र हातांत घरून ती जिवंत असल्याचे सिद्ध 
करू पहात होता. इत्राहीमचे हे प्रयत्न कितपत सिद्धीला गळे हें पुढे 
समजणारच आहे. ः 

शहाजादी गुल्बहारसंबंधाने सांगायचे म्हणजे ती आतां त्याची एक- 
गच मुलग होती. रंगमहाळांत तिचाच पूर्ण अधिपत्य अदून गदझहावरही 
ती हुकूम चालवू शकत होती. इतर्केच नव्हे तर बाडशहाचा हुकूम अमान्य 
ल्यास क्षमा होत असे; पण तिचा हुकूम अमान्य केल्यास अपराध्याला . 
खातीनें मृत्यु हा ठेवलेंलाच. ती कुणालाच क्षी क्षमा करीत नसे 
तिच्यासारखी गर्दिष्ठ राजकन्या दि्टांच्या अन्त:पुरांत आजपयत जन्मात 
आलली नव्ह्ती. पुरुषजातीसंबधाने तिळा मळताच विल्क्षण तिटकं'रा 
अस्ते. अथात्‌ कोणाही पुरुषाचे कधींच आप्ण वचंस्व मानावयाचे नाहीं 
असे ज्याच्या त्याच्या जवळ ती म्हणत असं. ती स्व्तःरुबंधी काणहोहे कृत्य 
आपल्याच मालकने करीत असल्यामळे (तचे जावन विलक्षण रहस्यमय 
झालेळे हाते. ती पावित्र वतनाचा आण निमळ मनाची हातो; पण महू- 


दिलबद्दार, | (३२० ३ 


मन्यतेमुळे ती सर्वाकडेसच तुच्छतर्ले पडात अप्ते, मामीळ एका प्रकरणांत 
सांनितडऱ्या त्या विठक्षण प्रसंगामुळे ती. पुरुषजातीवर फारच दांत 
औंठ खात अव्ले व या जातीचे जागांतून निमूठन झाल्यास उत्तम असे 
ती म्हणत अते. 

शुल्वहार गणण्याची भोक्ती होती. कांही कांढी ततु र ये वाजावेण्यांत 
ती आपलें अठो'किक कोशल्य दाखून ळोकांना तोंडांत बोट घाळायला 
ळाकी. आपल्या वादनाने श्रोते मुग्ध होऊन डोळं लागले म्हणजे तिला 
एक प्रकारची धन्यता वाटत असे, अनेक वेळीं ती आपल्या कापाला 
घमतंमीत ऐकवून जगाचा विस( पाडो आणि त्याच्याकडून धन्य धन्य 
म्हणवून घेई. 


गुळपडार अगदी ठरळेल्या नियमाने दर सुकयारी आपन्या बारेणीच्या 
मूर्तीतनोर वऊत तिज्या अपूर्व आत्म्याचा गोड गोड गाणो ऐकवी. बहि- 
णीवर विर्य विठततग प्रेम हाते. त्या मादेरांत बनून खवच्छ गाण्याची 
तिडा लदुर आली म्हगजे ती आंत जाऊर/ एका चडुत्यावग सखमाळी 
आसन घाळून बेते. आणि मदिराबारेर खोंजांचा पहारा ठो. जिंकत 
आणि मूद व्यकोचे जर एकमेक्ांधर निरतिशय प्रेम अप्तेड त! त्याचा 
केव्हांच जे प होत नाहीं अर्थ सुठ्यरारचें मत होते. तो अनेकेळी विचार 
की, * जे माझी बहीण सखवगळोकी गेठा अभेळ, अश्रवरा जरी समक्ष 
तिळ माझे गायन पऐकविग्याची संघ मळा मिळगार नार्हो, तरी ही 
गात अतडेडी गीते तिळा ऐ६ जात अतलीं पाहिजेत माझे हें प्रेम तिच्या 
अक्षय्यच्या कल्याणाला कारण होवो म्हणजे झालें. कारण हूं सर्व तिच्या" 
साटींच आहे. 


अश्ना प्रक'रचे कांही तरी विचार नेदेर्मी तिच्या मनांत येत असत. . 
तेथें बतून गार्णी म्हटल्याने तिठा समाधान वाटत असे. दिळडहारची छाया 
मधून मधून दिसल्याचा तिळा भास होई त्यामुळे तिल वाटे, माझ्या 
प्रेमाच्या बोळविण्याला तिचा प्रेमात्मा सशरीर येत असावा; पण तों मुप्त- 
पणाने येत जाव असल्यामुळे आपल्याला त्याची भेर होत नसावी. हा 
विचार विच्या मनांत येतांच तिने एके दिवर्शी मंदिरासभोवार कडेकोट 
पहारा ब्चावे ळा आणे आपण आंत जाऊन अमदी कहमत्वरानें ब्रेमदीते 


1२२१) ति __ विरदिजनर्‍य दुरन्तरू. 


आळवूं लागली. हेतु हा की, आपल्या बाहिणीने ताबडतोब मूर्तसरराने 
आपल्या भंटीला यावें. 

पण तिच्या या अशा कण्यामुळें एक निराळाच प्रसंग तिला अनुमम- 
वा लागला. याचवेळी इजाहीमच्या मनांत दिलबहारची मार्ते पहाण्याची 
इच्छा प्रबल झाल्यामुळें तो एकाद्या प्रामिष्टासारला त्याच मंदिराच्या दरू 
दाजाह्य अर. 

मूर्तदशेनाची निराशा झाल्यामुळे पूर्वादेवशीं त्याला दुःखानिंच म्यगे 
फिरावे लागळे होते; पण आज मात्र तशा प्रकारे मार्गे फिरावयाचें नादी 
असे त्यानें ठराविले होतें 

पण आपण येथे येण्यापूर्वीच मंदिराच्या चोहींबाजूळा पहारकऱ्यांनी 
वेढा दिळा आहे, हें त्याला माहीत नम्हतें. त्यामुळे अचानकपणे तो त्या 
'पेंढ्यांत सांपडला, | 

मोठ्या उत्सुकतेने तो आतां आंत. पाऊल टाकणार तोंच षक सशस्त्र 
. खोजा पुढें झाळा आणि दरडाऊन म्हणाला, ” कोण आहे! आपणाच्य 
काय पाहिज ? | 

“: सोन्याची मूर्ग पाण्यासाठी मी आलो आहे! ” इजराही मनें उत्तर दिलें. 

“ सम्राटची मुलगी शद्टाजादी युळ्वहार ही इतक्यांत येथें येणार आहे. 
त्यामुळे आम्ही कुगालाही आंत जाऊं देऊं शकत नार्ही. ” खोजानें 
सत्तर दिलें. 

५ पण आज कांही भुम्मानाही ! 

* नाहीं कां असेना ! शहजादीची मर्जी ! सम्राटची तिळ नेद्ेबींच 
'गरबबानगी आहे. ” 
___ * पण तिळा यायला अद्याप विलंब आहे |! मो एक विदेशी मुझाफर 
. असल्यामुळें मळा काहीं वारंवार इकडे येतां येगार नाहीं. मामथ्या एके 
दिवशी मो येथें येऊन परत गेळा. तज्हा आतां तरी माझी निराक्षा करू 
नका. मी ती मुर्ति पाहून ताबडतोब निघून ज'तों. मला तुर्म्ही अडथळा 
-न कराळ तर कर भेदेखानी होईळ. माझा ही विनंति अमान्य कळ बका.'' 

पहारेकरी खोजा प्रथम इज्राडीमशी फारच गंभारपणानं व हु*्मी आदय- 
जाने बोळत होता. पण त्याचा तो गोण चेरेरा, तेजल्वी आंगडांती, उड. 


र्‌ 9 र्‍ 
क... 0. 0. ; 
1, ' टू मी 
फडीरतर4 र. : शो रा 
1] (७. ४) व! 
द शॉ. ) 71 |शँ 


कंगवा. पोषाख आणि बोलण्यांतील उदारता हीं पाहून तों मनांत म्हणाला, 
: टा खरोखरच कोणी तरी विदेशी मुशाफर असला पाहिजे; पण शहा- 
ज्ञा मंदिरांत येण्याची वेळ तर होत. आली तेव्हां आपणाला याच्या 
अकतींल कांहींच करतां येणार नाही गुलबहास्चे सर्व पुरुषांसंबंधाने 
फॉरव बाईट मत झालें असल्यामुळें जर तिनें या प्रसगी याला या मंदिरा- 
च्या इदींत पाहिलें तर त्याचा पारिणाम फारच भर्यकर झाल्यावांचून 
राह्यमणार नादी, कदाचित्‌ याला खुनखान्यांतही जाऊन बसावें लागेल, 
. असा विआर करून फारच सम्यपणानें त्यानें इब्ाहीमळा समजाविले 
कीं, तुम्ही आज येथें राहू नका. आणखी केव्हांही येथें आल्यास तुम्हांला 
येथीळ दाररक्षक सर्व मंदिर दांखवील. आपण कोणा तरी परक्या देशांतून 
अरा असुन आपला दजांही बराच श्रेघ्च असावा असं मला वाटते; पण 
मंदिर दाखविण्याच्या बाबतींत माझा नाइलाज आहे. आपण नसत्या, 
संकेटांवे.प्रडाळ. तेव्हां आज मेहेरबानी करून परत जा, ? 

इक्ाहीमळा फार वाईट वाटलें. त्याची भयंकर निराशा झाली. त्यानें 
शहाजादीळा मनांतल्या मनांत किती तरी शाप दिळे. आणि तो चरफडतच 
मामे फिरला व मनांत म्हणाला, “ नाही. आज दर्शन घेण्याचा आतां 
अब्े७्ताही उपाय एहिलेला नाहीं. शहाजादीच्या हुकुमाधिरुद्ध वागण्याची 
शाळे मला कुठे आहे ! आणि निष्काग्ण मो तरी कां मरावे ? आधींच 
. मला निरनिराळ्या संकटांनी त्रासून टाकल आहे. तेव्हां. आपण होऊन 
नकीन संकटांत उडी घेणें कांहीं योग्य दिसत नाही. देवदुर्विलासाचे खेळ 
चका तरी जिवंत राहिलें पाहिज, 

विचार करीत करात ब निराशचे दीध सुस्करे सोडीत तो एका बा 
आपल्या घरानजीक आला. त्याचें सवांग विगलित झालें होते आणि 
हृदकावग्ही दुःखाचा भार पडला असल्यामुळें जोराचे सुस्कारे टाकणेंहि 
त्यला अशक्य झाल हात 


संजकाल इज्राहीमच्या अस्वस्थ मनाला थोडीशी स्वस्थता व आनंद मिळ- 
॥ सुरकत झाली होती, असं म्हणायला हरकत नाहीं. तातरी वेढा मळगा 
___ करयाच्या सतत सात्रिष्यामुळें त्याला एक प्रकारचे समाधान वाटूं लागलें 
होतें. त्याचे मघुर भाषण आणि गोड गोड गाणीं ऐकतां एकता त्याचा केव्हांच 


(२२१). विरिहिजनस्य दुरन्तमू:- 


वेळ निघून जात असे. काँ तें कुणाला माहीत; पण त्या मुलाकड त्याचे मन 
ओढ घेत होतें. त्याचा क्यिग त्याला सहन होत नम'्हता; पं हे असे 
का होतें हें मात्र त्याला कांहीच समजत नसे; पण संसागंत कार्यकारणा- 
वांनचुही कित्येक गोष्टा आकस्सिक रोतानें घडत असतात त्यांचा तरी 
अंदाज कधी कुणाला होतो काय? इंब्राहीमला वार्ले, हीहि एक त्यात- 
ळीच गोष्ट असेल झाळें |! मात्र त्या मुलाबांचन त्याला धटकाभरही करमत 
नसे एवढी गाष्ट खरी. 

नबीबक्ष आपल्या म्हाताऱ्या ञझाईला जेवणखाण घाटन सायंकाळी 
चार वाजण्याच्या सुमारास इज्राहीमकडे २६ व बरीच रात्र होईपयत तेथे 
राहून नंतर आपल्या घरी जात असे. इब्राहीम्चा नोकर त्याला पोचवायला 
जनाई. मात्र इतके दिवस चाललेल्या या रुंभाषणानेहि त्यांने दाल्यिळा 
ओळखले नाही. हा एक वेडा मुल्गा आहे उसेच त्यालटा' वाटत असे. 
कर्धा कधी बोलतां बोल्ता मध्यरात्रही होऊन जाई; पण नबीबक्ष त्या 
बाबतीत कधीहि तकार कर्शत नसे. व इत्राहीमची इतर पारचर्या पाहण्या- 
लाही तो नाखूष नसे. 

बेड्या मुलाचा वष घतलेळी दालिया ही. दिवसाउजडी तथे काँ येत 
नसे हे वाच्कार्नी ओळखळेंच असळ. तिला वाटे इब्राहीमसहबांशीं 
बोलतांना बेस वधपण!नें आपण वाही तरी बोढन जाईन अगर उत्कट 
मनोविकारानी स्वत:चे र्रें स्वरूप उघड कलें जाईल. तेव्हां रात्रीच्या अ- 
इ्पष्ट प्रकाझयांत त्यांच्या जवळ बसलेले बेर, वाही उशी तिची ही दक्षता 
कांही गेर नव्हती; पण इब्राहवीम्ला मान तिने वट लावल असल्यासळे हो 
वतचे खरे स्वरूप शोधन काढण्याऐवजी आपलेच खरे स्वरूप उघढ 
करीत होता. तरी पण ती. प्रसंग ओळखूनच वागत असल्य' सुळे त्याच्या 
भाक्ल्हरीनी बेभान होत नसे. 

इब्राहीम अन्तःकरणाचा प्रमळ असुन ता निःस्वार्थी प्रम करात असे. 
त्याला कप्तली अपेक्षा नव्हती. तो अन्तबाह्य प्रेमानेच नटलला होता 
आणि व्यवहारांत फ्सला तो याझळच. जगाशी बसे व गाज हूं त्याला 
माहीत नव्हते. दुसऱ्यावर प्रेम करण्यांतच त्याला सुख वाट आपणाला अमुक 
एक प्रकारचे सुख असावें अशी त्याला कधीच अपेक्षा नसे व ता देन्या- 


दिलबह्ार. (३१४ ) 


वस्थेनही कर्षीच गरजू नव्हता. तो प्रेमसाम्राज्याचा सम्राट अपून कारभार 
घेतल्यावांचूनच राज्य चाळीत अपे. दाळियाही त्याच्याशीं तशोच वागे. 
तिळाही त्याच्या प्रेमावांचून कशा चीडी जरी नव्हती. त्याला सुखा करणं 
हीच आपटी इतिकर्तव्यता असे तिठा वाटे.तिवो स्वतःची अश्नी आणखी 
कोणतीच इच्छ नवती. इंज्राहीमर्शी दोन घटका बोलायक् मिळाऊें तरीहि 
तिठा पणकाष्ठेवा आनद होई. तळा त्याचे पाहचर्य पाहिज होतें. मडुर 
संगीततुधेचा वष! करून इबाहीमळा ती खूष कर्री व त्याचा तो हास्य- 
प्रफालित चेहेरा पाहून समाधान मानी. आपल्या अज्ञातवासाचें व आत्म- 
त्यागाचे योग्य चीज झाळें असे तिळा वाटे. एवंच इब्राहीमचे जे सुख तेच 
आपले सुख असें तिनें ठराविळे असम्यामुळे तिळा आतां दुःख असें कार्हीच 
राहिळे,नव्हतें म्हटळे तरी चालेल. ती आतां प्रेमवेडी बनली होती ब त्या- 


४१ इ १५४ 


मुळें प्रंमाचा गावं गारण्यांतच [तला आनद वाटत हाता 


दाया ऊर्फ नबीबक्ष याने इंब्राहीमची नोकरी पत्करून एकच 
आठवडा झाला होता; पण एकाच आठवड्यांत त्या दोघांत इतकी 
कांही एकवाक्यता होऊन गळा होती की, हे किती तरी दिवसांच्या 
परिचयाचे असावे असे इतरांना वाटत असे. इब्राहीम तर 
त्याला आपला नोकर न समजता जिवलम मित्रच मानीत होळ. 
आणि वास्ल्लाविक तो त्याचा पगारदार नोकर नव्हताही. खुषीने जे 
मिळेळ तें कुणाकडूनही घ्यावें एवढेंच त्याचें ठगळें होतें. गेल्या 
आठवड्यांत मिळालेल्या एका मोहोरेवरच तो खूष झाला 
होता. मात्र ती मोहोर त्यानें खचच केळी नव्हती. तर आपल्या 
चिमुकल्या पेटीतील एका कोंपऱ्यांत ती त्यानें लपवून ठोविळी होती; 
कारण प्रिपकणकहून मिळाळेळे प्रथमर्चेच प्रेमाचे बक्षीस खर्चून टाक- 
ण्याइतकी तो अनुदार नव्हती. 

नवीमक्षाने इस्कंदराला सांगितले होते की, “' आपल्याल एक 
नोकरी मिळली अतून तिकडे नेहेमी सायंकाळी जावे लागते, तरी पण 
पंधरा दिसांनी हा आपळी मालक दिछोी सोडून जाणार असल्यामुळे 
- नंत आपल्याठा अपस्र रोजचा धंदा चाळविण्याला खूप फासत मिळेळ 
. केव्हां तूं घच बघून राह म्हणजे झाळें. मी माझ्या मूळच्या स्वर्ल्पांत- 


(३३५) | विरहिजनस्प दुरन्तम्‌. 


ही या मालकाकडे जाऊं शकेन ; पण शेजारी पाजारी त्याला कांही तरी 
दूषण देतील व आपल्यालाही तें योग्य नाहीं म्हणुन मी हा मवीन वेध 
धारण केला आहे. तू माझ्यास्बंधानें कोणत्याही प्रकारची काळजी 
न करतां आनंदांत राहा. तुला कांहीं जरूर ळागली तर मला सांगत जा.” 

इस्कदर ल्हानच होता व दालियवर त्याचा पूण विश्वासही होता. 
त्यामुळे त्याला तिचें हे सांगण अगदी अक्षरशः खरे वाटलें. 
शिवाय दाल्यिच्या उदार आणि ममता पूर्ण हृदयाचा त्याला चांगलाच 
पारचय झाला असल्यामुळे नसत्या शंका काढणेंहि त्याला योग्य 
वाटलें नाहीं. तो तिच्या त्या. सांगण्याने खूष झाला ब आनंदांत 
राहू लागला. 


आज हिरण्मीदराच्या दरवाजांतून निराशेने मार्गे फिरावे लागल्यामुळें 
इबाहीमच्या मनाची कशी स्थिति झली होती ते मार्गे सांगितलंच 
आहे. तो असा चरफडत आणि दी सुस्कारे सांडीत जड 
अन्त:करणानें घरी येऊन पहातो तो. नबीबक्ष आपलीच वाट पहात 
बसलेला त्याला आढळला. 


या वेळीं सूर्यास्त होऊन गेला होता. इब्राहीमची . खोळी दिल्याच्या 
लख्ख प्रकाशाने सुशोभित दिसत हाती, व त्याचे अव्यवास्थत्त स्वामा- 
नही व्यवास्थतपणाने लावून ठेऊलले दिसत होतें. तो आंत येतांच 
नबीबक्षला पाहून खूष झालाच होता; पण ही सगळी व्यवस्था पाहून 
त्याला जास्तच आनंद झाला व तो श्रांतपणाने बिछान्यावर 'बसला. 
त्याच्या चेहऱ्यावरचा सिन्ञपणा बेव्हांच नाहींसा झाला होता. तो 
प्रसन्न चेहेऱ्यानें नवीबक्षाला म्हणाला, “ नबी ! तुला यथे यऊन किती 
वळ झाला ! ?' 

दाळिया ऊर्फ सबीबक्षाने हंसत हंसत उत्तर दिळें, “ थोडाच वेळ झाळा, 
हुजूर ! पण जनावष | आपणाला आज घरी येण्याला इतका उशीर कां 
झाल बरें! 1. 
इब'हीम्नें कोणाशी कधींच लपेंहाव केलें नसल्यामुळे तो सरें तेच 
सांगणार होता; पण अकस्मात्‌ त्याला तसे. सांगणें गेर वाटल्यामुळे तो 


दिलब्हार. . २१३६) 


बोलण्याचा झोक फिरवून सहजच्या स्वराने म्हनाला, “ एका मित्राला 
भटयला गेलों होवो; पण दुदवाने त्याची भेटच झाळी नाहीं. ” 

अस सांगून आपले कपडे बदलण्याकरितां इब्राहीम आंतील खोलींत 
गेळा. तेथेहि दाळियेने कपडे वगेरे व्यवस्थित ठेक्लेल असल्यामुळें त्याला 
बरच समाधान वाटले. सरवताची भरलेली बाटली व पेला पाहून त्याच्या 
तोंढाला पाणी सुटळें, फराळाचे पदाथही जवळच ठेवण्यांत आले होते. 
इब्राही मर्ने हातपाय घुतळे व फराळ करून सरवताचे दोन पेले घेतले तेव्हां 
त्याचे सगळे श्रम नाहीस झाळ. व आपल्यासाठी इतकी व्यवस्था करून 
ठवड्यावदूल त्याने नजीपक्षाचे आभारी मानले. कारण नोकर जर घरच्या - 
प्रमार्गे भास्थनें वामळा तर घन्यालाही आनंद हात असतो. 

अत्ता. वंद्राच्या निमेल प्रकाशाने रजनीदेवी सान करीत असून वसु: 
बरेच्या सवांग वरून तो रजतप्रवाह वाहात होता. श्यामळ तरुशिखरां- 
वर शुभ्र ज्यास किण अमृताचा वर्षाव करीत असल्यामुळें झाडांनी 
आपल्या मस्तकावर हिऱ्याचे मुकुट घारण केळे आहेत की काय असे बाटत 
होतें. या वेळी इब्राहीम ंबडकींत उभा राहून सुवाधवलचोद्रकेन सुरवात 
होत अलेल्या सुंडर रजनीच्या मोहक मूत कड पाहून आपल्या मनाचे 
समाधान करीत होता; पश त्या आनंदाचा वेग त्याळा आपल्या कह्वृदयांत 
काडून ठेवणे असह्य होऊन ती. नजीक उभ्या असलेल्या नबीबक्षाला किंवा 
दालियेला म्हणाला, “' चल! नबी; या चांदण्या रात्रीची मोज पहाण्यासाठी 
आपण बागेत जाऊन बसूं 


दाझयेची नाकबुळी नव्हतीच, ती आनंदानें पुढें झाली व थोड्याच 
वेळांत दावाहि बागेत. आलीं :-र्‍र्‍यापुढें दालियेला नबीबक्ष याच नांवानें 
आम्ही संबोधणार अ हा, तेव्हां. वाचकांनी तिच्या खऱ्या स्वरूपाची 
ओळ वितरू नये--- 

नदर्वीबक्षालाही असल्या »खकाद्या निज्ञन जागेतच बस्तायला पाहिजे 
होतें. अर्थत्‌ इजाहीमची - ही. सूचना , त्याला किती आवडली असेल 
याची वाचकांनी कल्पनाच करावी? आपण' शक्य तिंधरके मकाश्यांत येऊं 
नये अर्ले त्याला वाटत. असल्यामुळे बागेतःअसल्याने -अत्पष्ट . प्रकाशामुळे 
आपणात इब्राहीम ओळलूं झकगार नार्ठी, अंशी त्यांची खात्री होती 


(१२७) ___ विराहेबनस्य दुरन्तम, 


बागेत आल्य'वर इज्राहमम'एका चबुव्यावर बसला, कारण ती त्याचा 
नहेमींचीच बसण्याची जागा होती. जवळ वाहाणाऱ्या कलनादिर्नी 
कालिंदीचें प्रवाहसगोत एकू येत होते. ढाणि बागेत फुललेल्या फुल्मंच्या 
सुवास्परवर यथरच्छ हात मारून तृप्त झालेला मलयसर्मारण सुमषाची चौफेर 
उधळण करी संतप्त हृदयांचे शांतवन करीत हता. 


इब्राहीमला कसळी आठवण झाली कुणाला माहीत; पण तो अकस्म्शत्‌ 
आग्रहपूर्ण स्वराने नवीबक्षाला म्हणाळा, “ नबी! तू कधी कुआवर 
प्रम केलें हातेंस का! साग. संकोचिन होण्याचें कारण नाही. तुझ्या 
हृदयाला कधी प्रेमाचा चटका लागला असेल तर मला सांग. 

इब्राहीमसाहबांनी विचारळेला हा प्रश्न ऐकून नबीबक्ष दवकल्या- 
सारखा झाळा; पण ताजडतोव भानावर येऊन श'तपणाने उद्‌गाग्ला, “नद्याद, 
मळा असळा चमत्कारिक प्रश्न आपण कां बरे विचारता!" * हा कोही 
आमुक एका कारणानें प्रश्न विचारला आहे असें नाहीं. सहज मनांत आ- 
ळेळी गोष्ट तुला विचारळी इतकेच. तू. तर वेडाच आहेस; पण कित्येक 
शह! णहि या प्रश्नाचे उत्तर देवांना दचकतात. तू प्रमाने वेहा झाळेळ 
विरही मलुष्य तर नाहींस ना! कदाचित प्रेमाची निगशा झाल्याम 
अगर ज्याच्यावर तुज्ञे प्रम होते ती वस्तु न मिळाल्यामुळाहे तुझ्या ॥वि- 
ताला भ्रम झाला असेल ” “होय,मी एक वेडा आ?; एवढ्यावरच आपण 
अस! प्रश्न विचारला असल्यास त्यांत विचित्र असें कांहींच नाही, ग, 
जनाब ! माझं उत्तर एकून आपणाला निराझशच व्हावें लागेल, 

५ कां बेर " इब्राहीम आश्चयानें हणाला. 

:< जगांत खरांखर प्रेम हाणून काही चज आहे. असें कांही मतदा 
वाटत नाहीं. प्रेम म्हणजे कोणातरी कर्बाची एक असभवनीय कल्पना 
अघावी इतकेंच. आपण ज्याला प्रेम समजता (तो एका विज्षिष्ट स्वार्थाचा 
खेळ आहे. मात्र हे भेमाचे राटकी हावभाब ओळखणारा सकज्ञा विळाचा 
वीरपुरुष पांहिजे; इंहिंना हे असडे . अभिनय केव्हांच मोहून टाकतील 
या स्वार्थी जगांत :सिश्‍्काम प्रेम आढळे. कटीण असल्य मुळें अशक्य 
असे. ठरून गेठें आहे: क्षिकार्धे -मी एक.मरीब दुःखी मलुष्य | पाटाअुरत 
मिळविण्यांतच माझा : सगळा. वेळ जातो; मग. प्रेमाचे आभनय दाखवून 


एकाद्या साचघ्याभोळ्या माणसाला आपल्या जाळ्यांत, ओढण्याला मळा 
कुठचा वेळ मिळणार हुजूर ! शिवाय, खोट्या प्रेमाच्या मुलथापाहि द्यायला 
मा अद्याप शिकलो नाहीं. खऱ्या प्रेमाची अमन्त:करणपूमक मिळणारी 
मूक सहाजुमाति ही नाटकी प्रमाच्या भुल्यापांपुटे निस्तेज होत असते 
पण झ्या प्रेमाचा तो स्वयंप्रकाशी सूर्य त्याचा मुळींच पर्वा करीत नस 

दीनदानेयेचा मालक इश्वर हाच त्या प्रमाचा खरा भोक्ता होय. मग 
निराशा तरी कशी होणार? 

“ लु ह्मणतोस तें कांहीं खोटें नाहीं; पण प्रेम करायला तुला फुरसत 
नाहीं ऊस हणतोस तेव्हां यासंबंधाची माहितीहि ठला नसावी असें 
वाटलें. निःस्वार्थी निष्काम पेमाचा मोबदला या जगांत मिळत नाही हे 
तुझं बोळ मला मान्य होणें अशषय आहे. या द:खसमय ससासच्या अ- 
घारांत खश प्रकाश पाडून ळोबांना त्याची आळख पटविण्यासाठी काही 
शापश्रः देवता जगांत वापरत अस्तात. त्याच्या बाळ्तीत हे टुझे म्हणणे 
फॉळ ठरेळ, कारण मला त्याचा अनुभव आहे. मी एका झापम्रष्ट देवी- 
च्या निःस्वार्थी प्रेमानेंच आजपर्यंत जगांत वावरत आहें; पण हाय---माझी 


गदे 


इंजाहींम पुढ बाल शकला नाहा. प्रकाशाच्या स्निग्धपणामुळे त्याचा 
चेहरा [दिसत नव्हता; पण जर या वेळीं तो नबीबक्षाने पाहिला असता तर 
नेत्ांतीळ अश्रु गालांवरून जमिनीवर टपकत मसल्याचें त्याला दिसले असंतें 
नजीबक्षाचेहि नेत्र कोरडे नव्हते. इब्राहीमने निरखून पाहिळे असते तर 
त्यासही विलक्षण तेज चमकत असल्याचे त्याला दिसळे असतें. 

नंबीबक्ष समजून चुकला को, आजचा प्रसंग कांहीं निराळाच आहे 
केव्हां हा प्रसंग सोहून देऊन दुसरीकडे वळल्यावांचून यांचें दुःखभाराने 
जड झालेलें अन्तःकरण हलक होणार नाहीं. '? त्याच्या मनांत हा विचार 
येतांच तो स्मित हास्यपूर्वक म्हणाला, “ आज गाणें ऐकायचें नाहीं का 
साहेब ? रोज एकादे गीत ऐकल्यावांचून आपलें समाधान होत नाही, 
सग आज असें कां ? इ्वराच्या नांवचें कांही हणू का ? 
. “ नको. त्याच्या नांवाला याग्य असा हा प्रसंग नाही. माझे. अन्बा- 
करण यावेळी निराळ्याच एका गोष्टींकडे वेधून राहिले असल्यामुळें तुझ्या. 


(२१९) बिरहिजनस्य दुरन्तमून: 


त्या गाण्याकडे माझे लक्षही जाणार नाहीं. पण जर तुळा एकादे प्रेम-गीठ 
येत असेल तर तें म्हण. मला त्याची फार आवड आहे. मी एक प्रणय 
वेडा आहे असे म्हटलेंस तरी हरकत नाहीं. तूं कांहीं हम्ण; पण प्रेमावांचून 
जगांत खरी मोज नाहीं. प्रेम हाच या जीवितयात्रेचा सोपा मार्ग आहे. 
प्रमाचा प्रवाह खुदाकडे वळा अथवा खुदाप्रमाणें पूज्य असलेल्या एकाद्या 
व्यक्तीकडे वळो; पण त्या प्रमांत पवित्रपणा निःस्वार्थीपणा असल्यावांचून 
त्याच्या अपरोक्ष, हृदयाला कळवळा आणणारी हांक मारता. येणार 
नाहीं. म्हणून म्हणतां, नबी | कृपा करून एकादे पावेत्र प्रेमाचे गाणें 
गाऊन दाखीव. ' 
नबीबक्ष गाऊं लागळा, वीणच्या झेकारांत त्याने एक नवाच राग 
कड्याला सुरवात कळी. आलाप हवेत तरंगू लागल, आणि मीनकामा 
च्या सुरांनी इब्राहीमचे हृदय नाचू लागलें. आजच्या गाण्यांत सवच कांह 
खपूव असल्यासारखे त्याला वाटत होतें. 
जाग पियारी, अवका सांभ, 
"रन गह दिन काहको खोले ! 
जिन जागा तिन मानिक पाया. 
तै बोरी संब सोय गमाया. 
पिस तेरे चतुर तू मरख नारी, 
कंबहुन पियकी सज संवारी. 
ते बारी बारापन कोन्ही, 
भर योवन प्रिय अपन न चीन्ही. 
जाग देख पिय सेजन तर, 
तोहि छांडि उठि गय सरे, 
चोहोकडे विलक्षण निस्तब्धता पसरळलला असल्यामुळें गाण्याचे सुर व 
आलाप दिगंताशीं मिळण्याला धांवत होते. हे भावपूर्ण आणि हृदयवेधक 
पंगत ज्याला न्याला ऐकू येत होतं तो तो मजुष्य कान टवकारून स्तंमितच 
होत होता. गाणें आकाशांतही निनादत होते, 
पण अकस्मात्‌ सूर बंद झाला आणि प्रातिध्वनि कायम राहिला, संगीत. 


(३४०) दिलबदार्‌. 


सॅपछे आणि झंकाराचा शम्झणाट कानाला ऐकग्याची पाळी आली; या 
गाण्याने मनुष्याचे संजीवन आपण कांही तरी नर्दे शिकली असं त्याला 
वाटू लागळें आणि गाणें यांबतांच तो चमकल्यासारखा झाला. आपण काय 
ऐकत आहों याचें त्याला, भान राहिळे नार्ही. 


इत्रादीमच्या निरशापूण अन्त:कागांत मात्र अपूव प्रसनता उत्पन्न 
झाल्यामुळे त्याला ही संगीतसुबा ज्यास्तव प्राह्नन काण्याची इच्छा 
झाळी, याणे थांबताच 'इत्राहीमर्ने उत्करभावनेने नवविक्षाचे कोमळ हात 
आपल्या हातांत घेवळे आणि अधविगपूर्ण स्वराने म्हटलें “मत्री ! तूं माझा 
अगदी घात केळास ! हे गाण तुळा कुणी शिकविळें !' हृदयाला अटका 
कावून सोडणाऱ्या या तुझ्या गाण्याचा युरु कोण !_!' 


नतरीबक्ष हळूच म्हणाला, “ त्याची काय मळा आतां आठवण आहे 
हुगूर ! पण आपण अर्फ कां विचारतां वरे ! माझे हे गार्णे ऐकून आप- 
गाळा दु:ख तर झाडे नाहीं ना! कदाचित्‌ एकादी जुनी गोष्ट आपणाळा 
आठवडी असेल ! मी पुष्कळ ठिकाणी हें गाणे म्हटल पण कुणीही असा 
भजा कधीं प्रश्न केळा नाही किंवा आपल्यासारखा अस्वस्यही झाला नाहीं. 


“ होय नवी, तुझे अनुमान खरे आहे. तूं फारच कुझाप्रअर्द्धांचा 
आहेस यांत संघय नाहीं. तूं अगदीं मनांत अपतेळ तेंच बोळून दा्थावेदोख. 
सज, तुझ्या साण्यारने मळा जुनी आठवण झाली. पूर्वी कर्बीच मी पुझ्या 
तोहून असलें गाणे ऐके नाहीं, पण दुसऱ्या एका माणसांच्या तोडून हेच 
गाणे अशाच रागरंगारने म्हणतांना मी ऐकळे होते. तें. गाणे त्या माणसा- 
च्या तोंडून एकत अप्ततां मी उदास अन्त:काणानें डाळे झांडून वतत अस; 
पण मलम त्यांत आनंद वाटे. मो तसल्या त्या स्थितींत किती वरी युगे 
घाळावेळी अक्ती; पण हाय ! ती माझी सुखाची आठवण स्वप्नापमाणे 
अदश्य झाली. ते दिबस' कुठें बरे गेले ! 


| त . “ मला वाटते, आपळें कुणावर तत अन्तःकरणापासून मेम जडळेळे 
असावें. व ती व्याक्ते मरण पावली. अततावी अथवा आपल! अव्हेर करून 
दूरदेशी निवून गेळी असावी. मी आज बरेच दिवत पहाते, तुम्ही नेहेमी 
कोणत्याझा एका तसविरीकडे पाहात असतां व मनातल्या मनांत कांडी 


(१४१) विरहिजनस्य दुरन्तम 


हर्रा बोळवा ! मला वाटते त्या चित्रानेंच आपलें मन चंचल केलें असावे, 
ही ठसबीर मला एकवार दाखवाल का हुजूर ! " 

नाही, नाही; ती कोणाळाही दालविण्यासारर्खा नाहीं व दाखावितांहिं 
येणार नाही. माझ्या वेड्या कश्यना, सुखाची मोहक स्वप्ने, आणि भावी 
आनंदार्चे मनोराज्य मळा एकत्र्यालाच उपभोगू दे. मळा त्यांत वाटेकणशी 
नको आहे. श्िजाय ती गाष्ट दुसऱ्याला सांगण्याचे साहूसही मळा होत 
नाहीं. कारण ळाक मळा हसतीळ किंवा माझा उपहास कातील. नका 
लोकांची ती विचक्षग पररक्षा पहाण नको, माझा काल्पानेक आनंदच मल! 
जिवत्त ठेवायला पुरं आहे. 

': पण एकाद्या ळयेप्रारख्या अस्पष्ट कल्पनेने म्रमिष्ट अनून आपल्या 
हृययाची अखंड झांति घालाविणे हे. सुझ्ञाळा शाभत नाहीं, *' नवीवक्ष 
हळूच म्हणाळा 

“६ या छायामय कल्पना नव्हत. ही. मूर्त कल्पना आहे. हे सत्य आह. 
प्रत्यक्ष अलुभतळेली गोष्ट मी सांगत आहे. पण रुक्ष भूमीतील मृगजला- 
प्रमाणे ती हर्य अदृश्य होत असल्यामुळें मळा अद्याप निश्चित असे कांहीच 
उरावितां येत नाही. एकादे वेळ पुझ्यांतच त्या सूर्त चा मला भाम हातां 
कारण त्या चहर्‍्यांच मोहक प्रलिनिंब मळा तुझ्या चहूऱ्यांत दि्त आह. 
नेत्रांतील चमक तीच. सुस्कारे तसेच, बोळणं तेंच, पग तू. पुरुष असून 
फारच निस्तेज दिसतास तही ती. दिसत नव्हती. तप्त कांचनाप्रमाणे 
सी चकाकत होती. ” 

इजाहमचें हें बोलण ऐकून नबीबक्षाला मनांतक््या मनांत अतिझर 
आनेर झाला. त्याचं अधिर मन त्याला सुचवू लागले कॉ, आतां 
आणखी कतली पराक्षा पहायची?  आओळल द्यावी झालें! आत्मसमर्पण 
करण्याळ' असली योग्य संधि पुन्हां मिळगार नाही. पण ती आपल्या मनाचा 
धिक्कार कडून म्हणाली, “पुदषांचे काय? त्यांचें किती जगींवर तरी प्रेम जडते, 
पण आरम्द्दी शिया आपल्या आयुष्यांत एकावरच प्रेम करीत असतो. तेव्हां 
यांचे हे बोलणें कोणत्या रमणाला उद्देशून आहे हें समजल्यावांचून एकदम 
इतके पुढे सरणे बरं नाही. | 


असा विचार करून नबीबक्ष हतून म्हणाला. “ वा:, माझ्याखारख्या 


दिलबह्वार. (१४२). 


वेड्याला आपण आपल्या जुन्या आठवणींत ओढून घेतला वाटतें! पण 
सांभाळा बेरे, आपल्या त्या सुखाच्या कल्पनेची माझ्यामुळे कदाचिद 
माती होऊन जायची, माझ्यांत आणि आपल्या त्या प्रेयसींत इतके 
साइश्य होतें म्हणतां तर! ” 
._ इंजहीमने निश्चयेपू्ण खराने उत्तर दिळे, “ होय. मी सांगतों यांत 
एक अक्षरही खोटे नाही. तू आपल्या वागणुकीने व बोली भाषणाने 
मला आपला गुळाम बनाविळे आहस. कां तें कुणाला माहीत; पण एकादे 
दिवसी तू आलास नाही तर मला दाही दिशा शून्य दिसू लागतात. 
कांहीं सुचनासं होते. खर सांग नबी, तू कोण आहेस? तुला नुसता 
हात ळावल्यानेंहि माझे हृदय इतके उल्लासित कां होतें १ तुझ्याकडे पहात 
राहिळें असतां मला त्या माझ्या प्रेममूतींची कां. आठवण होते! तुलाह 
रात्रादवस पहात राहाव अस मळा कां वाटते! सांग. सांग नबी 
माझी अशी दशा कां झाली £ मनांत कांही ठेवूं नका. मी तुझ्याशी 
कपटाने वागत नाही; मग मळा अश्व तटमळत ठेवणे तुला योग्य बाट्ते कारी 
बळण्याचा ओघ दुसरीकड वळविण्याच्या हेतून नबीबक्ष म्हणाला, 
“ जनाब! आपण कांहीं तरीच विचारता! आपणाला झालें आहे 
काय !' कांह! नाही. कसल्या तरा कल्पना लढवून आकाशांत दगडी 
इमारत उठवायल! गेलें की ती कधी आपल्याच मस्तकावर कोसळत असते, 
तेव्ह; तो. प्रयत्नच न केला तर! कदाचित त्या चित्रामुळाह आपणाला 
हा असा भ्रामिष्टपणा येण्याचा संभव आहे. तेव्हां त॑ चित्रच बाजूला 
ठवळे पाहिजे. अथवा माझ्यामुळे आपल्या मनाची ही अशी सि्थाति 
साळी असेळ तर मला निरोप द्या. मी आपला दुसरीकडे निवून 
नाता. आपलेंच अन्न खाऊन आपलेच अनाहेत करावें हें योग्य नाही; 
पण मी आंधी आपणाला एक प्रश्न विचारतो त्याचें उत्तर द्या, आपलें. 
कुणावर तरी प्रम जडलं असून त्या व्यक्तीने आपला कधीं धिक्कार केला 
दोंदा का??? 


या प्रक्षाने इब्राहीमच्या हृदयाचा चावा घेतला. तो एक दीघ निवास 
खाडून क्षीण स्वराने म्हणाला, “ मीश्ह्षोट कशाला बोळ नवी! भर मी कर्षी, 
प्रम केलें असेल तर त्या एकाचअवकतीवर,' त्या जीवावांचून माझ्या अन्त:- 


(३४१) छुक. र 8. . 0200 क्रि्डिजनरर्‍य दुरन्तम्‌- 


-करणांत दुतऱ्या कोणालाही जागा मिळालेली नाहीं. व तिला जे दिले ते 
. मी दुसऱ्या कुणालाही दिळेळे नाही. कारण तीच व्याक्ते योग्य होती. 
आरण तिच्याकडून मळा जो मोबदला मिळाला तो माझ्या दानाच्या किती- 
तरी पट मोलाचा होता; पण मी केवढा निप्ठुर !! तिच्या त्या नि:खार्थी 
प्रेमाळा मी नुसते जाणले सुद्धां नाही. तिची. मला ओळखच पटली 
नाहीं. माझ्या ओठाळा लावलळा अमूताचा पेढा मी. अविचाराने दुर 
झुगारून दिळा. हाय! माझ्यासारखा दुर्देवी मलुष्य जगात कोणी 
तरी असेल का? 


“ अशी कोण बरें ती भाग्यवान व्याक्ते |! आपल्यासारख्या महामा- 
हयाचा जिजा प्ेमळजाभ झाळा ती सुदेवाचीच असली पाहिजे यांत झंका 
नाहीं. *' यावेळीं नबीच्या नत्रांत विलक्षण तेज जमकत होतें. 

हृदयभदक दीधे निश्वास साइन इब्राहीम म्हणाला, '*' हाय! त्या 
गोष्टीची नुखवी आठवण झाली तर गर्हिवर येतो. मो कसें बाळ नबाबक्ष ! 
साझा हा हाडांचा पिंजरा तिच्या विरहाग्नीने वाळत आहे. कव्हा ता 
जळून जाईळ कुणाला माहीत ! ती आठवण झाली म्हणजे हृदय इतकें 
अस्वस्थ होते की, प्रलयका'लळचें तुफानही त्यापुढे कांहीच नाहीं. ती माझ्या 
घरीं दार्साप्रमाणें राबत होती; पण तिचे गुण €आणि सोंदर्य ण्काद्या 
झहाजादीला शाभेसे अनुपम होतें, पण तो गळी ! मळा सूर्वस्व हिरावून 
गेली ! ! माड्यांत आतां मीपणा उरळेळा नाहीं. तिचा आत्मत्याग विळ- 
क्षण, तिचें सोंदर्य लाकोतर, तिची दया देवदुळंभ आणि तिचे प्रेम निरू- 
पमेय असल्यामुळें मला तिने आपला गुलाम बनविले होते; पण आतां ती 

कुठें आहे ! 

6 [तेचे नांव आपणाळा आठवते का?” नवीवक्षब मदासमच 
प्रश्न केला. 

तिचें लांब दालिया.-माझ्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन दलिवेच्याून वाचा 
जप करीत आहे; मग मो तिचे ते पवित्र नांग कस बरें विसरेन. बोलता 
“बोळवां इब्राहीमच्या नेत्रांत अश्र आलें, 

“ ती पुन्हां आपल्याला भेटण्यांचा काही 


[च संभवनाही का??? 


देळबहार. (३४9 १ 


“ आहे. आणि मी तिला मिळविण्याची खटपटही चालविलेली आहे; 
पण नबी ! ती मळा मिळेल का £ " 

“ कां बरें मिळणार नाहीं ? अवश्य मिळाळी पाहिजे. समजा. ती 
आपल्याला मिळाली पुढें £ ” 

“६ पुढे काय ! ती माझी हृदयश्वरी आणि मी तिचा गुलाम ! एक 
क्षणभरही तिच्या जवळून दूर जावयाचे नाही हा निश्चय ! ! आणखी 
काय करू!" 

इब्राहीमच्या तोंडच हृ शब्द ऐकून नबीबक्षला फारच आनंद झाला. 
त्याच्या नेत्रांत आनंदाश्रू आले; * पण हाच प्रसंग पुढें वाढविणे योग्य 
नाट्टी, कारण तो फारच दुःखकारक होईळ. हृदयाची परीक्षा झाळी 
इतके पुरं. ' असा त्यानें विचार केळा आणि तो स्तब्ध राहिला | 

नबीवक्त कार्हांच बोलत नाही. असें पाहून इमाहीमने विचारले, 
“८ माझ्या वाळण्यावर तुझा विश्मास बसत नाही का? नर्वीबक्ष ! तुला काय 
याटले ते मळा सांग. ' । 

नबीबक्ष स्मित हास्यपूवक म्हणाला, '“ मळा काय वाटायचे जनाब । 
आपलें वाटणं मता खाटे वाटत नाही; पण असें तीन चार ठिकाणी 
मनाला. अडकवून ठेवल्याने आपल्याला कसे सुख मिळल त्याचाच मी 
विचार करीत आहे. आपण प्रथम दालियेवर प्रेम करीत होतां, ' त्यानंतर 
या तसावरीतील सुंदरीने आपणाला वेंड लावलेले दिसते आणि आतां 
माझ्याक्षिबाय आपल्याला क्षणभरही करमत नाहीं ! ! जनाब! मला 
वाटते, आतां असां विचार करीत राहिल्यास आपणही माझ्यासारखेच वेडे. 
बनाल ! !. तव्हा दुसरीकडेसच लक्ष वळवावे हं बरे. मी आतां गाणें 
म्ह्ण्तां 1 |. ऑशे. 

असं म्हणून नबीबक्ष आपल्या मधुरस्वगानें गजल गाऊं लाला, 

चली में खोजमे पियकी; मिटी नही सोच यहं जियकी, 
रहे नित पासही मेरे; न पाऊं पारको हेरे. 

विकल हू ओरको धाऊं; तबहुं नही कन्तको पाऊ. 
घ€ कहिं भांतखे धीरा; गयो गिर हातसे हीरा. 

कटी जब नेन की झाई;. ळखो तब गगनमें सोई. 


१३४५) विरहिजनस्प दुरन्तम्‌, 


अजाना शब्द कहि भासा, नेनमें यारको वासा. 
र डॅः रॅ ह... 
मन मिलि पितमवा खेला होर, वृ० | 
संसय जात सकल छिन माही, 
अंचागवनके फंदा तोरी. १ 
चित्त चचल अस्थिर करि राखो, 
सुरत निरत करो एक ठोरी. २ 
गर्ग पेकतां ऐकतां इब्राहीम अर्दीं वेडावून गटा. बितीहि ऐकले 
तरी त्याचें समाधानच होईना. त्यानें पुन्हा नवीबक्षांचे सकोमल टात 
आपल्या हातांत घेन विनवणीच्या स्वगनं म्हटलें, “गा, गा. 
नबीवक्ष तूं थांबू नका, गातच राहा, तुज्या गाण्यागंचून मला आर्तता 
काहीं न्को १ « 
नवैचक्ष पुन्हां गाऊं लागला, 
नाथ ! चला खाऊं! त्या देझा !' नाथ चला ८ 
उवालळा विरहाच्या नच जेथे, 
नाहिं निराशा दुःसखाहि जथ, 
चिर-सुवास, चिर-मल्य हास, प्रेम-्मीत गाऊ. नाथ, ! 
अनुतापाच्या निश्नसनाहीं, 
उपवन जेथें पोळत नाहीं, | 
शशि-विकास, चिर-मधुर-हास-एक-हृदय हाऊं. नाथ. र 
गाणें थांक्तांच इब्राहीमनें नर्बांचा उजवा हात. घरळा . आणि म्हटल 
*: अल, नबी, तुला तो देश माहीत आहे का (माल: त्या देशांत बेऊन 
चल. कारण या विरहाच्या यातना मळा आतां सहन होत नाहींत. काणा 
विरहिणींचं बरे हें गीत असावें ! जर तुळा तिचे नांव माहीत. असेल तर 
साँग. , कारण तीहि माझ्याप्रमाणेच विरहाने पोळलेली असावी. समदी 
मिळाल्यावर थोडेस्रे समाधान तरी वाटेल-- 


हें बोलणें केव्हां संपणेंच शक्य नाहीं असें नबीला वाटलें, कदानितू या 
अश्ं्गी आपलेंहि देहभान नाहीसं होईल तेव्हां येथून जावें हें बरे, असा. 


 दिलबह्वार, शिना (३४६) 


विचार करून त्याने हळूच आपला हात सोडवून घेतला आणि म्हणाला, 
हुजूर ! रात्र बरीच झालो. माझी म्हातारी आई घर्री वाट पहात असल 
मो आतां जाता. 

इब्राहीम तरी त्यावर काय बोळतो ! आपल्या प्रेमप्रवाहांतीळ हा अड- 
थळा त्याला सहन झाला नाहीं. ' नबी हा एक अरसिक मुल्गा आहे, 
असेहि त्याला वाटळे; तो बोळन चादून वेडा त्याला तारतम्य ते कतळे 
असणार ! असेंहि तोच आपल्या मनाजी म्हणाला, आणि त्याने 
त्याला जाण्याला परवानगी दिली. हिरण्मंदिरांत जाऊन मूर्तीचे दर्शन 
घेण्याचें काम त्यानें दुसऱ्या दिवसावर लोटले व अस्वस्थ मनानें तो 'आपल्या 
शायनमोदेराकड वळला. 


प्रकरण ४२ वें. 
>>> <* 
बादशहाच्या रंगमहालांत. 
हंगळ्या रात्रभर विचार करून इंब्राहीमने शेवटी असें ठरविले की, 
कसळेंह धाडस करावे लागो; पण उदक हिरण्मंदिरांत जाऊन ठी 
सोन्याची मूर्ति पहावयाचीच. माझी पुढें होणारी उर्जितावस्था जर त्या 
'दशनांवरच अवळबून असलेल तर साह्सानं पुढ सरणं भाग आहे 
_ दुपार टळड़ली पहातांच इब्राहीम उंची प्रकारचा पोषाख करून वरांतून 
बाहेर पडला आणि इकड तिकडे फिण्यांत निष्कारण वेळ न घालाविता 
मंदिराजवळ आला; पण तेथें येऊन पहातो तो दखाजा बंद असल्याचें 
त्याा दिसले. आसपास कोणी मलुध्यही नव्हते. 
मुख्य रस्त्यावरचे दार बंद होतं खरें; पण मंदिराला लागूनच असलेला 
तटाच्या मितीला शक छोटासा दरशाजा अपून तो उवडा असलेला त्याला 
झाढळळा. त्युर्म त्या दिंडिदरवाजांतून आंत पाहिलें तों ती. वाट सरळ. 
"अंतःपुएकडे जात. असळलळी त्याला दिसली. शिवाय त्या वाटेनें मंदिरांतही 
बाता येत होतें. 


इज्राहीमच्या मनांत धाडसाचा विचार आळा. व छातीचा कोट करून 


| ३१४७) बादशहांच्या रंगमद्वाळात.. 


त्तो त्या खिडकीतून आंत घुसला; मंदिरांत जातो न जातो तोंच अक्मात्‌ 
चार खोजे धांवत आले व त्यांनी त्याचा हात धरला. ते काळेकुट्ट भये- 
कर लोक पहातांच तोहि दचकल्यासारखा झाळा. कारण त्या सर्वांच्या 
कमरेला तीक्ष्ण धारेचे खंजीर आणि छोट्या तरवारी लटकत होत्या. त्या 
स्वोजांच्या सरदाराने आपल्या मु्ठात खंजीर घरून इज्राहीमला दरडावून 
विचारले, '“ तुला येथें येण्याची परवानगी नसतां तूं आंत कां आलरू ! 
हा बादशहाचा जनानखाना आहे हें तुळा माहीत नाहीं का ! येथे येणार्‍या 
प्रत्येक पुरुषाला मरावे ळागते ! ” 

पहारेकऱ्यांच्या त्या भीमभेरव मार्त पाहून इब्राहीमला प्रथस थांढीशी 
भीति वाटली; पण मंदिरांत जायला आपणाला हा पुन्हां अटकात होल 
आहे, तेव्हां माघार घ्यावयाची नाहीं, काय होणार असेल तें होऊं द्या. 
छसा त्यानें विचार केला व धीर धरून मरेन किंवा विजयी होईन अशी 
प्रातिज्ञा केली. 

दोळणारा पहारकरी आपल्या अंगावर हात टाकू पहात आहे असतें 
इम्नाहीमच्या नजरेळा येतांच तो रागानें गर्जना करून त्यांना म्हणाला, “ दूर्‌ 
उभे रहा. माझ्या अंगाला हात लावू नको कारण माह्या जंगाळा 
स्पर्श कराल तर त्याचा फारच वाइट परिणाम होईल '" 

पण माणसांचे रक्त प्राशन करण्याची हिंसक बुद्धि प्या पहारेकऱ्यांच्या 
मनांत संतत जागत असल्यामुळे ते त्याच्या त्या उसन्या धमकीला थोडेच 
त्यामुळे अर्थात्‌ अगदी एकटी असून हे श्रमाचे काम ती. कीत 
होती. 

माया ही सहानुभूतीची आई आहे. विशेषतः विपत्ञ मनुष्यांवर जी 

ममता जडते ती फार सामथ्यवान असते, अर्धे म्हणायला हरकत नाही 
 गुलवहारचा अभिमान पार नार्हीप्चा झाला होता. उतिची अहुंबन्यत 
पाण्यासारखी वितळली होती; नाहीं. तर हें शुश्रबेकें काम तिच्या हातून 
मुळी हाळेंच नसते. ती सारखी अहोरात्र रोग्याच्या शेजारी. वसून त्यची 
सर्व प्रकारें सेवा-चाकरी बजावीत होती, याचें कारण नुलती. खहानभाति देच. 
असेल का ! ती दमली नव्हती व तिच्या चेहेऱ्यावर तिकु्कारंही दिश्रत 
नव्हता. 


(२४2०३ 
ठे क. कि ७... 


इजाहीम दिसण्यांत सुंदर असून त्याचा रुबाबदारपणा ममोवेधक होता" 
ह्याचा चेहेरा इतका आकर्षक होता की, तो एकसारखा पहातच राहावें. 

वाटे ! पुरुष इतका सुंदर असू शकतो हें गुलबहारला माहीतच 
नव्हते म्हटलें तरी चालेल, कारण ती कोणाही पुरुषाकडे कधीच सहा- 
कुमृतिने पहात नसे. आज मात्र तिच्या हृदयांत जी ममठा अथवा सहा- 
बुंमूती उत्पन्न झाली होती ती. इतकी विलक्षण होती की. आपणाला 
काय होत आहे तलाच कळत नव्हते. ती स्वतःला विसरली 
हाती एवढें मात्र खर. ै 

रोग्याला एकाकी स्थितींत सोडून ती थोडा वळ सुद्धां दूर जायला 
छयार होत नसे. रोग्याला वेळच्यावेळी पथ्याचें देणे, ओषध खावामिणें 
नश्मांना ओगबध लावणे, जखमा पुणे, वगेरे कामे करतांना ती मुळी 
कंटाळत नसे, उत्सुकतेने व अगत्याने प्रत्यक काम संपवी 

अशा प्रकारे कार्मे आटोपीत असतां तिळा थोडासा वेळ मिळाळा तर 

बिछान्यावर रोग्याच्या शेजारीं बसून त्याच्या तोंडाकडे निरखुन पहात 
शाही. त्या सरळ. स्वभावाच्या सुंदर तरुणाकडे पहाता पहातां ती 
अगदीं दसून जाई, पण..त्याच्याकडे पहाण्याची तिची इच्छा कांही पूर्ण 
होत नसे 


एकर्दा विचार करताकाता शहाजादीला वाटळे॑ की आपण हें काही 
कॉमेळं करीत नाही.१ ग्या लोकांचा मी इतका तिरस्कार कर्रात असते त्यां 
ध्याबद्ळ अकस्मांबू इतकी सहानुमूति दाखाविणे हे. एक प्रकारे विचित्रच, 
नाहीं का ! ळॉक कोय म्हणतील ! झिवाय मला माझ्या या असहिष्णु 
हृदयांत या तरुणाची* छाया दिसत आहे ! मनांत आलें म्हणजे सुद्धा 
मला अगदी लाज वाटत ! मी म्हणतं हें असे झाले तरी कसें ! याच्या 
साश्चिघ्यामुळे कदाचित्‌ आपणाला. असे वाटत असेल असें समजून ती 
शुखरघचचा भार दार्सीवर सोपवून एकादवेळीं दुसरीकडे निवून जाई; पण 
तिला दुसरीकडे राहावतच नसे, ती घाईघाईने परत येऊन रोग्याजवळ 
“बसे. ल्या अपरिचित पाहुण्याचा वियोग तिळा मुळींच सहन होत 
ज्व्ह्ता 


अशा या .अस्वस्थ मनःस्थितींततच चार दिवस निवून गेले. इजाहीम 


व, 'आादशद्दाच्या रंगमहारलात:. 


च्या जखमाही बऱ्याचशा सुकलेल्या !देसूं लागल्या. ताप कमी झाल्यामुळें 
त्याला मधुन मधून आपली' घाणीवही होऊं लागली; पण अद्याप तो 
चांगला शुद्धीवर आला नव्हता. जर तो. शुद्धीवर असता तर आपण कुठें 
आहों हें त्याने ओळखले असतें. तो अद्याप भ्रमांतच होता, 

झाहीान्नादी त्याच्या बिछान्याशी बसून आपल्या मनाशीच म्हणे, रार्तरी- 
च्या एका. भयंकर प्रसंगानंतर भी. पुरुषजादीसंबंधानें तिटकारा दाखवू 
लागलें व ती लात बोविशवासू आहे. असें ठरावेलें. जनानखान्याची पूर्ण 
माहिती असलेला तो चिलखतवाला वीर आणि शहासुर्फीचा शिष्य यांर्नी 
त्या प्रश्चंगी मला वांचावेळे हें खर आहे; पण दोघांनाहरे मळा ओळख 
देऊं नये हें आश्चर्य नव्हे काय ? तसेंच ज्या पत्राने मी हें घाडस केळे 
तेंहि कोणी तरी एका पुरुषानेच मला फसविण्यासाठी लिहिल अहळें 
पाहिजे. एवंच हे सगळे पुरुष नालायक आणि बेविश्वासू . असध्यामुळें 
त्यांच्या छायेलाही मी उभी राहाणार नाही असें ठराविले असतां या तरु- 
णाळा मी माझ्या या महालांत जागा द्यावी आणि स्वत; त्याची शुश्रषा 
करावी हें आश्चर्य नव्हे काय ! बाबांना जर माझे हे. खेळ समजतील शर 
ते मळा जिवंत सुद्धां ठेवणार नाहीत. इतकेंच... नगहे. तर या गरिबाचाहि 
तै चव घेतील. 


“ पण कांही झालें तरी मी र्‍या तरुणाला काही मरू देणार नाही 
. यांतून याला वांचविण्यासाठी मळा कितीहि अम पडले तरी मी. ले सहन 
करीन. मला आतां मीपणाच राहिला नाही. हें मॉहिमाशे कर्तव्य म्हणून 
करीत आहें. माझ्या नशिबी जें असेल तें होईल, 
याच वेळीं तिची दृष्टी इ्राहीमच्या सुंदर चेहऱ्याकडे वळली, तेव्हां ती 
त्याला उद्देशून आपल्याशीच म्हणाढी, ' तरुण वीरा ! तूं आपल्या या 
दिव्य सोंदर्याने माझें अंतःकरण पकाशित केलेस खरे; पण तू इकडे 
आलास ही तुझा चूक नाहीं का झाला ! तुझी ही मूर्त पहातांच माझा 
अभिभान पार नाहींसा झाला यावरून तुझी मोहिर्नाशाक्त क्लिक्षणच 
दिसते. पुनः पुनः तुझ्या चहऱ्याकडेसच पहाण्याची इच्छा कां व्हावी बॅरे ह 
माझ्या अस्वस्थ हृदयाला विसांवा मिळण्यासाठी तर तुझे. आगमन झालें 
नसेळ ना ! मी तर तुझी दासी बनलें आहे ! 


“दिलबहार. (२५०) 


गुळबहार अशा प्रकारे विकळ हृदयाने स्वत:शीच पुटपुटत असतां इज्राही- 
मने अकस्मात्‌ डोळे उवहून तिच्याकडे पाहिलें; पण त्याच्या त्या दृष्टीत 
एक प्रकारची धुंदी आणि उदासपणा पूर्णपर्णे भरलेला दिसत होता. चोहां- 
कडे निरीक्षण केल्यावर त्याला कळून चुकळलें की, “ आपण कोणा तरी 
अमीरउमरावाच्या घरांत आहा ! ” 


गुलवहार इब्राहीमच्या मस्तकाजवळच बसळेळी होती. त्यामुळें तो 
सावध होतांच प्रथम तिचा श्वासोच्छवास त्याला ऐकू आला. तोंढ 
फ्रिवून तिच्याकडे पहावे असं त्याला वाटलें; पण तसें त्याला करितां येइना. 
कारण मानेवरची जखम अद्याप चांगली बरी झालेली नव्हती. 

त्यान कांहीशा आश्चर्याने गुलबहारला विचारलें, '' मी कुठें आहे!” 
'हलपहारने हळूच उत्तर दिले, “ भिग्याचें कारण नाही. आपण अगर्दी 
मुराक्षेत जागीं आहां.'' '“* मला वाटते, मी हिरण्मंदिरांत मार्छित पड- 
स्यानेतर मला या बठ्या घरी आणण्यांत आळे असावें. मला येथें कोणी 
आणले हे आपण सांगू शकाल का? '' | 

“* होय. शहाजादी गुलबहारनें आपला निराश्रितपणा आणि विपन्ना- 
वस्था लक्षांत आणून या ठिकाणीं आश्रय दिला आहे. तुम्ही सध्यां 
तिच्याच महालांत आहां !' मी शहाजादीची दासी अतून तिच्या हुकमानें 
आपली शुश्रूषा करीत आहे. । गुलबहारनें अगंदी शालीनतेने उत्तर दिलें. 
* अशा वेळीं सहाय्य केल्याबद्दल मा शहानादीचे फार उपकार मानतो. 
प्रण त्यांची भेट होईल का !'? “ कशी होणार! ती शहाजादी असल्या- 
अळं आपणाला ती अपरिचित असणार ? ततच्या भेटीची जरूरी आहे 
का? '' “ जरू्रीच आहे असें कांहा नाहीं; तरी पण भेट झाळी 
असती तर एका दैवदुर्विलासी मनुष्याला प्रसंगी आश्रय देऊन वांचाविल्या- 
बद्दल मी तिचे समक्ष आभार मानळे असते. "' 

“ आपण आतां जास्त बोलण्याचा त्रास न घेतां झोपावे. कारण- 
'परत्बें शहाजादी आपणाला भेटेलच. विशेष बोळ न देण्याबद्दल हकी- 
मची आज्ञा आहे. तेव्हां आपण ती त्यांची आज्ञा अमान्य करूं नये.” 

हब्राहीमनें एकाद्या लहान मुलाप्रमाणे चटकन डोळे मिटले. आणि 
“मोळण्याचे बरेच श्रम झाले असल्यामुळें होळ मिटल्यानंतर थोड्याच वेळांत 


(१२५१) _______ बादशहाच्या रंगमहार्डात. 


त्याला झोपही लागली; पण ती झोप गाढ नव्हती. त्यानें एक स्वः 
पहायला सुरवात केळी. दालिया आपल्या बिछान्याजवळ येऊन बोलत 
असल्याचा त्याला भास झाला. ती म्हणाली, “माझ्यासाठीच ना 
आपल्याला हें दुःख भोगावे लागत आहे! जनाब, मला याबहळ 
क्षमा करालना !?' 

पण सखा वेळची दालियेची मार्त शहाजादीप्रमाणे दिसत होती. तिचा 
तो. पूवीचा खिन्न चेहेरा आतां तेजस्वी दिसत असून नेत्रांतही एक 
प्रकारच विलक्षण तेज चमकत होते. आंगावरचे कपडेहि बरेच मोळवान 
असून टप्पाऱ्या मोत्यांत तिचे प्रतिबिंब चमकत होते. दालियेचा असला 
हा तेजस्वी चेहेरा त्यार्ने यापूवी कधींच पाहिला नसल्यामुळे त्याला प्रथम 
आश्चर्य वाटळे, पण ळागळीच तो मनाशी म्हणाला काँ, ' दालिया म्हणजेच 
दिलबहार ! ' 

इब्राहीम स्वप्तांतच, सादर्यमयी दिलबहारला अथवा त्याला प्रिय असलेल्य 
दालियेला आलिंगन देण्यासाठी पुढे सरला. छेवळच यमुनेचा प्रवाह 
वाहत हाता. इज्राहीमचा हा उद्धटपणा दिलबहारला सहन न होऊन ती 
प्ली कडे गेली व एका दगडी जिन्यावर उभी राहून त्याच्याकडे तिरस्काराने 
धाहू लागली. 

इजाहीमला बाइंट वाटलें. तो स्वप्नांतच ओरडून म्हणाला, '“ दिल- 
,बद्वार ! शहाजादी दिलबहार ! ! तू स्वतःच्या हृदयाला फसवीत तर 
नाहॉस ना ? कक्षेतून निसटलल्या तार्‍याप्रमाणें भटकत असलेला इब्राहीम 
आज तुझ्या पायांशी स्थिर होत आहे. तूं त्याला दूर लोटू नको. न 
होणारी भेट झाली; आतां तरी निदान मला बिरहाय्रींत लोटून जाऊं 
नको. ये, माझ्या या तळमळणाऱ्या अन्तःकरणाला शांत कर. ? 

पण त्याची ती स्वप्नांतली दिलबहार त्याचें मुळींच ऐकेना, इतकेंच 
नव्हे तर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करून तिर्ने त्या दगडी सोपानावरून 
यमुनेच्या अथांग होहांत एकदम उडी टाकली. इत्राहीम कळवळला व॒ 
मोठ्याने ओरडून म्हणाला, “ दिलबहार ! काय केलेस हे 1!” 

आपल्या मृत भागिनीर्चे नांव भ्रमांत कां होईना; पण पुष्कळ वेळ 
उन्न्यारळें जाऊं लागल्यामुळे गुलबहारला एक प्रकारचे आश्चर्य वाटलें. ती 


-त्याच्याकडे आश्चर्याने पहाव आहे तोंच तो पुन्हां ओरडला, “ थांब, थांब, 
- मी येथें मय्वतांना धुळा अश्ली बुद देणार नाहीं. ' हे शब्द उज्चारतां उद्या- 
रतां तो चांग जाऱृत झाला व त्याने डोळे उघडले. गुलब्हार अगदी 
थक्क होऊन त्याचें बडबडणें ऐकत होती. ती त्याला म्हणाली, “ साहेब, 
शांत व्हा. आपणाला एकादे भयंकर स्वप्न पडलं असेच ना!" 
इ्ाहीमच्या भालप़देशावर या वेळी घर्मबिंदु चमकत होते. त्यामुळें 
त्याला वा ओरडण्याने फारच श्रम झाले असावे अर्से गुलबहारने अनमान 
केळे. ती थोडीशी घाबरलीही, लागलीच तिने आपल्याजवळच्या हातरुमालानें 
त्याचे कपाळ पुसले आणि हत्तिदती पंख्याने ती त्याला हळू हळू वारा 
पाळू ळागडी, या वळी त्याचें हृदय धघडघडत असून सर्वांग थरथर कांपत 
होतें. श्रासोच्छ्वासही जोराने बाहात होता. गुलबहारनें सुळाबपाणी आंगा- 
वर शिपडळे आणि होळ्यांनाही ळावळें, तसेच ते मस्तकाला चोळून त्याला 
शांतपणा आणण्याचाही ती प्रयत्न करू लागली. . थोड्याच वेळांत तिच्या 
प्रयत्नाला यश आळे-कारण इब्राहीय डोळे उचडून झांतपणाने म्हणाला 
होय. मी हे खप्नब पःहिळे असावे ! हाय ! माझी निराशाच झाली बरं !' 


हब्राहामळा पुन्हा भ्रमाचा झटका यंतो की काय नकळे अशा गुलबहा- 
रला भीति वाटून ती म्हणाळी, “' कार्द तरी स्वप आहे झाळें साहेब ! 
त्यांत विचार तो कसला करायचा ! दिलवहार कुठं ! कशाला कांही पत्ताच 
नाही. मी आणि आयण तर इथें आहो. स्वप्नांतला कांहींच परकार विचा- 
रात आणू जये. उगाच त्रास होईल. '' | 

“: नाहीं, मी स्वप्न पाहिले नाहीं, मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. ती 
आह्याजवळ उभी हाती. माझ्याशी दोन शब्द बोलली, पण मी चिला 
आलिंगन देण्यासाठी पुडे सरतांच तिने पाण्यांत उड्डी टाकळी ! हाय! 
हाय, बिडीसाहेव ! सी आतां काय बरें कळूं! ! 

:: आपण आपल्या त्या इिळबहारवर फारच प्रेम करीत होतां वाट्त ! 
त्री आतां जिवंत नाही ! !! | | 

आहि, ती जिवंत आहे; हिरण्मंदिरांत मी तिची मूर्ति पहायला आलो ह्येकॉ; 
पण माझी अशी अवस्था होऊन बसली. मी कितीतरी दुःखे सहन केळी; 


( १५३) ' बादशहाच्या रंगमहालात 


पण हें दुःख कांहीं माझ्याने आता. सहन करवत, नाही. ती झातां मला 
कुठें भेटेल वरे !  इब्राहीमच्या नेत्रांतून पाणी वाहात होतें. 

इब्राहीम बोलायचा थांबला, आणि त्या आवेगासरशी आपल्या छाचा- 
नवळ लपवून ठेवलेळें एक चित्र-दिलबहारची तसबीर--त्याने चटकन्‌ बाढूर 
काढलं आणि गुळबहारच्या हातांत दिलें. गुलबहाररने ती तसबीर पहातो 
दोहि दचकळी. कारण तिची परलोकवासी बहीण दिलबहार हिचीचर्छ 
संसबीर असल्याचे तिळा कळून चुकले. पण ही या तरुणाजवळ कशी अळी 
याचा मात्र तिळा उलगडा होईना. ' कदाचित्‌ कोतुकाने मिळविलेल्या स 
चित्रावरच ही स्वारी आषक होऊन भ्रमिष्ट झाली असावी. कारण मुंड 
घांचा स्वभावच मधुकरवृत्तीचा असल्यामुळे त्यांच्यांत अदूरदर्शित्वच फार 
दिसून येते. ! अद तिळा वाटून ती इब्राहीमला म्हणाळी, “' धाहेब 
चित्र दिलबहारचे असेल यांत संशय नाही; पण ती तर कर्षांच स्वघ- 
वासी झाली असल्यामुळें आपण तिच्यासंबंधाचे सर्व विचार मनांतून 
साफ काढून टाकले पाहिजेत! ” 

“ नाहीं, नाहीं. ती स्वर्गवासी झाली नाही. आपला समज चुकीच 
हात आहे. त्या सुकुमार फुलाला काळाचा कठोर स्पश होणे शक्य 
नाहीं. ''' इब्राहीम निश्चयाने म्हणाला 

£ तर मग या शहाजादीला आपण प्रत्यक्ष पाहले अस्षावे |! 7. मुक. 
बहारनें मुद्दाम प्रक्ष कला. 

५: कांहीं असलें तरी ती आतां मळा लवकरच भेटणार अशी मार्ड 
श्वात्री आहे. 

५ लिंच्या भेटींची आशाच करायळा नका असे मला वाटते. आपा 
समज चुकीचा होत आहे. 

५“ आपल्या दयाळत्वाबद्दळ मी. आपले अभार मानतो; पण माझ्या 
त्या हृदयेश्वर्तबददळ आपण अते निप्ठुर विधान कल्यास माझ्या ममाळा 

रचे त्रास होणार आहे तेव्हां त्याबावतींत आपण माझी निएणशा कळ 
नये! तिची ती दिव्य लावण्ययुक्त सर्ति माझ्या नेत्रांसमोर हंसत आहे. " 
बोलतां बोलतां इब्राहीम एकदम उठला. गुलबहारल आपली 
ओढणी सांवरायलाहि वेळ मिळाला नाही त्यामुळें दोघांचाह खऱ्या 


च्यही : “10 


स्वरूपांत नेत्रमीलनः व 
राची जाग्रति झाळी :ऑ 
तच गाहिला | ऑपणे 


अपराध करीत आहें याचें त्याला 


४ 
प 


कांहीं वेळानें तो तिळा म्हणाला, “ नाही: नाहीं. बिवीसाहेब! मळा 
वेड छागलेलें नाहीं. मी त्या दिलबहारंला या. वेळीही आपल्यासमोर 
पहात आहे. बोलतो. याची क्षमा असावी. तुमचे हे नेत्र जर जरा 
आणखी थोडेसे विस्तृत असते व हे नेत्रकटाक्ष जर इतके तीत नसते तर 
ही माझी दिलबहारच आहे असं मला वाटलें असते. एका काळोख्या 
रात्री पेटत्या मशालीच्या लाळ प्रकाशांत मी असेच स्वरूप पाहून वेडा 
झारी होतों; पण ती अन्तःपुरांतील एक शहाजादी असल्याचं शहासुफीनी 
मता सांगितलें होते. काय रूपसाहश्य!  नगांत रूपवैचित्र्य आहे असे 
म्हणतात तें खोटेंच तर! मला आतां इथून जाऊं द्याल का? 

इब्राहीमचें हें बोळणे ऐकून गुलबहारलाही त्या रात्रीची आठवण झाली; 
पण त्या चिलखतवाल्या पुरुषाने तिचे मन त्या वेळी आकषण केलें 
झसल्यामुळें आपली शुश्रष्रा करून ज्यानें वांचावेळे त्याच्याकडे तिचे लक्ष 
गेलें नव्हते, पण आतां ओळख पटली. तोच शिष्य हा असावा; पणहा 
ससा येथें कां आला याचा तिळा उल्गहा न झाल्यामुळे तिनें मागचा 
परिचय न देण्याचें ठरविलें व आपला बुरखा सांवरून हळूच म्हटढे, 
 झापळें मन बरेंच बहकलेळें दिसतें; पण इथून जाण्याचीच आपली इच्छा 
अभ्रेळ तर जायला हरकत नाहीं. शहाजादीच्या हुकुमाप्रमाणे मी आपली 
सेवा शुश्रूषा केली इतकेच. इथें राहाणे अथवा निघून जाणें हे केवळ 
अगपल्या म्रर्जावर अवलंबून आहे. 

“ तर मग मो कांही दिवस बादशहाच्या रंगमहाळांतच राहिलों 
म्हाणणायुचा ! 

“होय. आपलें अनुमान खरें आहे. ” 
क शहाजादी फारच थोर मनाचा असली पाहिजे. महा येथून जातांना! 
दिचा निरोप घेतां येणार नाहीं का! जिने माझ्यासाठी इतकी चांगळी 
व्यवस्था करून दिळी तिळा सांगितल्यावांचून जाणें योग्य नाहीं, 


(१५५) भोशेचा डोलारा. 


माधक. )देसतां ! ! सम्राटच्या 


मर्यादा कांहींच नाही ! " युलेबह हळ रि | 
___ झापल्या धाडसाबद्दल इजाहीमंळाही थोडीशी लाज वाटली, तो शाली- 


नतेने म्हणाला, '“ मला क्षमा करा बिबिसाहेब ! मा स्वत:च्या स्थितीचा 
विचार न करतां भलतेच बोलून गेल्याबद्दल मला आतां. अनुताप होत 
झाहे. मी आपला व शहाजादीचा उपकारी आहें! आणखी ढाय 
सांगूं! !” 

इब्राहीमच्या या बोलण्याने गुलबहारला खरांखरच राग आला. ती फक्त 
इतकेच म्हणाली, ““ आपण आमच उपकार मानन्याबद्दल मीही आपले 
आभार मानते. जर इथून जाण्यासाठी आपण अगदी उतावीळ झालां 
झअसाळ तर आपला मी वेळ घऊ इच्छित नाहा. ! 

शाहाजादी गुलबहार तेथें न थांबता. एकदम आंत. निवून गळी; पण 
जातांना तिरस्कारपूण तीव्र कटाक्ष फेकण्याला ती. विसरली नाही. एबाही. 
मल्या माल हें कोडें काय आहे तें न उलगडल्यामुळें नो. हतबुद्ध होऊन 
तिच्याकडे पहातच राहिला. 
_ * बादशाही जनानखान्यांतीळ गूढ रहस्ये उलगडण्याइतका इनाहीम 
इहुभार नव्हता. नाहीं तर गुलबहारला त्यानं केव्हांच ओळखलें अस्ते; पण 
शुलंबह्वारने तरी असें कां करावे 


प्रकरण ४४ वें. 
*>><&₹* 
आक्चचा डोलारा 
इसाकने पुष्कळ खटपट करून पाहिलें; पण जमालखानाबदल न्याह्ठा पर्ण 
निराश व्हावें लागळू. खुदादाद, उमरक्षख, असगरअली, हिकमतखान वगेरे 
मंडळीला जमवून त्यानें दाल्यिसंबंधाचाही पुष्कळ तपास केला, डोंगर! 


मुलखांतील नबाबाचा मुलगा महंमद अल्ला याच्याकंड खासगी रीतीने 
. किचारळे; पण तिचा मागमूसही लागला नाहीं. निराशेचे दोन धक्के बस- 


वतात (१५६) 


श्यामुळे श्साकसारखा शाती 1 हादरला. त्याला कांही सुचेनासे 
झाळें. राजा आणि मिंत्र या दोघांना, आता काय जवाब द्यावा अशी तो 
काळजी करूं लागळा, सुभेदाराला, सांगून सर्वे मंडळोळा त्यानें केद करून 
दिछीळा पाठावेळें खर; पण दलियेला शोधून काढल्यापांचून त्याच्याने कर 
सोडवेना. दाळेया मिळाली नाही तर मित्राघत होणार याचेंच त्याला फार 
दुःख वाटूं लागलें, 

त्यानें पुश्कळ विचार केला; पज आपल्या मित्राचे कशाने समाधान 
होईल हें त्याला समजेना, बादशडाच्या जनानखारन्यांत दिलबहारपेक्षांहिं 
सुंदर अशी एक स्री आहे. पण तिनें तर पुरुषांवर खड्ग उपसले आहे 
यास्तविक पाहिळ असतां याला कारणही मीच; पण राजकायापेत्ता मदा 
स्वतःचे काम श्रेष्ट वाटत नसल्यामुळें मी. तिचा धिक्कार केळा. जर खरोखर 
मळा कोणी लय़रांचा आग्रर्‌ केळा त! मी. गुळ्वहारळाच माझी वघू म्हणून 
पर्संत कशन; पण आतां मात्र तो मागे मळा बंद झाला, करण जमालखान 
न मिळल्यामुळें मी राजझार्य केळें नाहीं. मग दखारांत मला मान कसा. 
निळणार ! आणि दरवारी मानावांचून गुठ्बहारची प्राप्ति होणेहि अशक्य 
झाळें, त्य़ा बाबतीतही निराशा झाली. जर शक्‍य अस्ते 'तर इब्राही मळा 
एकवार जनानखाना दाखवितां आला असता. दलिया तेथे नसेल कशावरून £ 
कारण आश्रयत्ताठी ती. तेथें जाण्याचा संभव अहे. तेव्हां मसायूदमा फत, 
प्रथम गुळवहारला एक पत्र लिहून पहामे.. जर त्या पत्राचा तिनें अनादर 
केळा नाही तर पुढ आशा करायळा जागा राहील; पण आपण होऊन आज 
दिल्लीला जाण्याची कांही सोय नाहीं 

हसाकने असा विचार केला आण युलबहारच्या नांवाचे एक पत्र लिहून 
ते त्याने रवाना केळे, पण त्याच दियझी सायकाळी इंज्राहीमकडून त्याला 
एकू पत्र आले त्यांत त्यानें दाळियिचा समाचार विचारला अतून त्यांत किठ- 
थत यश आले तें कळविण्यास लिहिलें होते. | 

इसाक पुन्हां मोठ्या फिकीरीत पडला. काय लिहावे हें त्याल तुचेना 
£ दाढिया बेपत्ता झाली, मी तिच्या संत्रंधाने कांहींच करूं शकत माही, ' 
असे लिहळे असतां तो. आत्महत्याच करायबा, बरे, या पत्राचे तर 
उत्तर दिळें पाहिजे, । शेवटी बर्‍याच विचारांती त्याने इज्राही मर्म फल 


लिहिलें त्यांत, 


(१५७) भाशेचा डोढारा. 


,_ “ लुमच्यासंबंधाचें माझें इकडचे काम संपळें तून मी माझ्या कामांत 
गढून गेला आहें. तरी पण झइक्य तितक्या लवकर सो दिल्लीला येतो. '” असतें 
लिहिले न 
_ पत्र हहानसेंच खरे पण था पत्राने रब्राहीमला आशेच्या होलान्याकर 
बसवून इतका लांबचा झोला दिक की शून्याकाशांत आपली आतां काब 
गत होते नकळे असंच त्याळा बाटले. 
न क. हशी अ? रॅ 
नबीबक्ष रोज रोज इब्राहीमच्या बिऱ्हाडी येई; पण सुमार आठ दिवस 
होऊन गेळे तरी तो घीही आळा नाहीं अते पाहून त्याला एक प्रकारची 
काळजी वाटूं लागली. नोकए-चाकाही किकीरीत पडळे; पण दिललीसारख्या 
बड्या शहरी आपल्या मालकाचा तयास कणे त्यांना शक्य नसल्यामुळे ते 
काळजी करण्यापलीकडे काय करणार ! | 
नजीवक्ष पुष्कळ विचार कपी; पण इब्राहीमचें कोणतेहि जाण्याचे ठिकाण 
त्याला माहीत नसल्यामुळे त्याचे सगळ विचार निष्कळ ठरत. ज्या चित्राचे 
हइजाहीमळा वेड लागलं तें चित्र कोणर्‍या सुंदरीने आहे हें तरी पाहू अत्ता 
विचार करून नबीवक्षाने ऊफ दल्यिनें ते. चित्र शोधून काढण्याचा पुष्कळ 
प्रयन केळा; पण तिला ते मिळालें नाहीं. त्यामुळे ती. अगदी निराश 
झोळी. देवावर वाळा ठेवून आतां अनंतकालपर्यंत मागप्रतीक्षाच करीत 
बसलें पाहिजे असेंहि तिने ठराविळें; पण अस्वस्थमणामुळें तिळा कुठेंच कर- 
मेना, आपण ओळष दिली नाह हे बरे केळ नाही अर्ल वाटून ती पश्चात्ताप 
करूं लांगली. मी त्यावेळीच ओळख दिली असती तर हा प्रसंग आला 
नसता अर्स तिळा वाटूं लागळें; पण आतां त्याचा काय उपयोग ! 
अशा या काळजीत एकेक दिवस आत असतां अकप्मात्‌ एके दिवड्ली 
एजाहीमळा घरी येतांच तिने पाहिळे. तिळा आनंद झाला; पण त्याच्या 
वेढेऱ्यावरचा उदासयणा ब खिन्नता पाहून ती दचकडी, कांहीं तरी 
बेकट प्रसंगांत स्वारी सांपडली अस्ता तिच्या मनाळा संशय आला. 
नबीबक्षला पहातांच इंज्राहीमनेहि आपळें हृदय माकळें केळे व झालेला 
उगळा घोटाळा दीघ सुस्कारे सोडात सांगिवला. बादझहाच्या रंगमडालं- 
[न दोघां खोजांनीं मळा येथे आणून पोचविळे अवेहिऔधि णाल. तरि. 


दिळबहार. ( २५८ ) 


शेता मात्र हे. कांहींच समजले नाहीं. हिरण्मादेर आणि त्यांतील सोन्या 
'्षी मूर्ति पहाण्यासाठी यांनीं इतकें धाडस काँ करावें याचा तिला उलगडा 
होईना, तरी पण तिनें ते. सगळें ऐकून घेतलें व पुन्हां असले धाड्स न 
करण्याबद्दल विनाविळे. ननीवक्षाचें इृदयही आपणासाठी बरेच तळफळतें 
अशी इनाहीमची खातन्नी झाली. 

पण हिरण्मोदेरांत जाऊन दिल्बहारच्या मुतीचें दशन घेण्याचें बेड 

ही त्याच्या मस्तकतून जाईना, यांच संधोला इसाककडून आलेलें 
दोन ओळाचें पारणामकारक पत्न त्याला मिळाळे व वास्तविक अथे मन 
न थेतां भटताच अर्थ घेऊन त्यानें पुढील कार्याची योजना निश्चित केली. 
* आपले इकडचे काम संपले साहे ' याचा अर्थ त्यानें दाळिया ' आपल्या 
हस्तगत झाळी. आहे ' असा केला व लवकरच तिकडे येत आहे ' म्हणजे 
दाख्येला घेऊन यत आहे ' कसे ता समजला. पत्नाचा असा अथ केला 
गेल्यामुळें इनाहीमचा आन्द गगनांत मावेनासा झाला. आता. (देलबहार 
आपली पत्मा होणार याच आमंदांत तो बेह्ेष होऊन पुन्हा हिरण्मंदिरा- 
ब वळला. हो वेळ मात्र त्याला अनुकूल अडीच मिळाढी. काग्ण हल्ली 
 पुलबहारने इकडे येण्याचे संद केलें असल्य.मुळे. पहाराही असावा तितका 
कडक नव्हता. | 

दिलबहारची सुवर्णमार्त आणि त्या मूर्तीसागे भिंतीला लटकलेले दि. 
छबहारचे तेळाचित्र पाहून इंजाहामचा खाल्ली झाळी का, दालिया आणि 
दिटबहार दोघीही एकच. आहेत. आज आपण एक मोटाच शोध 
छावळा या आनंदांत त्या मदिराजव्ळून तो आपल्या बिऱ्हाडी कव्हां. 
आला हें त्याचें त्यालाच कळलें नाहीं; पण दरवाजाशी उभ्या असले- 
ल्था जवीबक्षानें त्याला सावध करून म्हटळें, “ साहेब ! आज आपण 
अगदी आनंदांत आहां!" 

“: नबी ! माझा आनंद तुला काय सांगू ! इतक्या वर्षाची , माझी. 
दुःखे आतां एकदम संपलीं आहेत ळें तूं समज. साझी दाल्या सला 
सांपडली, मी. आतां. विला बादशहाच्या दरबारांत नेऊन उभी करणार ! 
नवी ! नबी !, असा माझ्या तोंडाकडे काय पहातोस ? उद्यां दरबारांत 


मांझी मावेजा ऐक, 


११५९ आशेचा डोठारा, 


इंब्राहीमसाहेब काय बोलतात हेंच त्या विचाऱ्याला समजेना. तो आ 

वासून नुसता पहातच राहिला 
श्र श्र कै क$ क शी 

मध्यरात्र उलटून गेली होती. चोहोकडे विळज्षण शांतता. पसरलेळी 
होती. आणि आकाशांत तळपणाऱ्या तारका यमुना नदीचा गंभीरपणा 
पह्माण्याकरतां की काय नकळे; तिच्या पात्रांत बुड्या मारून हालत डोलत 
कळसंगीत गात होत्या. अन्तःपुरांताल गायन वादन लुकर्तेच वंद होऊन 
दिवे मंद करण्यांत आले होते, त्यामुळे कोण कोठे जात. आहे व कोण 
कुठून येत आहे हें समजायळा कांही आधार नव्हता. 

आणि यामुळेंच शहाजादीची दासी गुळुनार ही संवांगावरून काळी 
झोढणी घेऊन अगदी िम्म्या पावळनी रंगमहाळांतून बाहेर पढून काि- 
दींच्या तीराकडं येत होती; पण तिळा काणांची तरी भीति वाटत अप्तावी, 
कारण इकडे तिकडे पाहून झाल्यावरच ती आतळें प्रत्येक पाऊल पुढे 
टाकीत अते. थोड्याच वेळांत ती तीरावर आळी आणि विनें जारानें तीन 
वेळ टाळी बाजाविली 

या संकेताळा त्याच आवाजांत प्रत्युत्त( मिळाळे, अर्धे घटकेत रक 
लहानशी नांव तीराला लागली. . नांवेंत एकच मनुष्य होता. आणि 
सोहि काळा बुरखा पांघरळेडा. अर्थात्‌ त्याची ओळघच पटणें शक्‍य नव्हतें 

तो खाली उतरतांच सुळेनार त्याला घेऊन एका मोठ्या थोरल्या झांडा- 
च्या काळ्याकुट्ट छायेत. गेही आणि शक्य तितक्या मंद स्वराने 
म्हणाळी, '* आजच जनानखान्यांतून त्याला त्याच्या बिम्हाडी पोंचाविण्यांत 
आलें. पग झहाजादीच्या हृदयांत खळवळ उडालेली दिसते. बहुधा ढा 
प्रेंमभंगाचाच विकार असावा. 

“ कांहीं कां असतना! ती इब्राहीम आषक झाली अपळडी पाहिज.” 
ती काळी व्याक्ते बोलडी, “ त्यामुळे त्याला जगातून नाहीखा केल्यावाचून ' 
आपला कार्यभाग साधणार नाहीं. त्याचे प्रेम कुगावर आहे हें मी 
नाणतो आणि ती त्याला आतां मिळगोदरे शक्‍य नाही, आणि गुठब- 
हारला तो स्वीकारणार नाहीं तेव्हां ती रागावून आयताच त्याला खून- 
ख्ान्यांत पाठव्रीळ, मात्र त्यावेळीं ताज्या बखमेवर मळसपट्टी लावायचे 
गामा € केळे पाहिजे, माझा तिये प्रवेश शाळी..की. पुढचे पाठून घेतो 


दिशूबद्वार. (३६०) 


खारयार मरा बातमी कळवीत जा. आतां आपणाशी फारच 'लुकूल वेळ 
केणार आहे. द 
'मल्वण मला विसरणार नाहीं ना ! '' शुल्नार “छडिबाळपणानें 

“ नाहीं. हा जमालखान तूं इतका. क्षुद्रबुद्धीचा समजतेस कार्य 
झाज इसाकच्या डोळ्यांत घूळ पेकून जरी मी ल्पून छपून दिवस काढीत 
आहे, तरी योग्य वेळ येतांच मी सिंहासनावर वसेन आणि मग त्यांवळीं 
झझ्या या छत्रकडीला बेगम करून मोज मजा उडवीन, '' बोलता 
ओला. त्या काळ्या कुट्ट व्यक्तीने गुलनारला जवळ ओढले. गुले 
मारनेहि त्याला अडथळा केला नाही; पण ती त्याच्या तोंडाजवळ 
तोंढ नेऊन म्हणाली, '* लमालखानसाहेब ! या इ्ज्ाहीमच्या गडबडीमुळें 
इसाक तर इकडे येणार नाहीना. ' ग 

“ इसाक आणि इब्राहीम हे तर मळा नार्हीसाच करायला पहात 
आहेत ! त्या रात्रीं ही सुलबहार माझ्या अगदी हातांत आली होती; पण 
आ दोघांनीं तिळा पुन्हां इकडे आणलें. दिलबहार कायमची नाहीशी 
झाली आणि या गुलबहारचा माझ्याशी विवाह झाला तर मला 
शत्रुख कोणी राहणार नाही; पण तत्पूवी हे दोघेहि नाहींस 'झाळे 
$ पाहिजेत वी 

“५ मी सांगते, तो. म्ेमवेडा इब्राहीम पुन्हां त्या हिरण्मंदिरांत येणार 
आणणि शहाजादीच्या हातांत सांपडणार. मसायूद्रला मी तयार करून ठेव- 
"हाच आहे. तो पुढची व्यवस्था करील! ” 

“: आणणि तसें झालें म्हणने इब्राहीमचें शयनमंदिर खूनखाना ! ' असे 
म्हणून त्या काळ्या व्यक्तीने अथवा, जमालखानानें विकट हास्य केलें. 
शुलिबारही त्याला बिलगली. कारण तिल्या त्या विकट हास्याचाच भीति 
बांटली. जमालखान तर ही रंगमहालाची चायी आपल्या पूर्णपणे र ऱ्त- 


गत झालेली पाहून आकझ्षेच्या तरंग्ावर रचलेले मनोरे डोळे भरून 
क्‍दात होता. | 

पण या. सर्वांच्याच बिला सफळ होतील काय ! नार्ही तरी कुणी 
म्हणावें! | 


1. '॥ ९2 
भ वन्स 
किती कळ भ 


(३६१) साहसाचा परिणाम. 


प्रकरण ४५ नें. 
_ ८ रेव्ड 


साहसाचा परिणाम ! 


पूणपणे श्रंगारलेल्या एका भपकेदार दिवाणखान्यात वृद्ध बादशाहा 
हिकंदर लोदी आपल्या विश्वासू वाडराझी कांही महत्त्वाच्या गोष्टाचा खल 
कीत वसला हता 

चजिराचें बोलणें पंकून घेतल्यानंतर वराच वेळपर्यंत स्तब्ध राहून विचा- 
रांत गढून गेटेला बादशहा दीध सुस्कारा सोडून गंभीरपणारने म्हणाला 
': गावापासून रंकापर्यंत सर्वावर खुदाचा सारखाच अम्मल ळाहे. तुमच्या 
झारख्या शूर वीरांनाही माझ्या दिल्बह्वारचचा शोध लागू नये यावरून मी 
तिच्यासाठी नेहेमी. तळटमळतच राहावे असा इंश्वराचा हेतु दिसतो. पण 
प्रोठमोठ्या दर्जाचे हुशार लोक माझ्या पदरी असुनही एकाद्या भणंगभि- 
आऱ्याप्रमा्णेच मी या कन्याविरहाने तळमळत आहें मग तुम्ही अगर बाद 
शाही असून नसून सारखीच नाहीं का !!' 


बजीर-उल्‌मुस्क भय-विकम्पितस्वराने म्हणाला, “ शहानशहांचे 
विषान खर आहे. अशी हुजराची आज्ञा ! मी सम्राटचा वजीर म्हणवून 
व्यायला नाळायक आहें. यांत शंका नाही; पण जहापनाहू ! शहाजादीचा 
तपास करण्यांत मी थोडीसुद्धां कसूर केळेटी नाहीं. . कारण तिच्या तपासा 
आर्ठी मी लोक पाठक्लि नाही अशी सगळ्या हिंदुस्थनांत एकही जागा 


शाहिलेळी नाहीं. इराण, तुकस्तान, अफगाणिस्तानही घुंडून झालें. एकंदरीत 
शक्‍य होते ते प्रयत्न करून झाले. तरी पण अजूनही मी माझ्या प्राणांच्या 
» मावदल्यांत तिला मिळवायळा तयार आहे. यापक्षां या ह्याताऱ्या नफर 
क्ललामाच्या हातून जास्त तें काय होणार ! ? 

यावर वादझ'हानें जबाब दिळा, “ होय ! तुमच्या हातून आणखी 
काथ होणार आहे ! खुदाच्या मनांतच ी नेसळेली गोष्ट कोण साध्य करूं 
शकेळ मीही या बाबतीत शक्य तीं .बुश्चित्, देण्याची लाळच दाखवून 
ए्रहिळी; पण. कोणीही यशस्वी झाला. नाहीं. तेव्हा. आतां माझी 


दिलबह्वर. (१६२) 


शेवटची प्रातिज्ञा अशी आहे को, जो काणी मनुष्य मला यापुढें दिलबाहा'- 
रचा बातमी देण्यासाठी येईल त्याळाच अत्यंत. निष्ठुरपणांनें जगातून 
नाहोसा करावयाचा. बस्स, या कन्याविरहाच्या आठवणीने. होणाऱ्या 
यातना माझ्याने आतां सहन कणवणार नाहींत. तेव्हां तुम्ही ही माझी 
आज्ञा आजच्या आज जाहीर करा, ”' 

 सम्राटची ही भयंकर प्रातिज्ञा ऐकून वाजिरालाहि भीति वाटलो. तो 
हात जोडून थरथर कापत म्हणाला, “' जनाब ! असह्य ह्ृदयवेदरनानी 
तळमळून गेल्यामुळें जरी हजूरच्या तोंडून हा हुकूम निधत आहे तरी अम्म- 
ळबजाउणीच्या वेळीं तो तितकाच कठोर राहीळ असें मला वाटत नाहीं. 
तेव्हां दयाळू सम्राटनी हा हकूम तूर्त मार्गे घ्यावा. कारण तसें न केल्यास 
हाहाजादीचा तपास लागणे अगदींच अशक्य होईल. ”_ 

पण याच वेळीं त्या दिवाणखान्याच्या दरयाजाशी बरीचशी गडबड 
झाल्यामुळें वर्जि[चे भाषग तितर्केंव णाहेठे, एक मतुष्य आंत येग्याची 
खटपट करीत अयून पहारकती त्याला मज्ञाव करीत आहेत असा तो 
प्रसंग होता. बादशऱाल मात्र त्याची कांहींच कल्पना न झाल्यामुळे तो 
वजिराळ! म्हणाला, '* अपीरउदला ! हा काय प्रकार आहे! ”? 

संप्राचे हे शब्द पुरे होतात न होतात तोंच उच्च दजांचा मूल्यवान 
पोंघाख केडेला एक तरुण गूडूस्थ धडपडत आंत. येऊन मोठ्यांन म्हणाला, 
तुम्हा सवाना बादशहाची शपथ आहे ! मला कोणाही अडवू नका!. 
कारण मी फ'रच महत्त्वाच्या कामासाठी येथें आलो आहे. आणि त्या 
कामांत घादशहाचाच [विशष फायदा आहे. मी उद्धटपणाने आंत आल्या - 
बद्दल मळा क्षमा करा, या पहारेकऱ्यांच्या आडदांडपणामुळें मळा अर्खे ह 
धाहप करावें लागत आहे. 

घादशहाला या बोलय्याचें व त्या ग्रहस्थाचें कोवुक वाटून त्यानें पहीरे- 
कऱ्यांना दूर जाण्याचा इषारा केळा व ते निवून जातांच नव्या आलिश्क, 
त्या तुंदर तझगाकडे पहात ह्मितहास्यपूर्वक प्रश्न केला, “तरुण ! 
तूं कोण आहेत! ” 

£ हु सवक आपल्या युडीभाचादी गुठाम आहे. अजपीरचा नामांकित 
व्यापारी अतूअयूब याचा सप्राटना विसरे पडला नप्रल्यास त्याच्या मलाला 


(३६३) साईसाचा परिणाम. 


खआपण सहज ओळखू शकाळ. माझे नांव इजाहीस ! परवानगीशिवाय 
आंत येण्याचे धाडस. केत्याबद्दलळ क्षमा असावी. | 

५: तुमच्या वडलांना मो ओळषतो. व दरबारांतही त्यांना मानाची 
जागा दिळेळी होती; पग या अशा अवेळी तुम्ही अले आडदां डपणाने 
इकडे कां आलां ? " 

आपल्या अज्ञातवासी मलोबदळलची -शहाजादी दिलवहार पदेळची 

बातमी कळविण्यासाठी मी इतका घांवपळ करीत आळा आहे. '' इंब्राहा- 
मनं धापा टाकांतच उत्तर दिलं 

देबाहीमचे हे उत्तर ऐरुतांच संम्राटने १ वजिरानें दचकून पक तक्नॅ- 
च्या तोंडाकडे पाहिलें. शिवाय बादशहा मनांत म्हणाला, “ किती दुर्देवी 

झण आहि हा ! त्याच्या नशिबानेंच त्याला. येथवर झोडून आणलें 

म्हणायर्चे ! आतांच केलेल्या हुकुमाची लाबडतावे बजावणा कण्याची 
प्रसंग आला खरा. कालचक्र किती भयेक आहे! मला आतां आपलें 
हृदय फारच कठोर केळे पाहिजे. ” 

वराच वेळ स्तब्बेमत धाळाविल्यावर बादशाहाने गंभीरपाने समाददी- 
मळा विचारलें, “ दुदेवी तरुणा ! तू॑' आपल्या स्वत:च्या नेत्रांनी एह्ा- 
भदीला पाहिळ काय? ” | 

नाहीं. हिरण्मंदिरांतील तिची तसबीर पाहिळीं व माझ्याकडच्या काल्या 
तसबिरीशी ती अगदी विनचक जुळत असल्यामुळें नाझी खात्री झाड.” 
दंबाहीम कांहांसा घाबरून म्हणाला 

' ६लुझ्या स्वत: जवळचे हें चित्र तू कोठून मिळविळेंस?'' बादशह्चा गंभीर 

पणा घाढत होता आणि या सुंदर तरुणाची काय स्थिति होतेन कळया 
विचाराने वजितचे सवांग थर थर कापत होर्ते 

तितकय़ांत इब्राहीम उत्तर दिळे, “ फकोर शहासु फाोजवळ अतर्तांना 
स्यांथ्या एका पुस्तकांत मला हें मिळाळे, सी निःसंशय सांगतो को, म 
चित्रांतीळ रमणी मी माझ्या नेत्रांनी समक्ष पाहिली असुन ती माझ्या 
ओळरलांची आहे. शिवराय या दोन्ही तसबिरी एकमेकीशी जुज्तात याव- 
रून"मी ठरविळे आहे कॉ, ती मी पाहिळेही रमणीच शहाजादी 'दिळवछझर 
. अंसेळी पाहिजे 


दिळबद्दर. (१२६४) 


हें उत्तर ऐकून सम्राटू्ने पुन्हां एकदां आश्चर्याने वजिराच्या चेढेऱ्या कडे 
याहिळें व कांही वेळ विचार करून इब्राहीमला म्हटलें, “ मॉ. आतांच एक 
कोर हुकूम जाहीर केला आहे, तो तुला समजला काय? . सला 
वाटतें समजला नसावा ? ” 

“ हुजूरचें अनुमान खरें आहे, हुकूम ऐकण्याची संधि मला मिळालीच 
सटी, 

एकहीमचे हें उत्तर बादशहाला आवडले नाहीं. तो कुद्ध होऊन 
समाच्या चेहेऱ्याकडे पाहात म्हणाला, तर मग तो हुकूम तुला आतांच 
ऐेकावितो. वजीर! या अविचारी तरुणाला आतांचा तो हुकूम 
श्रम्जाकन सांगा. '' 


झ्म्नाटच्या हुकुमाप्रमाणें वजिरानें तो नवा आदेश त्याळा समजावेला; 
यण तो ऐकून इब्राहीम मुळींच म्याला नाहीं. त्याचा चेहेरा जशाचा 
वरक्षाच प्राठित होता 


योत काय रहस्य आहे हें सम्रादलाही समभेना. तो पुन्हां इजाही- 
मल्य म्हणाला, “ अविचारी तरुणा! ज्याळा आपलें हिताहित कळत 
नाहीं तो काळाच्या स्वाधीन होण्याला लायक आहे असेंच समजलें पाहिजे. 
तुळा देथानेंच येथें ओहून आणलें. राजाज्ञेची पाहिळी अम्मलवजावणी' 
करण्याळा तुझ्यासारखा तरुण मिळाला हें सुदेव कॉ दुर्देव! कांही 
आखले तरी घातकाच्या कुऱ्हाडीची धार अनुभवून पहायला प्रथम तुलाच 
आपली मान पुढें करावी लागणार! आग्रि आणि सर्प यांच्याशी खेळ, 
खेळणे जितक भयंकर असते तितर्केच' सम्राटाच्या छायेला राहाणे 
घोक्के आहे हे. तुला लवकरच कळून येईल. कन्याविरहानें वेडाव- 
लेल्या खम्नाटासमोर तू आलास व बोळ नये तें बोललास हाच तुझा 
अर्यकर ,अपराध होय. 


अद्वें इब्ाहीमला सांगून झाल्यानंतर बांदशहानें पहारेकऱ्यांना 'शुषारां 
केळा.. लागलीच दोघां मीमकाय पहारेकऱ्यांनी ताबडतोब - हेबराही 

केद केठे. 
सम्राट पुन्हां गंमीरपणाने म्हणाला , '“ माझा हहुकूम 


वहाण गाण, कारण नततत्या आंेळा बळी पंहून हर्जास.. 


(१६५) साहसाचा परिणाम. 


' क्रसला गेळां आहे. पण सम्राट हा सामान्य लोकांच्या हातातले खेळणे 
नव्हे हें आता. मळा कळून चुकल्यामुळें मी हा हुकूम जाहीर केला आहे 
'हुळा आजच ठार मारण्यांत २ईल. तुझ्या या सुंदर आणि उमद्या चेहे 
ऱ्याकडे पाहून जर मी तुला ही शिक्षा देणार नाहीं तर दिल्लीचा बादशहा 
दुबळ्या मनाचा आहे असें ळोक म्हणू लागतील. 
इजाहीमनें बादशाहाच भाषण ऐकून घेतलें; पण तो म्याठा नाहीं. 
त्याच्या चहेऱ्यावर सात्विकतेचें तेज झळकू लागले. तो युडवे टेकून व 
हात जाहून बादशहाला म्हणाला, “ मळा आपण जी शिक्षा कराल ती भी 
भोगायला तयार आहे; पण मी ठार मेश्यावर त्या दुर्देवी . शह्माजादीलाही 
कायमचेच अज्ञातवासांत राहावे लागेल, म्हणून म्हणतो !' जनाम ! 
मी तिची आणि आपली भेट कावित्ता आणि मग मला ठार मारण्याचा 
हुकूम द्या. माझ्यामुळे त्या विचारीच्या जिवाची माती करूं नका. मी 
बगाचे पुष्कळ रागरंग पाहिले. मळा आतां जगून तरी काय करायचे 
आहे; पण त्या शापभ्रट देवतेला तिच्या सिंहासनावर विराजमान झाळेली 
प्राहिश्यानंतर माजले डोळे मिट दत! जयांपनाह ! माझी एवढी विनंति 
आन्य कराच. " 
तो प्रसंग, इब्राहीमची ती खिन्न मुद्रा, मुलांसाठां बादशहाच्या अम्त 
करणाची होणारी तळमळ आगि तो वांचल्यानें दिलबहारची होणारी भेट 
हवे देखावेच इतके मनोवेधक होते की. वजिरालाही त्या दुर्देषी तरुणाची 
काव आली व त्याच्याबददल रदवदळी करावी असें वाटू लागळें. तोहि 
बुडे ठेकूनच बादशहाला म्हणाला, “ हुजूर! “' आपल्या हुकुमाचा 
बाहीरपणा अद्याप या चार भिंतींच्या बाहेर गेळला नाहीं; तेव्हां याला तूते 
क्षमा करून हा काय करती तें वरी पहावे! !” 
' आदशहाच्याही मनाची चलाबेचल होतच होती; त्यांत आणली वाजिराच्या 
-श्राग्रहाचें निमित्त मिळालें; मग काय विचार्त,? त्याला एक पकारचा हुरूप 
आळा खुण तसें मद्रेवर कांहीं न दाखवितां पूर्वीच्याच गंभीरपणानें तो 
.. “ वजिरांच्या शिफारशीला मान देऊन मी तुला आजपासून 
आव दिवस्तांची सर्वे. देतो. या. सात. दिवसांत डर तू शहाजादीला 
| केढलआळास अथवा ती कुठें आहे ते. दाखवून दिलेस वर. 
काळत क” शिण्येळार फी मक करीन, पण दरवास्ला लायक वाटणारा असा. 


दिलबहार, ६१२६५) 


कोणी तरी बहा गृहस्थ तुला जामीन द्यावा लागेल आणि त्यानें तुझ्या 
बद्दलची खात्री देईपर्यंत तू आमच्या केदेंत राहिलें पाहिजेस. बोल, पुला 
हें कवूल आहे 
हत्राहीम थोडा वेळ विचार करून म्हणाला, ' या शहरांत कांही माझ्या 
परिचयाचा असा कोणी मनुष्य मला आढळत नाहीं; पण अजमीरळा 
राहणारा साझा एक मित्र या बाबतीत माझ्यासाठी जामीन राहीळ, दरबार 
त्याला आळणत असून हुजूरच्याही तो विश्वासांतला आहे. त्याचें नाव 
इसाक उद्दीन, राहाण्याचे ठिकाण फत्तेयू. पण ही बातमी त्याला कळ- 
विली पाहिजे, 
वजीर म्हणाला,“ इतताकळा मी आळलवों, व हुजूरचाहे तो एक हित- 
चिंतक आहे. जपाळखानाच्या बाववति नही त्याच्या हातून थोडीशी नजरचूक 
झाली असठी तरी दखारला तो ळायक वाटत आहे ! जसाज ! माह्या 
बोळण्याचा विचार व्हावा ! 
शंदशहानें आनंदार्ने म्हटळे,* हरकत नाही. इसाक योग्य मनुष्य आहे. 
घुह्या हामिलकोबद्ळ तो मनुष्य मी मंजूर करतो; पण तो येथें हजर होई- 
पर्यंत तूं नजरकेदेंत राहा. ”. नंतर वजिशळा बादशहानें हुकूम दिला, 
“ हइसाककड ताबडतोब जासूंद रवाना कण आणि याच्यावर योग्य पह्वारा 
ठेव. जवाबदारी तुमच्यावर आहे. थो डीपुद्धां नजाचूक होतां नये. 
रॅ ग्रॅ शः रॅ रॅ 
रेमाहीमला नजरकेदेंत ठेवल्यावर एक दिवस निबून गेला होता. दुसरे 
दिवशी दुपारी इंज्ाहीम आपल्या बिछान्यावर वसतां बघयां स्वतःशीच म्हणाला, 
“४ आतां पुढे काय होणार! मो. विचारन कृ(तां एकदम वादशदा पुढे 
आलों ही चूकच झाली प्हणायबी. मोकळा अपतो तर बरीचशी खरपट 
तरी काता आडी अपती. इसाक उद्दोन जमाळलानाच्या शोधांत अतल्या- 
मुळे ततो या वेळे घरीच अधेठ अजे तरी कुगी सांगावे! आणि वादन 
शाचा मलुष्य तशी त्याठा शोबायठा कुठें जाणार. तोपर्यत मुदतही 
टळून जाहल, दालिया येथें आल्यावाच मी हें साहस केडे पाहिज होते; 
५ बर, कदाचित दाळियॉसांपडठी तघेळ अते ढपविळे तरी या सांत. 


दिवा बीड. तिठा आणे शकेन) केवळ ए॥ रमगीवर्डी इसांकपारश्य. 


(२६७) 'साहसाचा परिणाम, 


मित्र कांहीं मो गमावणार नाहीं! ती शहाजादी आहे आणि तिची 
ज्ञागा तिला पुन्हां मिळाली आहे एवढें ऐकतांच मला समाधान वाटेल, 
मग बादशहाचे कठोर शासन मला भोगावे लागळें तरी हरकत नाहीं; पण 
दल्या !!  दाल्या आधीं जाली पाहिजे, ती शहाजादी नसळी तरी 
चालेल. ती माझ्यासमोर उभी असतांना माझ्या मानेवर कुर्‍हाडीचे 
चाव बसलें तरी मला त्याची इजा होणार नाहीं. तिच्यासाठींच माझा- 
जीव तळमळत आहे. ती सुखी झालेली मी एकली की माझे कार्य 
पंपलें. ” 
इब्राहीम नजरकर्देत असल्यामुळें त्याला कांहीं उद्योग नव्हता, अर्थात्‌ 
त्याला अनेकविध विचार स्वस्थ बसूं देत नव्हते. ' इथून आपणाळा पळून 
ज्षातां येईल का पहावे ' असाहि एक विचार त्याच्या मनांत येऊन त्यानें 
आरुपासच्या भिती टोकून पाहिल्या; पण त्यांत आपणाला यज्ञ येईलसें 
त्याला वाटेना. शिवाय सभोवार हुषार पहारेकऱ्यांचा कडक बंदोबस्त अस- 
ल्या अशी आपळी सुटका करून घेणे शक्य नाहीं अजनी त्याची 
खाली झाली. 
डर शः र क 
शहाजादी गुलबहार मोठी अभिमानी. युरुषजाताचा तिळा फार 

तिटक!रा; पण इंबराहीमच्या बाबतींत तिला खाली मान घालण्याचा प्रसंग 
आला. जरी तिनें रागाने त्याळा बाहेर धालवून दिलें होतें; व त्याच पुन्हां 
नांवही घ्यावयाचे नाही. असं तिनें ठरविले होतं तरी तो निवून जातांच 
वाहेर दिसणारी त्याची भूर्ते तिळा अंतरगांत दिसु लागली. आपल्या 
हृदयांतून तिच्याने त्याला दूर करवेना. ' ज्या पुरुषांनी माझ्या पायाशी 
छोटांगणें घातढीं त्यांचा मी धिक्कार केला आणि जो माझ्ये पुरते आभा- 
रही मानायला तयार नाहीं, जो नुसत्या चित्रांवर आधक होऊन वेढे वेडे 
चार करीत भटकत असतो त्याला मी. आपलें सर्वस्व वाहून बसावें 
आश्चधिच नव्हे काय ? गुलेनार म्हणते तो एका जवाहिऱ्याचा मुलगा 
असून उच्छखळ झाहे. आपली सर्व इस्टेट घालवून आतां गांवोंगांव. भट 
कत असतो. शूरपणानें कांहीं कामगिरी कडून नांव मिळवावे तर तेंहि 
जाही...... १ असें किती किती गुलेनार म्हणते; पण माझी समजतच, 


होत नाही. त्याला पुन्हां येये बोळवून त्याच्या चरणी सर्वस्व वाहावे असें. 
मनांत येतें; पण संकोचामुळे कांहींच कावत नार्ही.........! | 

शाहाजादीळा कुठेंब करमत नसल्यामुळें ती. आपल्या हृवाखान्यांत 
शुसून विचार करण्यांत गढून गेळी होती. तिच्या विचारांना अन्त नव्हता; 
पण तिनें ज्यास्त वेळ विचारांत घालवावा अपा योगायेग नतल्यामुळे 
तितक्यांत व तेथें शुळेनार आली आणि म्हणाली, '' बाईताहेब ! इतकी 
गाल झाळी तरी अजून आपण झापळा नाही ! 

।£ माझ्या झोपेची तुळा कशाला काळती ! तूं कां येथे आठीस ! 
शुलवहार रागावून म्हणाली, कारण कोणीदी मनुष्य आपल्याच विचारांत 
गहून मेळे असळे म्हणजे मध्येंच बोलणाऱ्याचा फार राग येत असतो. 

पण शुळनार कांही कमी नव्हती. शड्टाजारदाच्या हुययांत कतली खळ- 
बळ उडालेली आहे, हें ती जाणून असल्यामुळें र्‍या तिच्या घमकावणीला 
मुळींच म्याली नाही; पण बाहेरून त्से कांडी न दाखवितां हात जोडून 
भीत भीत म्हणाली, ' अपराधाची माफी अप्तावी; जर हुकूम होत असेल 
तर एकच प्रश्न विचारीन म्हणते, '” 

विचार, ज्यास्त वेळ बोलत राहूं नक्षे. '” गुळ्वहारनें तिरस्काराने 
आजा दिली. 

“ इब्राहीमसाहेमांची एक दासी आपकी भेट घेण्यास:ठी आली आहे 
विळा येथे आणूं का! !? 

इमाहीमची दासी आणि इतक्या रात्री. येथे | आहे काय हा प्रकार 
शुळेतार ! 7 

“ झो कांही कामासाठी अन्तःपुराळा लागून अपलेल्या बागेत मेळे तो 
तेथे मळां ती आढळली व त्यांचें नांव सांगितल्यामुळे आपणाला कोर्ही 
ढपयोग होईळ म्हणून आणली, तिची जरूर नसेल तर घालवून देढे 
उगाच त्रास नको. ” शहाजादीच अन्त:ःकरण ओळखूनच गुठेनार बोलत 
ह्दोती 


घुलवहारळा आज्ञा वाटली. इंब्राहीमनेच कांडी तरी निऐेप पाठविझ 
असेल अशी तिची समगूव, झाली. आणि ती युठेनारर्डा म्हणाळी, “ जा 
तिळा आंत बेऊन ये. ” 


र्‌ ही 1: री र द शै , क 
| शा. ह 
त. .. यी, प ; > 

क ७७%. रह 


..._ मलाही तसंच वाटलं, ?” गुलेनार तोंडांक्स्या तोंडात पुडधुटव झ्षाह्ेर 
गे आणि त्या दासीला घेऊन पुन्हां आंत आली. दासीने वोहाक्रून 
बुरखा घेतडेला होता. शहाजादीसमोर येतांच तिनें वुरवा थोढाख 
बाशूळा करून कुर्मप्रात केला आणि हळूंच म्हटले, '“ खुदाताल्म शद्ाभा- 
दीर्चे कल्याण करो. ” 

तिच्याकडे एक तीव दृष्टीनिक्षेप करून गुळ्बहारनें विचारळें, तूं कोण 
छाहेस, आणि माझी भेट घेण्याचे कारण काय!” 

“ मो इज्राहीमसाहेबांची दासी आहे. ” 

* कोण इब्राहीम? ” 

५ यांची आपण शु,षा करून त्यांच्या धरी पोंचतें केलेत ते महाभाप- 
त्यांचेच नांव इत्राहीम ! ”' दासी बोलण्यांत मोठी हुषार होती. घुल्पढा- 
रचीहे तिने खाल्ली केली. त्यामुळे शहाजादीचा आवाजही थोडा मृदू लाळ . 
ली म्हणाली, ““ होय. मला आतां सरव कांही आठवत आहे; पण या अश्ला 
वेळी तुला जनानणान्यांत येण्याचे कारण काय? 

६ तु सध्यां कैदेंत आहेत, तेव्हां जसे एकवार त्यांना जीवदाम विळेंत 
तर्से पुन्हां द्या. कारण त्यांच्याधांचून मला कुणाचाही आधार नार्ही. 
आणि असले मालक मला पुन्हां मिरावयाचही नाहींत तेव्हां या दीन 
दासी वर--'' तिच्यांने पुढें बोळवेना. ती रडूं लांगळी आणि रढत रडतच 
तिर्ने शहाजादीचे पाय घरळे, शहाजादीलाही दु:ख झालें. तिच्या तोंडून 
शुठद उमटेना. दासी आक्साबोक्पती रडत पुन्हां म्हणाळी, “ खुदाच्या 
झालोखाळ आपले सामर्थ्य आहे. आपणाला काळही थरथर काँपब्न असतो. 
पण मनांत आणाल तें करूं शकाल; तेव्हां कृपा करून एवढे यज्भ घ्या.” 

गुळबहार सद्गर्दात होऊन म्हणाली, “ पण त्यांचा अपराष तर्री 
काय !र्‍' ६... | 

५ जे मला माहीत माही. दासी रडत रडतच म्हणाली, 

_ “ कुणाच्या हुझुमानें त्यांना केदेत टाकळे! ' 

“ सुद्ध सम्राटांच्या; आपल्या वहलांनींच त्यांचे हे असे हाळ चाकविळे 
आहेत. | | 

4: घण ते सध्यां कोणत्या कारागह्वांत आहेत. " 

46 राजवाड्यांत नजर केदेत असच्याचे मी ऐेकळें, 7 


* तुळा हें कसें समजलें १” 
“ हे काय सांगूं साहेब ! परिचारकांना त्यांच्या मालकाची हालहवाल 
कशी समजते हें विचारलें का पाहिजे! $, ४ 
' मुलबह्ाग्ला वाटलें ही दासी कांही सामान्य नाहीं. हिचे जसें सोंदय 
चमकदार आहे तसंच बोलणेंहि चटकदार आहे. शहाजादीला तिच्याबद्दल 
अभिमान वाटला. ती तिला म्हणाली, “' बये ! तू सांगतेस तें सगळें 
खरे; पण मला माहिती पाहिजेना ! आतां तू इथेच बेस. वाड्यांत काय 
काय प्रकार झालेला आहे तो सगळा मी पाहून येते. मग काय करायचे 
तें करीन. तूं निराश होऊं नकोस. मी प्रयत्न करण्यांत मुळींच कसूर 
करणार नाही 
शाहाजादीच्या या बोलण्याचा दासीला विश्वास वाटळा. व ती निघून 
जात्रांच आपण बाहेरच्या ढाळनांत वेऊन गालिचावग वसली; पण ही दासी 
क्षोेण असावी बरं 
.: श्र श्व शि 
गुलबहार आपल्या महालांतून निधाळी ती थेट कारागृहाच्या दरवा! जा- 
शी थेऊन उभी राहिली. तिला कोणीही आडविणारा नव्हता. दरवाजाशी 
येतांच तिच्या मनांत एक नवाच विचार आला आणि ती आपल्याशीच 
म्हणाळी, ही तर मळा चांगलीच संधी मिळाली आहे म्हणायची ! मनांत 
आलि तर या तरुणाळा मुक्ती करूं शकन; पण त्यानें माझी अट मान्य 
केळी तर ! या भयंकर बंदिवासांतूव मी त्याला मुक्त केलें तर तो माही 
विनांते मान्य करील का ! माझा स्वीकार करण्यांत त्याला माझ्या उप- 
कारांची फेड करावीशी दाटंल का ? आणि नाहीं वाटली तर ? त्यानें 
माझे म्हणणें अमान्य केलें, तर ! नाहीं, त्याच्याकडून. मी माझा कधीहि 
छापमान करून घेणार नाही. माझें सांगणे त्यानें मान्यच केळे पाहिजे 
नाही तर तो या जगांत जिवंत राहाणे कठीण आहे. शाहाजादीला शिड 
काणारा तरुण मातीतच मिळाला पाहिजे. त्याला मातीवांचून गति 
नाही. ” - 
शह्ानादी अशा प्रकारचा विचार करीत मोठा देरवाजा उघडून आंत' 
गेली. आंतीळ. मुख्य दरवाजावरचे पहारेकरी शहाजादील्य पाहून दडूकूल्या- 


(५३१७१) खेडेसाचा पारणाम, 


शारश झाले. त्यांनी तिला लागलीच कुर्मिता करून हळूच विचारलें, काय 
आशा आहे! ” 
.  हुमच्या ताढ्यांत जो केदी आहे त्याझं नाव काय ! !' 
५ दूब्राहीम ! आज दोन दिवस झाले त्याला येथें ठेवून घेतलें आहे; 
त्यानें अपराध काय केला असेल कुणाला म'हीत ! ” 
४: या खोलीची चावी कुणाजवळ आहे! ” 
४६: माझ्याजवळ '' एक पहारेकरी पुढे होऊन म्हणाला 
५: तुर मग ती चावी माझ्याजवळ द्या. आणि तुम्ही बाहेरच्या 
मोठ्या दरवाजांत उभे राहा. मी हुह्यांला बोलावींपर्यंव कोणीही हकडे 
येतां कामा नये. जा ” | 
पहारेकऱ्यानें लांगडीच तिच्या हातावर चावी ठेविळी आणि दो सधी 
मा घेऊन बाहेरच्या मोठ्या दरधाज्याकड गेला. कारण शहाजादीचा हुकूम 
अमान्य करण्याचें साहस कुणालाही नऱ्हते. 
पहारेकरी निवून गेळळे पह!तांच सुलबहारने त्या खोलीचा दरवाजा 
उघडला आणि ती गनगतीने आंत गेटी. खोलीत जरी एकच दिवा तेवत 
होता तरी त्याचा प्रकाश उज्ग्वळ असल्यारुळें कुठ काळोख नव्हता. 
जावेळीं इब्राहीम जरी होळ मिद्ून बिछान्यावर पडढेला होता हरी त्याला 
ओप लागलेली नव्हती. 
दरवाजा उघडून मृदुमन्द पावलें टाकीत कोणी तरी आपल्याकडे येत 
आहे असे इब्राहवीमळा वाटून त्यानें चमकून डोळे उघडले. झोपेतून उठला, 
पहातो तों समोर हिरेजवाहिराच्या महामूल्य अलंकारांनी चकाकत अस- 
हेळी स्वर्गीय सोंदर्यांची ज्योत गुलबहार, आपळा अधाचरुंठित चेहरा 
छाजवटपणाने जास्तच मोहक करून समोर उभी असलेली त्याला दिसळी 
पाहिल्या प्रथम त्यानें तिला न ओळखून चौकसपणानं म्हटले, “ कोण 
आपण ? कदाचित्‌ चुकून आपण इकहे आलां असाल, हा केदखाना 
आहे 8 | 
गुळवहार किंचित्‌ हसून म्हणाली, '“ नाहीं साहेब! मी चुकले नाही 
मळा आपण ओळखले नाहीं का?! इतक्यांत मला विसरला. 7 
| एंका : उच्च दजाच्या रमणाचें इतक संलगीचे भाषण! 


दिलबहार॑. . | _ (३७२) 


इब्राहीमला आश्चर्य वाटलें; पण थोड्याच वेळांत त्याला आपल्या आक- 
स्मिक अपवाताची हकीगत आठवली. आपली सुश्रषा करणारी दयाळू 
खी हीच असडी पाहिजे असें द्याचे मन त्याला सुचवू लागळें, भाषणां- 
तीळ साहजिक कोमलता आणि कमनीयता याच रमणींत विशेष होती 
तरी पण तो साशंक स्वराने म्हणाला, “ रंगमहालांतील ती दयाळू दासाच 
आज माझ्यासमोर उभी आहे काय! 

सुळवडारन काम्पितस्वराने उत्तर दिळे, “ मी तोच खरी; पण मो 
दासी नसुन झडटाजादी युळवहार आहे. सी त्यावळों त्से मुद्दाम सांगि 
तके होवे. आज पारिचय देण्याची वेळ आल्यामुळें मानमयांदा बाषूला 
खारून मी एवढ्या राती काराग्ृहांत यग्याचे साहस कळें आह. इब्राहीम 
साहेब ! माझे सांगणें आपण मान्य कराल का? ” | 

बोळतवां बोलतां सोंदर्यसंपक्न गुठबहारनें चटकन आपली आढणी 
वमूळा सारली. तें दिम्यसोंद्य आणि तारुण्य पाहून इब्राहीमची दृष्टी. 
प्रथम चमक्यासारखी झाठी. पग ळागठीच भानावर येऊन तो म्हणाला 
*“झुडुजादीनें या निराश्रित गुठामाशीं कसली थट्टा चालवडी आहेर मला हं. 
रहस्य उलगडतां यज शक्य नाह. 

शुळ्बहार.गंभीारपणाने म्हणाली, “' रहस्य कसलं साहेब ! मा माझ्या 
मनातली अशी. खरी गोष्ट आजपर्यंत कुणालाच सांगितली नव्हती. आणि 
'पुढेहि कुगाला सांगेन की नाही. याची शंकाच आहे. आपण या वेळो 
परस्वाधींन आहां हें मी जाणते; पण या कदेंतून आपणाळा मुक्त करण्याला 
मी समथ आहे. स्वतःचे जावन वेंचूनही मी. आपली मुक्तता करीन. 
आणि य'चा अलुभव पूर्ती एकवार आपल्याला आलला आहेच. ” 

अजूनही इत्राहीमला य़ा रहस्याचा उलगडा झाला नाहीं. तो मनांत 
म्हणाळा, “* मी तर एक य:कांश्वत मलुष्य ! मग माझ्यावर इतका अगुग्रह 
कसायला या गर्विष्ठ शहा शदीनें कां तयार व्हावे ! 'तिच्यांत असा अकस्मात्‌ 
अदेलं व्हायचे कारण काय!” 

आपल्या मनांत आलल्या या शंकेचा खुलासा व्हावा म्हणून त्यानें 

छा हळूच. प्रक केला, “ शहा जादासाहेब ! माझ्यासारख्या एकाद्या सुद्ध 

मनुभ्याळा' पांचाविण्यासाठी आपण इतका तसदी का बरे घेतली !..विलक्षण 


(१७३) साहसांचा परिणाम. 


योगायोगाने आपली एकवार भेट झाली होती खरी; पण त्याचा संबंध 
इतका दूर पोंचत नाहीं! ! ” 


गुलबहारने या प्रक्षाचें साभिमानपूवक उत्तर दिलें. ती म्हणाळी 
“६ मी स्वतः होऊन ही गोष्ट बोळ नये; पण बोलतेंच, कारण या बाब- 
तैति तिसर्‍या मनुष्याची मदत घेणें मला कवूल नाहीं. माझ्या हृदयांत 
मी एका निराळ्याच आश्चचें संजीवन केळे अतून ती आशा मला आता. 
स्वस्थ वसू देईनाशी झाळी आहे. साहेब ! सी आपल्याला कां वांचवीत 
आहें हे यापेक्षाही उघड्या शब्दांनी सांगायळा पाहिजे काय ! मी माझ्या 
स्वार्थासाठी हा उद्योग करीत आहें. मी मुळखाची गर्विष्ठ ! मला को- 
णीही आपल्या शब्दाप्रमाणे वागवू शकळें नाही. मीच मोठमोठ्या अमी- 
रउसरावांना कीटपतंगांप्रमाणें मानून त्यांच्या मागणीची अवज्ञा केली. 
मला वाटलें मी या माझ्या अहकाराळाच हृदयाशी धरून एके दिव 
मादींत मिळून जाईन; पण आपल्या दशंनाने तो माझा अभिमान पार 
नाहींसा झाला असून आपल्या चरणाचा दासो होऊन राहाण्यांतच मलत्म 
आतां अभिमान वाटू लागला आहे. तेव्हां तुमच्या हूदयांत मला 
नागा मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच एदढ्या राती मी येये येण्याचे 
धाडप केलं. 

गुळबह्वारची अपूव प्रेमकहाणी ऐकून इंब्राहीमच्या हृदयांत. -घक्का बघ- . 
ल्यासारखें झाले. तो मनांत हम्णाला, “. स्रीरहस्य अपूव आहे. म्हणतात 
ते खोटें नाहीं ! किती मोठमोठे राजपुत्र हिच्या सोंदर्यावर ळुड्य होऊन 
हिच्याशी शादी लावायला तयार झाळे; पण हिने त्यांचा धिक्कार केला ! 
मग हें आज हिचे इतके परिवर्तन कां व्हाय ! माझ्यासारख्या पका सामान्य 
मुझाफराला या सुंदरीने आपल्या हृदयांत जागा द्यावी हें आश्चर्य नव्हे 
-तर काय!” | 


इब्राहीम कांहींच बोलत नाहीं असे पाहून गुलबहार पुन्हां म्हणाली 
“ इब्राहीम ! तुम्हांढा ळें पाहिजे तें मी देऊं शकेन, माझी हृंग्क 
झाल्यास तुमची कोणतीही इच्छा अपूण रहाणार नार्ही..या सूझ्य़ा द्द 
यांत प्रेमाच्या रत्नर्सिह्ासनावर बसवून मी तुमची नेहेमी पूजा करीन, 
एका कोळी या विशाल साम्राज्याचे सम्राट्रही आपणच व्हाल, याच पट, 


कळा नुसती तुम्ही कबुली देतांच रंगमहाळांतील अनुपम सुखाची घुर्म्हाळा 
ळब्बत कळून येईल. सुगेधी दीपकांच्या रांगानीं उष्ज्वळ दिसणार्‍या महा- 
ळांत हजारो. विलासदासी आपली मार्गप्रतीक्षा कर्रीत उम्या आहेत. 
तुम्हांला स्वप्नांतही ल्या सुखाची कल्पना झाली नसेल ती सव सुखे याच. 
बरकेला तुमच्यापुढे हात जोडून उभी राहातील. ? 

इन्नाहीमनें विनयपूर्वक उत्तर दिलें, “ शहाजादीसाहेब ! या पुखाज्या 
कल्पना या गर्रब सेवकाला काय कामाच्या ! आपणही आपली पदमयादा 
खोड नये हें चांगले, मी एक दोन दिवसांतच सम्राटच्या हुकुमाने मारळा 
जाणार आहें. मृत्यूच्या दाराशी धरणें घरून बसलेल्या या हतभाग्याबहळ 
छापण कशाला बरें निष्कारण त्रास घेतां ! 

४ माझ्या सामर्थ्यांची मर्यादा तुम्हाला माहीत नाही. माझ्या हुकुमा- 
नेच आज सर्व साम्राज्य चालत आहे असे म्हटळे तरी चालेल. मी लोकां- 
च्या स्तुति निंदेची मुळींच पर्वा करीत नाहीं. कारण माझ्याविरुद्ध न्यान 
शब्द उच्चारला तो मुळीं दुसऱ्या [दिवशी जिवंतच राहाणार नाही. ?' | 

ओलतां बोलतां गुलबहारनें आपल्या गळ्यांतील मोत्यांची माळ काढून 
हातांत घेतळी आणि आवेगपूर्ण शब्दाने ती म्हणाली, “ इब्राहीम ] तुम्ही 
माझ्या म्हणण्याला संमती द्या, म्हणजे हीच मुक्तामाळा आपलें दोघांचे 
. ऐेक्ष्य करून देईल. खुंदाच्या नांवाचा उच्चार करून आम्हीं दोघेंहिया 
कारागरहांत पतिपत्नी बनल्यावर प्रत्यक्ष इंथरालाही आमची ताटातूट करतां 
येणे शक्‍य नाही; मग बादशहाची ती काय कथा ! आपल्या एकुडत्या एक 
मुलीला विधवा करणारा बाप या जगांत असेल का! इंद्राहीम ! आता. 
नसत्या शंका कशाला घेतां! माझ्याबरोबर माझ्या महालांत बळा. मी. 
तुमच्या करतां अगदीं अधीर झालें. आहे. । 


हातांत मोत्यांची,माळ घेऊन 'झंहीजञादी आपल्याकडे येत आहे प तिचा 
पांतिकार करणें अशक्य आहे असे काटल्यावरून इम्राहीम आपल्या बिछा- 
न्याजवळूनबाजूला झाला झाणि क्रिंचित्‌ तीव्र स्वराने म्हणाला, “ गुळ- 
बहार !7.सुंदाच्या नांवाने मी.शपंच. वाहून सांगतो कॉ, तुझें म्हणणें मला 
कधीच कंबूल करतां येणार नाहीं. बुद्ध सध्यां सारासार विचार एहिलेढा 
नाही, तेव्हां तूं निमूटपर्ण झापल्या .महाळांत जाऊन मस्तक शांत.कर, 


जें शहाजादे तुझ्या पाणिग्रहणासाठी उतावीळ होऊन तुझी मर्जी. संपादन 
करीत असतील त्यांपेकी कोणाशीही विधाह कर. मला तुझ्याशी बिकाह 
करावयाचा नाहीं व ही प्रेम करण्याची रीतही नव्हे. शिवाय मी िवाहित 
नसर्ल्मे तरी दुसऱ्या एका र्मणीला माझें हृदय समर्पण केळेळें आहे तव्हां 
पुला द्यायळा आतां माझ्याजवळ कांडोंच शिक राहिळेळे नाहीं. येथें माझें 
काहीही होवो, तू निवून जा 

इब्राहीमरचे दे बोळग ऐकून गुडवहारच्या सवोगाचा भडका झाळा 
कोषानें तिचे संजोग थरथा कांपूं लागडें, शक्‍य असतें तर तिनं त्याच वेळो 
'ह्याचा खून केळा असता; पण तिच्या हातांत त्या वरळी कांहींच शबल 
नव्हते. युती जळफळतच ती तेयून बाहेर पडळी व मुख्य देरवान्याबाहृर 
असलेल्या पद!रेकर्‍्यांना कठोर स्वराने म्हणली, “ हा केंदी मलुष्य नसून 
सेतान आहे. तव्हा फारच सावषपणानें पहारा करा नाहीं तर पळून जाईळ 
हो येथून निसरळा तर तुमचे प्राण राहाणार नाहींत. 

इतकं सोगितल्यानवर ती. दांतओठ चावीत आपल्या महालांत आली, 
तोंच इजाहीमची दासी म्हणून आढेळी स्त्री तिळा त्ये आढळली. तर्व्हा 
तिचा राग पुन्हां मज्ज्वाळेत झाळा, व ती. युळेनारळा बोलावून म्हणाळी, 
6 दी इज्राहीम वगेरे कोणी ओळखत नाही. या दासीवदळच मला कांही 
सरी संशय येत आहे; तेव्हा हिरण्मंदिराळा लागूनच असलेल्या तळवरांत 
हिळा तू केद करून ठेव. जा. येथें आतां कोणीही यऊं नका. मळा स्वसूध 
पडूद्या, | | 

घुलेनार आपल्याशीच हसळी आणि त्या दाहीचा हात धरून तिच्या- 
झह महाळाच्या बाहेर पडली. दासी विवारी घाबरून गेली होती. “ आपण 
केळें काय आणि झालें काय! याचाच ती विचार करीत होती; पण तिळा 
विचार करायला तरी सदड कुळे होतही, हिरण्महालाशीं येतांच युलेनार 
म्हणाली, “ तूं मला अगदींच दुर्दैवी. .[दिंसतेस,. कारण शहाजादीच्या कोपा- 
नलांत ,आतां तुझी आहुती पडणार, तुझ्या त्या इजाद्वीमरने तिचा मानभंग 
केला अफला पाहिज. सुंदर स्रियांना 'मेमंखंम- आणि मानभंग मुळींच सहन 
करवत नाहीं. त्यांतून शहाजादी पारखी मानी. ज्ञी तर जगांत कुठेच आढळ- 
णार नार्ही. इत्राह्ीमची काय स्थिति क्षाली असेल कुगाळा माहीत! ” 


दिळबहार, (१७६) 


झलेनारच्या तोंडचे हे शब्द ऐकून ती दासी तेथेच मूच्छित पडली 
कारण स्वतःच्या जिवापेक्षांहि तिला इब्राहीमची काळजी वाटप होती; पण 
ही दासी कोण? 


प्रकरण ४६ वें. 
>>जइ<€ 


| भयंकर आपत्ति. 

वजीरसाहेबांचा हुकूम अजमारच्या सुभदारामाफत इसाकला 'प्रोहोंच-, 
तांच तो ताबडतोब दिलहीला आला ब दरबारांत हजर झाळा., वजीर 
उद्ध-मुल्कची भेट झाल्यानंतर इब्राहीमच्या संबंधाची सर्व हकीगत त्याला 
खवगत झाली. अर्थात स्वत: जामीन गाहून इब्राहीमची केदेंतून सुटका 
करण हे आपले पाहिलें कर्तव्य आहे. असे त्याने ठरविलें, मित्रासाठी. 
किती हि विषाने येवोत माघार म्हणून घ्यावयाची नाही. असा विचार 
करून त्यने बादशहापुढे कबुली दिळी, लागलीच इन्नार्हीमला केदखा 
न्यातून आणवून सात दिवसांच्या मुदतीनें पाहिज तिकड जाण्याची मोक- 
ळीक देण्यांत आली. इसाकला पहातांच इब्राहीमला प्रेमाचे मरते आलें 
व दोघेहि भर दरबारांत एकमेकांना कडकडून भेटले. त्यामुळे तेथे जम- 
छेल्या अमीर उमरावांनाही या मित्रप्रेमाचे कोतुक वाटल्यावांचून राहिळे 
नाही. 

दरबार बरखास्त झाल्यानंतर इब्राहीम आपल्या मित्रासहृ बिऱ्हार्डी 
आला. मुदतीचे चार दिवस जामिनाची व्यवस्था करण्यांतंच संपून गेले 
अशल्यामुळें दोघांनाही .एक प्रकारची काळजी वाटत होती. शइब्राहीमनें 
बिऱ्हाडी येतांच नबीबक्षांची चवकशी केली, पण तो स््रीवेषाने आपलाच 
तपास करण्यासाठीं जनानेखाल्यांत .गेल्याचे त्याच्या नोकराकडून समजळें 
इक्राहीमची काळजी दुणावली, पुरुषाने जनानश्ान्यांत जाणें फार धोक्याचे 
असतें हें त्याला माहीत होतें. शिवाय सुलबहारुबा आपणावर राग आहे. 
तेव्हा तिळा हा भटल्यास ती, याहा . ठार . मारल्यावांचून ' स्वस्थ बसणार 


(१७५) भयंकर आपंते. 


नाहीं, अशी त्याची खात्री झाली, पण आतां काळजी करून काय उप- 
थोग ! ' असा विचार करून इसाकसह त्यानें जवण आटोपले आणि दोबेहि 
पुढचा विचार करण्यासाठी खोलीत बसले. 

बराच वेळपर्यंत स्तब्ध राहिल्यानंतर इसाक म्हणाटा, ' इब्राहीम ! तूं 
उतावीळपणानें अगदींच वेडेपणा केलास. दाल्यिच्या वांबतीत तूं इतका पुढे 
श्राहील असें मला वाटलें नव्हते. ! 


इब्राहीम शरामंदा हाऊन म्हणाळ'; “ इसाक! होऊं नये ती चूक, 
झाली खरी; आतां कांही तरी खटपट करून दलीयेला शोधून काढणें भाग आहे. 
हा हां म्हणतां तीन दिवस तर निघून गळे नवीबक्ष नांवाचा एक माझा 
छोटासा दोस्त आहे आणि तो यावेळी यथे असता तर त्यांची मळा 
बुरीच मदत झाली असती, पण त्याला काय वेडी दुद्धि सुचली पहा! 
माझ्यासाठी त्यानें रमणी बनून जनानखान्यांत जाण्याच सहस बेळे. त्याचे 
पुढे काय होतें कुणाला माहीत |! मला काही तो. सखरूप परत येईल 
असें वाटत नाही. ” “' त्याचा वचार करण्यापूदा आधी. स्वतःच्या 
संरक्षणाचा तूं विचार कर. नुसत्या कल्पनेचे साम्राज्य व्यवहारांत खरे ठरव 
नसते. तरवारीची तीक्ष्ण घार आपले शार. घडावगळे करण्याला तयार 
झाली असतां मावभावनेच्या खेळांतच गुंग राहाणे योग्य” नाही. मलाही 
ल्या जमालखानाला शोधून काढण्याचे काम आहे. दाख्यिसाठी तूं काय 
करणार असशील ते आधीं कर. नाहींतर तू आणि तुझ्यासाठी मा व्य्थ 
* झरून जाईन. कांही तरी शूरपणाच्या कृत्यांत मरण आठे. तर ते. आपल्या 
कातीला उज्वल करणारें असते. आणि मला बाईट बाटले ते याचेच, ' 
इसाकला वाटलें, मी यांच्याजवळ बसून राला. तर असच कांही. तरी 
दोळत राहावे लागेल तेव्हां शहरांत थोडा दळ पिरून तरी यावें णि. 
त्यामुळेच त्यानें बोलत बोलत इन्नाहीमचा निरोप घतला. इब्राहीमच्या 
शिश्न चेहऱ्याकडे पहात बसणें त्याला योग्य वाटले माही 


इब्राहदीमला आपल्या मित्राची चाललेली ही तळमळ समजत होती, पण 
स्तो तरी काय करितो ! त्यालाही कांही तु चत नव्हते. इखाक निघून 
भेश्यानंतर तो अगदी हृत्तोझ, होऊन गेला. त्याला कांही सुचेना. तो मनांत 
डडणाला, “ आज तीम दिवसे. संपून गेळे आणि माझ्या हातून अद्याप 


शॉ, दिळबहार 000. य र क € ही 
दैळकदाः (्ज्र 
ी पकी ग "क... शा. 


दाळियचा तपास लागला नाहीं, तव्हा मीच आपण होऊन हें मरण 
ओढून आणलें अते नाहीं का होत ! खुदा ! मी आजपर्यंत तुझ्यावरच 
विश्वासून प्रत्येक कृत्य करीत आलों तेव्हां या प्रसंगी तू. मला सहाय 
हो आणि इतर बिकट मसंगांप्रमार्भेच यांतूनदी तू मळा मुक्त कर ” 

इब्राह्मीमची प्राथना खुदाने एकली अलेळ कीं नसेल कुणांला माहीत; 
पण याच वेळी एक फकीर आंत आला. आणि म्हणाला, “ मुला ! 
खुदाकर विसास असल तर कुणांच कधी दुःखी राहणार नाहीं. तृझ्यावर 
सध्यां काव सकट आहे तें वजीर साहेबांकडून नुकतेच मळा समजल्यामुळे 
मा तुझ्या भेटीला आलां. सो त्या तसाबिरच्या बाबतींत मागेच तुला 
सावध केडे होतें; पण माझा विचार तुला मान्य झाला नाहीं आणि 
त्यामुळें तू आपल्यावरच नव्ह तर आपल्या मित्रावरही जिवावरचा.. प्रसग 
मुद्दाम ओढून आणला आहेस. इब्राहीम ! तू इतका उतावळा असशील 
अज्ञी माझी कल्पना झाली नाहीं. कारण तू नुकताच एक दोन. संकटांतून 
मांकळा जळा होतास; असा, शहाजादी दिळबहारबद्दले मी बराच तपास. 
केला अतूमन्त्या बाबतीत मळा यश येण्याचा सभव आहे. ही. सर्वे. सटपर 
मळा कवळ तुझ्यासाठींच करावी लागली. तेव्हां तू असा खित्न होऊन, 
वसू नको. आयची कोणतही धाडस करू नये आणि तें केल्यावर मग 
मध्येच हताश होऊ नय, हताश होणें हे शूराचे काम नार्ही, इसाक 
आपल्या उद्योगात आह; पण त्यालाही तुं सांग की जमालखानाचे. होळे 
शनानसान्यांच्या दरवाजाशी लकाकत अतून त्याच हात. सम्रार्य्या 
मानेवर तरवार चालविण्याला उत्सुक झालळळे आहेत ! त्यामुळे जनानख्ा- 
न्यावर नजर ठेक्ल्यास तो सांपडण्याचा संभव आहे. 


इब्राहीम आनंदानें अगदीं अधीर होउन गेला होता, त्यासुळें फकीरसा- 
हेबांचे भाषण कव्हा संपते याची ता वाटच पाहात होता. ते बोलायचे 
धांबतांच तो उताबीळपणाने म्हणाला, शाहासाहेब--वे झाहासुर्फी च होते. 
आपण माझ्यासाठी फारच तसदी घेतलेली दिसते. दालियेच्या बावर्तीत 
आपणात्य कितवत यज्ञ आलें सांगा पाहू.” 


मी या बाबतीत वर्राच माहिती मिळविळी. आहे; पण ती सगळी विस्क- 
. ळित असल्यामुळें अद्याप मळा ती स्पष्टपणें सांगती येत नाही. यमुर्नेत नौक 


"३१७९ ) मरयंकर आपारी 


बुडाल्यावर शाहाजादीचा अचेतन देह बऱ्याच दूरवर वाहात जाऊन एकया 
पडक्या घाटाच्या दगडाला अहकून राठला. त्याच घांटावर आपली नौका 
अ्ांघून एक हबशी सरदार रसूह कर्शत होता, त्याला तो देहे आढळतांज 
त्याने पाण्यांतून तो वर काढून शेक करे दिला. व बरीच खटपट करून 
शाहाजादाला त्याने शुद्दोवर आणलें, आपळें जेवणखाण आटोपल्यावर शाहा- 
भादाल! घेऊन ता त्या नोकेतून गेळा. पुढे कंदाहारला जातांना 'तुझ्या 
थापाला ही शाहाजादी आढळऱ्यामुळेंत्यानेंती दासो म्हणून विकत घेतली. 

ऱ्याच प्रयत्नांनी मला इतकी जातमी समजडी. झआातो तुझो ती. दालिया 
भेटतांच खात्री होईळ.! 


_ “अहो खात्री कसठो व्हायची तीच ती! पणसध्यां ती कुठें आह समजत 

हीं 'असे म्हणून इब'डोमनें दाळियच्या बाबतील झाळेळी सर्व हकोगत शहा 
सुफीन सांगितली. ती सव लक्षपूर्वक ऐकून घनल्यावर सुफीसाहेब शिन्नतर्ने 
म्ह्ञाले 


५ इद्राहीम खरोखरच तु यावळीं भर्येकर संकटांत आहेस! यातून तुझी 
कशी मुक्तता होणार आहे. कुगाळा माहीत ! मी तूर्त बादशहाला कांडी 
भेटत नाही; पण वाजराशो या बाबतीत बोळून ठेवणें जर आहे. उद्यां 
घकाळी मी तुट! पुन्हां भेटेन; पग जमाळलानावबददळ सावच राहा 
म्हणून एसाकडा सांगायला मात्र रे ७ नको.!' 
झसें म्हणून झाहासुफी माडोच्या खाळीं उताळे. इनाड्रीम एकटाच आपल्या 
झोलांत बसून विचारांत गढून गेळा होता; पण तितकक्‍यांत बीनचार घर्टिंगण 
पुढे आळे आणि त्यांनी एकदम त्याचे तोंड बंद करून व हातपाय नांवून 
प्रुकाट्याने त्याला तथून उचललें आणि जिना उतरून समोर दिसणाऱ्या 
एका काळोख्या गल्लीत हां हां म्हणतां दिसनासे झाल, इजा दीसळा वाटलें 
: ही एक नवीच आपत्ती आली म्हणायची !' 

श्र श्र क्र र 3 क 


काळयाकुट्ररात्री काळा कुट्ट कृत्यें करणाऱ्या दोन काळय़ा बुरखवाल्य 
'याक्ते हिषण्मादेशानभीकथ्या उद्यानांत कसळें तरी ग्रुप्त खळवत करीत बस- 
हेह्या होत्या. त्या कोण होत्या हें जरी सांगता येणे कठीण आहे तती त्याचें 


भ र्‌ ११ यण 1 टर गू 9 
) "च. अ डे क र, 
ग त. : 


आधण ऐकल्यावर त्यांच्या स्वरूपाचा कांहीं तरी बोध झाल्यावांचून राहाणार 

“ अझा' रीतीनें आपलीं सगळी कृत्त्यं यशस्वी रतने पार पडतील अर्धे 
अला वाटलें नव्हते, पण तुझे सहाय्य असल्यामुळें मला हें सर्व करतां आलें. 
आतां मी सम्राट आणि तू बेमम ! गुलेनार ! तू एवढ्या मोठ्या भाग्याला 
बढशील असें तुला कधी तरी वाटलें होते का! 

“ मलहा त्याची कशी कल्पना होणार साहेब ! पण इतक्यांतच आनंदाने 
हुरळून जातां नये. इत्राहीमची दासी आणि इब्राहीम अद्याप जिवंत आहेत ! 
बोबहे आपल्या ताब्यांत आलेली असलीं तरी त्यांचा अद्याप अंत झालेला 
चाह. 

५: हुजाही मळा चांगला बंदोबस्तांत ठेवला असून गुलबहारच्या मोहाला 
तो बळी पडेल असे मी कळूंच आहे. इसाकचें पत्र इत्राहीमच्या दासीच्या 
हातांत देऊन तिला बादशाहापुढे नेऊन उभी करावी. म्हणजे इब्राहीमचा 
चामीन म्हणून हसाकला आणि शाहाजादीशी गुप्त पत्नव्यवहार ठेवण्याला 
कारण झाली म्हणून त्या दासीला या दोघांनाही बादशहा ठार मारील, 
तर्सेच या तिघांचा असा सूड घेऊन झाल्यानंतर शहाजादी गुलबहार व. 
बादशहा यांचा आम्ही दोघें सहजच नाश करू शकू. आणखी कांही दासी 
ब छाजे आपल्याकडे वळवून घेऊं. म्हूह्लने झालें; पण तें इसाकचें पत्र कुठे 
आह पाहू.” 

आधीं पत्राची काय जरूर ! आपण दोघेहि आधी बादशहाच्या मृ- 
त्यूची योजना निश्चित करूं. मी म्हणते त्या इब्राहीमच्या दासीला मुयारां- 
तून बाहेर काढून त्यांत भरपूर दारू भरू आणि तिघांचा मोक्ष झाल्यानंतर 
मा कांही कोशल्यानें त्या दोघांनाही हिरण्महाळांत घऊन येते. आपण मुया- 
रांत! ल दारूला सरवत्ती द्या म्हणजे झालें. 

“ गुलेनार ! वा, वाः छान युक्ति आहे. हा जमाल्खान 'छोदी खात्रीने 

बादशहा होऊन गुलेनार बेगमची चोहोकडे कीर्ति होणार, आपणाळा सर्घ्या. 
द्व अनुकदूळ आहे यांत शका नाही. माझा मुष्य शत्रु इसाक ! तो ठार 
मरतांच अजमार्चा सुभेदार काय करता तें मी पाहातो. खुदादाद आणि 
उमरडेख हे माझे हस्तक आहेत. माझ्या हस्तकांना केद करून त्या. सुभे 


६ ३६२३) भयंकर आपतिं.. 


दाराने माझा मोठाच अपराध केला आहे. तेव्हां मी त्याला मुळींच स्वस्थ 
असूं देणार नाहीं. गुलेनार ! तू॑ आतां माझी झालीस; पण आणखी दोन 
दिवस अशीच सवावर नजर ठेवून राहा. मुयारांत ठवलेल्या त्या इद्राहीम- 
च्या दासीला तेथून बाहेर काढून वरच्या खोलींत ठेव. कारण मी आपल्या 
सवडी प्रमाणे त्या मुयारांत दारू भरून पुढील कार्यांची छय्यत तयारी कर- 
णार आहं.' 

बोलणाऱ्या व्याक्ते म्हणजे गुलेनार आणि बमालखान या होत्या हं सां- 
गायला नकाच. दोघांनाही कसल्या भयंकर कृत्याला आरभ केला होता 
याची आतां कल्पना होईलच. मुळेनारला कसलीशी आठवण होऊन शी 
आपल्या भावी प्रियकराला म्हणाली, “दारूची तीनचार पिप त्या मुयारा- 
शेजारच्या खुनस्यान्यांत आहेत. तेव्हां आपण आतां एकदोन दिवस त्याच 
शार्गी राहून तेवढी कामगिरी संपत्रा. मी मघुन मचून आपल्या भेटीला 
येइईंनच. .शिवाय आपण तेथें राहिल्यामुळे कोणाच्या दृष्टीलाही पडणार नाही. 
बाहे काय चाललें आहे त्याची मी आपणाला बातमी दईनच---' 

तितक्यांत कुणार्चशी चाहूल त्यांना ऐकू आढी त्यापळे गुळेनारने 
आपले पुढचे भाषण अगर्दाच हळू हळू चालविळे, जमालखान इकड तिकडे 
पाहात होता; पण त्याला त्या काळोखांत कांहींच दिसले नाही. 

। न 1 शः व्ही 

इब्राहीमची दासां म्हणून सांगून दाळियनंच जनानखान्यांत प्रवेश करून 
क्ष्तला; पण या तिच्या धाडसाचा पारणाम चांगला न हातां एका मुयारांह 
तिळा केद होऊन राहावें लागळें. गुल्वहारच्या रोष ला ती पात्र झाळी* 
हे मार्गे सांगितलेच आहे. 

गुलेनारने या दासीचा-दालियचा-अशया रीतीने बंदोबस्त केल्यावर ती 
तिळा चार समाधानाच्या गोष्टी सांगून जमाळखानाला आंत. आणण्याच्या 
स्वटपटीला गेली होती. जमाल्खानाच सगळ प्रयत्न निष्फळ ठरल्यानेतर 
त्यानें मुलेनारळा हाताशी धरून आपला कार्यभाग उर्कण्याचें ठरविलें 
होतें; पण गरुलेनारल्म मात्र हा आपल्याच प्रेमाने माहेत होऊन एवढी 
मोठी इमारत बांधीत आहे असें वाटत होतें 

घळेबार निघून गेल्यावर दाळिया कपाळावर हात मारून बेऊन. रडत 


ग ष्‌ गै जं गत र्‌ र अ 
(३२८२1. 
क. 1, च. शि) 

1. प “डी 


"गेढत. म्हणाली, “ खुदा ! मी असा कोणता. अपराध: केला होता बरे !: 
माझ्या कोणत्याच प्रयत्नाला यशे येऊं नये अस्ते मी पाप तरी काय केळे. 
होतें ! | मो आतां अशी येथें पडून राहिल्यात मळा श्‍ब्राहीमसाहेबांसाठी 
काय करतां येणार आहे ! त्यांचा तो तळमळगारा आत्मा यावेळी दालेया, 
दालिया | म्हणून ओरडत असल ! ! मी किती दुर्दग्ी ! त्याचवेळी त्यांना 
ओाळल दिली असती तर कदाचित्‌ आज हा एवढा प्रसंग आलाच नसता 
दिळवद्वार शहाजादीला शोधून कादून मोठें थोरले बक्षीस आणि सुंदर खरी 
मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न तडीस तर जाणार नाहींच; पण आतां स्वत:चे 
प्राण मात्र गमावण्याची वेळ आलेली आहे ! मी या वेळी भोकळी पाहिजे 
होतें. सम्राटल्य शरण जाऊन मीं माझ्या कार्यीत कदाचित्‌ यश मिळविळे 
असते, पण आतां काय करणार! ”' 


दाळिया तळमळत होती. तिनें: ते सुयार चोहोकडे चांगडें तपासुन 
पाहिलें, पण ऱ्यांतून बाहेर पडण्यांची वाट सांपडेळ असे कांही तिळा 
वाटलें नाहीं. ती हृताझ झाली. व स्वत:ची वसले फाडण्यांत ती आपली 
अस्वस्थदा व्यक्त करूं लागली. ती तरी आणली काय करणार ? आप-' 
श्याला आता कुणाचेंहि सहाय्य मिळणे शक्‍य नाहीं. अशी तिची जरी 
खात्री झाली होती, तरी, खुदा ! माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे 
तेव्हा हेडि दिवस असेच राहातील असें मला वाटत नाहीं. ! असं म्हण- 
श्याळा ती विसरत नसे 


अश्लाच या दुःखद स्थितीत ती रात्र संपून दुपतरा दिवसही गेला. एक 
वेळ जेवण मिळालें. व तेवर्ढेंच विला प्रकाशाचे आणि माणसाचे दर्शन 
झालें, पुन्हां चोहीकडे काळाकुट्ट अंधार; पण बऱ्याच मोठ्या रात्रीं कोणी 
तरी त्या सुयारांत येत असावे असा तिला भास झाला. तिनें आपले 
होळे सताह उघडले. तरी पण काळोखामुळें तिला कांहींच 'दिसणें 
शक्य नव्हते 

आगांतुक येणारे मनुष्य कोण असावें याचा ती विचार. करीत आहें 
तोंच एका राकट माणसाने तिचें तोंड दाबून घरले व 'तावढतोंव पक 
बोळा... विच्या तोंढांत कोंबून आणि तडफडणारे हातपाप ऐका दोषिमे. 
. बांधून त्यानें तिका उचलले, तितक्‍यांत एका बुरखेशल्या व्यक्तीने. दिवा 


अंडे केडा आणि हळूच म्हटलें, “ बाहेरच्या दादरानें चहून वरच्या खोलीत. 
आ, आणि तिथे हिला ठेवून बाहेरून कुलप घाल, पुढची तजवीज मी उद्यां 
पाहीन. ” | 1 
. “पण या वेळीही कुणा परक्या इसमाची चाहूल ऐकू आल्यामुळें त्या 
काळ्या बुरखेवाल्या व्यक्तीला भीति वाटली व तिच्या हातांवीळ दिवा ज- 
मि्नीवर पहून विझला. | 

& आपल्यावर नजर ठेवणारा हा परका मनुष्य कोण असावा बरें ” 
असें त्या दोन्ही व्याक्ते एकमेकांच्या कानाशी पुटपुटल्या, त्यांना भीषि 
बाटली; पण दाल्यिला कांही त्यांनीं सोडली नार्ही. * 


प्रकरण ४७ वें. 
>>&€<€ 
पुढे काय! 


हजारे सुगंधी दिव्यांचा उज्ज्वल प्रकाश एका विचित्र खोलीतून चों- 
हेंकडे पसरलेला दिसत होता. त्या खोलीच्या भिती मोठमोठे निमळ 
आरसे लावून सुशोभित केलेल्या असल्यामुळें तो आयन-महालच होता 
,असे म्हणायला हरकत नाही. आरसे-महालांत थोडासा प्रकाश असला 
हरी तो किती तरी पर्टीनीं मोठा दिसतो हा अनुभव सर्वांना आहेच, 

अगरूचेदनामिश्रित धुपाचा वास आसमतांत पसरला हाता. ती खाळी . 
तर त्या अपूर्व वासाने भरूनच गेली होतो म्हटलें तरी चालेल. तर्थेच 
गुलाबी संगमरवरी दगडाच्या कृत्रिम मुला बपुष्यांतून गुळाबपाण्याचें जोर- . 
आर कारंजे उडत असल्यामुळें आपण नन्दनवनांत आहों कीं काय असा 
आस होत होता. खांब, आरसे, आणि तसबिरी य.च्या सभोवार सुगंधी 
कुलांच्या असंख्य माळा फार कुशलहेने लावल्यामुळे ती एक अलुपम 
शोभाच दिसत होती म्हटलें तरी चाळेल. 
"असो. याच खोलीतील एका मखमलीच्या कोचावर एक अत्येत सुंदर 
एमणी, चिंताक्रांत होऊन वसली अतून तिळा कोणताही प्रकार आनंदकारक 


दिळबहार. | (१८४) 


वाटत नव्हता, असें तिच्या उदास मुद्रेवररून दिसत होतें. ती थोडीसुद्धां 
हाळचाळ करीत नसल्यामुळें ही अगर्दी निर्जीव. पुतळी आहे. की काय 
असंच कुणालाही वाटलें असतें. 


ही सुंदर रमणी दुसरी कोणी नसून अभिमानी शहाजादी गुलबहारच 
होती ती विचार करीत असल्यामुळें बःह्य जगाचे तिला ज्ञानही नव्हतें 
म्हटलें तरी चाळेल. ती आपल्याझींच म्हणत होती, ““ बादशहाच्या मुली" 
च्या अभिमानाचा हा असाच शेवट व्हावा ना! बायकांना मुळी 
स्वतःचा अभिमानच असूं नये ! त्यांनीं काय नेहेमी पुरुषांच्या तंत्रानेंच 
वागावें ! हाय ! हाय ! ! मला तरी अशो बुद्धी कां व्हावी बरें ! कुठच्या 
तरी अर्पारीचत आठवणी काढून त्या त्या प्रसंगी प्रसंगानुरोधानें झालेल्या 
भटांच्या आधारावर आपला मानस व्यक्त क'णें ही चूकच नाहीं काय! 
प्रेम हें इतकं दुःखकारक आहे काय ? या असह्य यातना मी अतां कशा 
सहन करूं ! मो प्रेमाचे शिक्षण तेतळेळे नाहीं, तसेंच मी स्री असून 
प्रेमाचे मम काय आहे तें जांणून घेण्याचा प्रयत्न केटेळा नाही. आणि 
त्यामुळेच कदाचित्‌ आज माझ! अशो दुरशा झाली असावी. शूराला मान- 
भंग आणि रमणीला प्रेमभंग ही त्यांची अन्त:करणें जाळून टाकण्याला 
पुरेशी कारणे होत. मी आतां काय काम केळे असतां या माझ्या अपमा- 
नासा मला सूड उगवितां यईल ! गुळेनारच्या सांगण्याप्रमाणे त्याळा कैद 
करून तर आणले. अजूनही त्याला माझ्या मेमाची किंमत कळू नये. 
याला माझा काय इलाज ! आतां माझे सामर्थ्य मळा उपयोगांत आण- 
ळेच पाहिजे. गुळेनार म्हणते, या अशा बेभुवतखोर लोकांना जिवंत ठेवणे 
म्हणजे आपल्या जीवनाळा कायमचा कलंक ळावून घेणे होय. मलाहि ते 
पटळे. कारण केव्हां ना केव्हां तरी या उद्धट लोकांपुढे मान वांकविण्याक 
प्रस्त येणारच. त्यापेक्षां मी ठरविला आहे तोच विचार बरा. या वाबतीठ 
मी इतर कोणाच्याही मनाची पर्वा करणार नाही'. मळा मेमयाचना कब- 
ण्याची मुळी संवयच नाहीं. आणि मला कुणाच्या प्रेमाची जरूरही नाहीं. 
माझा अभिमान आजच नाहींसा झाला काय ! माझी याचनॉ' इतरांनी 
करावी | इतरंनी माझी मनधरणी करावी. मो शहाजादी आहें.. मी कुणा- 
चेच कर्षी पाय धरणार नाहीं. .मी मरतांनाही अशीच उभी राहून मोन... 


कोणत्याही प्रसंगांत सांपडलें तरी मला वांचवा हो, असे मुळींच म्हणणार 
नाहीं. त्या काळोख्या रात्री जमाळखानाच्या कारस्थानांतून मळा सोडेवि- 
णारा तो बीर माझ्या प्रेमाला योग्य होता; पण त्यानें माझी एकवारही 
मनधरणी केजी नाही, एकवारही मला त्यानें आपला चेहेरा दाखविला 
नाहीं अथवा एकदांही तो माझ्याशी बोलला नाहीं, मला वाटे हा मलम 
मनाने तरी आपला आशय कळवील. माझ्या सोंदर्याचा आणि वेभवाचा 
कोणाच्या मनावर पारगाम होणार नाही ! त्याच्याही मनावर तो झाला 
होता, माझ्यापद्दळ सहानुमाति दाखवितांना त्याचा आवाज कांपत होता. 
आणि मला या खोळींत आणून पोंचविल्यावर तो बेव्हां जायला निघाळा 
तेव्हां त्यानें एक दीर्घ सुस्काराही सोडला हाता; पण मी त्यावेळीं काय 
बोळायळा पाहिज होतें ? आपण सला संकटांतून सोडविल्याबदळ पी. आ- 
पळी आभारी आहे ! माझ्या गरिवाच्या घरचा पाहुणचार स्पीकारल्या- 
वांचून आपण लाऊं नये ' असं म्हणायला पाहिज होते ! पग माझा दर्जा 
कभी का आहे ! शडाजादीचे संरक्षण करणे हें मत्येक राजानिष्ठाचें कर्तव्य 
आह. मा त्यांत कसळे आभार मानायचे ! पण कांही असां, त्यानं जर 
त्यावेळीं मळा कोणतीही विनंती केडी असती; तर ती मा सान्य केली 
असती-आतां तो मळा भेटता आणि इब्राहीम इतकी मी त्याची आजवें 
कळी असती तर--आहाहा ! तर ! आणि त्याच वेळा मो त्याला *माझ्या 
उपक्रारकर्त्यांचे मळा दशन होईल काय !' असें यसते बोळळें असते तर! 
छेः, गेलीच ती वेळ | या. सेतानाने माझा उपसदे करायचा होताना! 

सी त्यांला बोलायचे त॑ याला बालल ती. चकच झाली; पण आतां 
मात्र तशी चूक होऊ देणार नाही. आणो माझ्या प्रेमभगाचा सूड घेगार 
आणि मग मा केलेल्या वीराच्या मानभगाचा क्षमा मागणार, सनात आणान 
तें मळा करतां येईळ; पण तो वीर कुठें आहे ! छेः, ता विचार नंतरचा | 
आधीं या सेतानाचीच वासळात लावली पाहिज. नार्ही तर माझ्या दुर्वेल- 


तेची' ती. पताका जगभर फडकत राहील, ” असा विचार करतां कळा 
. तिन चटकन खुणचा टाळा वाज! वेळी, यावेळीं तिला कार्याएंमाची फारच 
' घाई झाळेळी होती. उतावीळ माणस अविचारी अश्वतात हा तर जगाचा 
नियमच आहे. गुंलबाहारही मेमभगाचा सूड आणि मानभमगाचें संशोधन 


(३१८६) 


असण्यासाठी उतावीळ झालेली असल्यामुळे आपण काय करीत आहें 
याचें विला भानही शाहिलळे नव्हत. 


शहाजादीने करतालीसंदेशानें गुलेनारला तळव करतांच ती धांवतच 
सेथें आली. गुलवहारची तब्बेत सांभाळण्यांत ती अगदी आपल्या जिवाचें 
सान करीत असांत्री असे.वाटत होतें 

गुळबहारनें रागानेंचं उततर दिळे, “ मश्ररला मी याच घटकेला बोल- 
कीव आहें असें सांग. ना. 

कारस्थान गुलेनारचेंबं; पण तीहि यावेळी चाकित झाल्यावांचून रा- 
ट्विळी नाहीं. तरी पण अधिक उणें बोलण्याची ही वेळ नव्हे अस्त जाणून 
पी. चतुर दासी तेथून निवून 'गेली. 

युलबहारला आतां कोचावर बसुन राहवंना, ती तेथून उठटी आणि 
खोळीतत्या खालांतच येरझारा घालीत एकाद्या चवताळलेल्या वेडीप्रमाणे 
रागारागाने स्वत:शीच बोळ लागली. “ माझ्या सा सादयाचा, तारुण्याचा 
आणि वेभवाच! मला कांहींच उपयोग नाही का ! यःकाश्रेत एका मुशा- 
फराने माझा पराभव करावा ! इजाहीस ! तूं पुरुष नाहीस. तुझ्या पुरुष- 
त्वाला धिक्कार असो. आज सी ह्ममन तो पुरूष माझ्या पायांशी लोळण 
बईल. माझ्या मखमलीच्या ५जणाची लाथही त्याला मूषणासारखी दाटे 
माझ्या नुसत्या एका सहानुभूतीच्या शद्रासाठी हजारो तरुण रंगमहाला 
सर्भावार घिरट्या घालीत आदत. मो अद्याप कुणाच्याही मागणीला मंजूरी, 
दिळेली नाही; पण आतां मात्त त्या वीरपुरुषाचा तपास करून मानभंगाये 
संश्लोधन करावें असें मळा वाटत आहे; पण तेंहि ता माझ्या जवळ चाढून 
आला तर | इज्राहीम्‌, ! मो तुझी मनधरणी करून फसले, व त्याचे तुला 
आतां भयंकर पायाश्चत्तही भोगावे लागणारं आहे. यापुढें मी कुणाचीच 
ममधरणी करणार नाही. प्रेमभंगाचा सूड घेणे हेंच साझे आजचे मुल्य 
काम आहे. माझ्या पाषाण्द्ृदयांत आतां सेतानाचा प्रेश् होऊ दे. मळा 
आतां दयाधर्म हे शब्दच पुतून टाकळे पाहिजेत. पुड ! तुड |! 

वाच वळी जनानखान्यावराल मुख्य अधिकारी मद्मर तेथें आला, 

मिनीपर्यंत लवून सलाम . केल्यानतर हणाला, “ माझी.ज्झाठवण कां बेर 

झाळे. शह्ाजारदाताहेब ! 


(१८७) पुढें काय. 


गुलबहार म्हणाळी, '* तुला ही मोत्यांची माळ मी बक्षीस देत आहें 
शाच्या माबदत्यांतच तूं माझे काम कलें पाहिजे. भ्या बेद्याला काळ तळ- 
बर्शात आणून ठेविळें आहे त्याळा ठार मारून खुनखान्यांत टाकण्याची 
कामगिरी तूं बजावशील ना! '' 

मश्वूर कर खरा; पण एका निरपराधी माणसाषधर शक्र चाळवायला 
त्याळाहि मीलि वाटली ! शह्मजादीचा हुकूम तर अमान्य करणें शक्‍य 
नव्हते. इब्राहीमबद्दल त्याला सहातमती वाटे, बिचारा एका अज्ञात 
कुमारिकेच्या प्रेमानें वेडा झालेला मनुष्य; कुठें तरी भटकून पोटभरणार 
निणाश्रेत मुशाफः आणि आपल्याच दु:खात चुर असणारा संद्युणी तरुण ! 
शहाजादीनें निष्कारण काँ वरे त्याळा ठार मारावे (... ' असें अनेक 
 'मैचार त्याच्या मनांत आल्यामुळे त्याला एकदम उत्तरच देतां येईना. 

पण यामुळे शहाजादीला मात्र ग्यासच गग आला. ती कश स्वराने 
म्हणाली, “ मश्रुर ! कसला विकार चालला आहे! खुनलाना म्हणजे 
काय हं तुला माहीत नाहीं ? | 

मश्रुरला भीति वाटळी, त्याने सुडधे टेकले व हात जोडून म्हणाला, 
५ सरकार, मला क्षमा करा. ता. किती सुंदर आणि दुःखी तरुण आहे. 
म्थाच्याबद्दल माझ्या मनांत तिळभणही राग नादी, मग मी त्याळा कसा 
हार मारू!" 

आतां मात्र शहाजाद, काघाने अगडी बेफाम झाली. तिने आपल्या 
बायांतील 'मखमलीचा जाड! हातांत धतला. आणि ता. जारारने मश्ररन्या 
तोंडावर मारून म्हटळ, ' जा कुत्या, त्याला ठा मार & पाहिजे 

इतके झालें तरी मश्रूरळा कांही वाटले नाही. त्यानें तो घोडा घतळा 
आणि हळूच गुलबहारच्या पायांशी आणून ठेवून म्हटटे, ' त्याळा पकवार 
श्रमा केल्यास बरें होइळ. 

गुलवहारताही वाटलें की, मश्रूरडा जास्त गग आणण्यात अर्थ नाही 
ज्ञवाय त्याचा तो. विलक्षण शांतपणा पाहून तोहि किचिव्‌ विरमली ब 
प्हणाळी, ““ तर मग एकवार त्याला येथें आण. कारण तू डॅ॑ करणार 


आाहींस. तें दुसरा अग्रणी करू शकणार नाहीं, '' 
: ' झहाजादीचा हकूम होतांच मश्रूरनें थोल्याच वेळांत इत्राहीमठा तिच्या- 


- समोर आणून हजर केळे. गुलबहारने एकवार त्याच्याकडे तिरस्कारपूर्ण 
नजरेने पाहून कठोर स्वराने विचारळे, ' इब्राहीम ! तुल्य अजून तरी माझें 
म्हणणें कबूल आहे क॑ नाहीं! | 

हबाहीमनें जांतपणानें जवाब विला, नाही. तू. स्वतः मला मुकेळेळी 
नमून तुझी वासना, नीच वासना-मला आपल्याकडे ओढू पहात आहे. 
' यामुळें मी तुझें म्हणणें मान्य करायला तयार नार्ही. शिवाये सच्छीळ 
मनुष्य कधीही पापाचा पुरस्कार करणार नार्ही. '' 

" तूं काय बोलत आहेस हें तुझे तुळा तरी समजतें का! तुझ्यावर 
आज केवढा भर्यकर प्रसंग आळा आहे त्याची कश्पना कर. विचार 
कून पहा. ” | 

“ नाहीं, हा विचार करायला अद्याप वेळ मिळाळा नार्ही. मित्राचे 
प्राण रक्षण कसे करावे याच विचारांत मी गढून गेळेळा आहे. त्यामुळें 
न्षगांहील सगळ्याच व्यवहारांना मी पारखा झालो. आहे अते म्हटळें तरा 
चालेल, ” इब्राहीम शांतपणानें बोलत होता. 

“५ पुण माझे म्हणणे तू कतूळ केळेस तर तुझे आणि तुझ्या मित्रा चाहे 
मी प्राण बांचबीन; कारण मो विनाति केळी असतां माझे बाबा तुम्हां दोषाँ- 
नाही जिंवत ठेवतील. '" 

“: वर मंग या उदारपणाचें योग्य बक्षांस खुदा तुम्हला देईल, ? 

माझ योग्य वक्षीस आपणच आहां. ” सुलवहारन हळूच सुबक 
र्ही झहांजादीसाहेब ! या बाबतीत तुमची पुन: पुन्हां दिशामूळ 
होत आहे. सुलबहार, तुळा कसं तरी संतुष्ट करून माझ्या या भावापारख्या 
मिल्लाच प्राण वांचवावे अहे मला क्षणभर वाटलें होतें; पण स्वतःच्या 
स्वार्थाने तुझे अन्त:करण इतर्के नीच बनळें आहे की, तें क्षणभरही कोणा 
समंजस मसलुष्याच्याने हातांत धरवणार नाही. खऱ्या प्रेमाची. महती तुळा 
काय ठाऊक ! जर कर्धी काळी तुला खऱ्या प्रेमाची किंमत कळूं लागेल तर 
तू स्वार्थांचे नांवही घेणार नाहींस; पण तूं पाषाणद्वदयी आहेस, तुळा. सुकु- 
मार फुलांची काय किंमत ! तुझ्या जललादांना तू आज्ञा कर आणि तुला 
सुचतील तघतळे छळण्याचे प्रकार करायला सांग अवा मळा हजारो जद्यमा 
करून तळमळण्यासाठी रस्त्यांत फेकून दे; पण मी खुदाच्या नांवाने शपथ 


११८९) ह, 0 /. “येतय 0). ढे काव. 
घेऊन सांगतों को, तुझो कोणतोही इच्छा मो तृप्त करणार नाहीं. आवा 

माझ्या जीवनाच्या मोबदल्यांत जर तूं माझ्या मित्राचे प्राण वांचाविभ्याची 

कुपा करीत अतशोळ तर मरतांना मळा समाघान वाटेल इतकेंच, !? 


झहाजादीचा क्रोध पुन्दां अनावर झाला आणि तिने मश्रूरला हुकूम 
केळा, कॉ, “ जा. या सेतानाला आत्तांचे आत्ता खूनश्लान्यांव नेऊन ठार 
मार. हा माझा हाडवेरी आहे. तेव्हां याचें रक्त पाहिल्यावांचून माझ्या 
मनाल[ मुळींच समाधान वाटणार नाही. ” 

मश्रूर इतका कठोर अन्तःकरणाचा खरा; पण त्यालाही निरपराधी 
इम्राहीमची दया आली आणि शहाजादीचा तिटकारा वाटू ळागला; पण 
तिच्या हुकमापुढें त्याचें काय चाळणार ! तो इन्राहीमळा म्हणाळा, “ दु- 
देवी तरुणा ! चळ माझ्या पर्ढे; मळा हुकमाची अम्मळ्जजावणी कएवयाची 
आहे. वेभव आणि सुखोपभोग यांचा तिटकारा आलेल्या मनुष्याला जगून 
तरी काय करायचे आहे! ” 

अशे म्हणून त्याने इब्राहीम डा हात घरून त्याला तेथून खूनखान्याकडे 
चाळविले. गुलवहारही त्या खोलीतून निवून दुसरीकडे गेळी. कारण तिच्या 
अन्स:करणाची खळबळ सारखी वाढत हाता. अविचारी कृत्त्यांनी' कुणाला 
कधी सुख होत नसर्ते; मग गुलबहारळाच तें कसं होणार ! 

अतो. मश्रर इव्राहीमळा खुनखान्याकड नतांना एका काळोख्या 
खोळींत नेऊन हळूच म्हणाला, “ इब्राहीमसाइंब ! आपला घात करावा 
अन्त मळा वाटत नाहीं. आपण कोणत्याही प्रकारचा कर्षीच अपराध 
केळा नस्तावा असं माझी मनोदेवता मळा सांगत आहे. निरपराधी मनु- 
घ्याळा त्यांतून आपल्या सारख्या तळूणाळा तर मो कधींच हात ळावणार 
नाहीं. तेव्हां शहाजादीचा हुकूम असला तरी मी आपणाला जिवंत जाऊं 
देणार आहे; पण तुम्ही शथून बाहेर गेल्यावर कुठें तरी दूर निवून जा. या 
सेतानी राज्यांत राहूं नका. यावेळीं माझा स्वत:चा प्राण देऊनही मा तुमच 
संरक्षम करीन; पण पुढें आपले काय होईळ कुणाळा माहीत ! मला तु- 
मच्याबद्दल फारच काळजी वाटते. कारण तुमचा स्वभावच फार उदार 
आहे. ” भ | 

'मश्लरचें भाषण ऐकून इंब्राहीमळा आश्चर्ये वाटलें व इंश्वसच्या विचित्र 


डोळांचे त्याही कौतुक वाटळें. तो मश्रूरळा जमिनीपर्यंत संळाम 
करून म्हणाला, ' खुदाचे राण्य केवढें विस्तृत आहे. आणि तो कुठें सः 
सतो: हे मळा. झज कळून आलें. ठायेप्रमाणे खुदा मनुष्याच्या मागोमार 
किरत असस्थामुळें जो त्याच्यावर विश्वासून आपळे पाऊल टाकीत . असतो 
स्थाळा तो कधींच विसरत नाहीं. निदोषी मनुष्याला वांचाबेण्यासाठी 
भोंघांणालाही पाझर फोडण्याचे सामच्य ईश्वराच्या आंगी' आहे. मश्रूरसाहब, 
आ. स्वताच्या जगण्यांची इतकी पर्वा कर्रांत नाहीं; पण या दुर्देवी इब्राहीम 
साठीं स्वतंः जीवन तुच्छ मानणारा तो माझा मित्र इसाक त्याच्याकरत| 
माझें हृदय तळमळत आहे. मी तेथें गेलों नाहीं तर तो काह उद्यां जिवंत 
राहणार नाही.हूजारो मृत्यूहूनही मला याच गाष्टीच फार दुस हात झाहे.'' 
अर्से म्हणून इब्राहीमनें आपल्यावरची जबाबदारी व इसाकची जामिन- 
गिरी मश्नरला समजावून दिली तेव्हां तर त्याचें हृदय अगदींच  विरधळलें 
व इप्काच्या नादीं लागून शहाजादी किती वेडी वनळी आहे हेंहि त्याला 
कळून चुकले; इतकेंच धैव्हे ता इब्राहीमचे त्याला बरंच महत्त्व वाटलें. तो 
म्हणाला “ वेळ रत्रीची आहे. सगळें जग काळोखांत बुडून गेळें आहे, 
आणि सगळे पहारेकरीही झोपी गेळे आहेत. तेव्हा तुम्हाळा जाण्याला 
हीच बेळ योग्य आहे. उजाडल्यावर मला कांही करतां येणार नाही, ' 

बोलतां बोलतां मश्नर काळोखांतच चाळू लागला... इजाह्वीमही त्याच्या 
मागोमाग निघाला. थोड्याच वेळांत दोघही ग्गमहालाच्या बाहेर पडून 
गमुनेच्या तीरावर आले; पण पूर्वीची तयारी नसल्यामुळे तेथें नाथ वगेरे 
कांही नव्हती. त्यामुळे मश्ररला थोडेसे वाइट वाटलें ब सो. म्हणाळा 

ब ! तुम्ही राहातां कुठें ! तुह्याला पोंचवायळा आल्यावांचून पुर्म्ही 
जाऊं शकालका 


इज्राहीम सद्गदित होऊन म्हणाला, “ मश्ररसाहेब ! सी स्वतंत्र आहें 
एवदें मला समजलें. आतां कशालाच मी भीत नाहीं. स्वतंत्रता ही नकिती 
स्मणीय स्थिति आहे म्हणून सांगू । माझ्याबद्दलची तुम्ही आतां. काळ- 
बीच सोडा.. मी कसाही गेलो तरी घटका दोन घटकेत बिऱ्हाडी जाइ, 
नंतर इब्राहीमनें मश्रच-दोन्हा हात आपल्या हातांत'*घेऊन विचारलें 
शहाजादीनें माझ्यासंवंधानें विचारळें तर तुम्ही काय त्तर द्याल. ” 


( र ! पा १4 द ! 
कहे आ. "हि, . त. 
क. व; 

कू; ; , अ. 


मश्वूर स्मित हास्यपूर्यक म्हणाला, “ तुम्ही माझी काळैबीय सोडा: 
'अनानखाऱ्याची रहस्ये फारच बिकट असतात ! खुदा मला जशी बुद्धि 
देश तसा मो वागत असतों. माझी काळजी वाहाण्यापूर्वी तुमही स्वतःचे 
काय होतें तें पहा. जा. माता उजाडण्याला फारच शौय अवबी आहे. 
“शदीच्या बाजूळा गारठा फार असल्यामुळें कोणीही पहारेकरी फार वेळ 
इथे राहात नाहीं, वेळ चांगली आहे; खुदा पुमचें कल्याण करो.” 


आतां जास्त वेळ बोलत राहाणे योग्य नाहीं असे मनाशी. ठरबून 
मश्रूर मार्गे फिला आणि ळवकरच खूनखान्यांत येऊन “रका सुर्‍्याळा 
स्यानें वराचसा अळिता फासून तो बाजूळा ठेवून दिळा य बाजूला उस्था 
असलेल्या एका पहारेकऱ्याला चुन्याची एक दोन पोती तथे आणून ओत. 
“आयाला सांगितळे. पहारेकऱ्यानेंहि ती. ताचडतोच आणून ओतळों व लोख- 
ही दांड्याने तीं ती रिचवू लागला, 

नंतर मशवर तो सुरा हातांत घेऊन शहाजावीच्या महालांत आला व 
आपण इत्राहीमळा कसकसा मारला तें तिळा सांगू लागला तोंच ती कळ- 
थळून म्हणाली. 

५८" मसूर ! तुलाही त्याची दया माळी नाहीं ना?" 

५६ आम्हीं पडळों हुकुमाचे नोकर ! दया करून काय उपयोग. मा तें 
काम बेमाळूम रीतीर्ने पार पाडळे असल्याबद्दल हा सुराच साक्ष दइळ ! 
आपल्या हुकुमाची अमान्यता मी. कषी तरी केळी आहे का !' पण आज 
आपल्या डोळ्यांत अश्रू का दिप्रवात बरे? '' मरन विचारें 

गुलबद्वार कांही वोळळी बाही; पण आपला नोकर उभा आहे हूं 
अनातही न आणतां हुंदके देऊन रहू लागली 

डी शि रॅ 3 शी 
सूर्योदयाच्या तुमारास इब्राहीम आपल्या विऱ्हादी पोचला, पण तेथे 


तांच थोड्याच वेळापूर्वी बादशहाच्या लोकांनीं इताकळला पकहून नेल्याचे 
स्वाळा प्रमजल्यापुळें तो घांववच दरशारपहाळाकडे निघाला. 


| हड र शु जखमा शब 


लह. केप कका ) 
र द री य 
ह १. पश 
हळू 1 "क. ७१” 
ह प खे 20% 
र वडी री वि 


प्रकरण ४७ वें. 
> गेव्ट 


सारच विलक्षण ! 


“ शहाजादी गरुलबहार, या नांवाळा तूं कलक ळावलास. तूं बासनेच्या' 
स्वाधीन.होऊन एका तरुणाला ठार मारखेस. सांग, तुझें खरोखरच त्याच्या 
' बर प्रेम होतें की नाहीं ? जर प्रेम असतें तर तूं त्याचे शीर घढावेगळें 
. कण्याचा हुकूम दिला नसतास. ज्या वीरावर तुझे सारें प्रेम होतें त्याला 
दुं शोधून काढण्याची खटपट करायळा पाहिज होती; पण त्या ठिकार्णी 
तुझा अभिमान आढ येऊं लागला. आतां अपराधी कोण वरे ! ” 

५: हे हसाकडदीनच प्त्र जर मळा पूर्वांच मिळालें असतें तर फार बेर 
झाळें असतें. माझ्या हातून होऊं नये तें भयंकर कृत्य झाळें असें माझं मन 
मला सांगत असल्यामुळे पश्चात्तापानें मी डळमळत आहें. ” 

_* जर तुला खरोखर पश्चात्ताप झाला असेळ आणि आपल्या हावून 
कांह तरी चांगलें कृत्य व्हावें असें आतां वाटत असेल तर इब्राही मच्या 
बरसाळा तरी सोडून दे. तिने तुझा काय अपएध केला होता ! जी खरी 
अपराधी माणसें तीं राजरोस तुमची सर्वाची राखरांगोळी उडर्वात असता. 
तू त्यांच्यावर 'विश्वासून त्यांच्या शब्दाप्रमाणे नाचावें आणि आपल्या खऱ्या 
आणसांचा खून करावा हं तुला किती लानिरवाणें आहे बरे ! बादशहा 
_ वेढा झाला मुलीच्या शोकाने! तू अशी कूर कशानें वनळीस ! तुमच्या 
रान्याला हादरून सोडणारा व सववस्वी घात करू पहाणारा जमालखान रान- 
रोसपणानें तुझ्या जनानखान्यांत वावरत असतां तूं सदूगुणीमाणसांच्या 
रक्ताने आपले हात ळाळ करून घ्यावे काय ? जग शोधू गेळें असतां त्या 
इब्न हीमसारखा देवमाणूस मिळणार नाहीं. तुझ्या बाहिणीच्या शोधासाठी 
त्यानें जिवावरचें धाडस केलं आणि तूं, त्याच्या पवित्र प्रेमाची हेटाळणी 
ह ११ 

€ सुफीसाहेब ! आतां माझ डोळ उघडले. नका .मला आतां अर्धे 
आओ. मी त्यावेळीं अविचारी बनलें होतें, मळा भान राहिळे नव्हेत. तम्ही 


(१९३) सारेंच विशक्षण. 


सांगाळ तें प्रायाश्वस घ्यायला मी तयार आहें, पण आधी हें पश्न कुठं 
मिळालं ते सांगाल का! !' 

“ हू पत्र तुझ्या ल्या गुळेनारने आल तीन चार दिवस लपवन ठेविळे 
होते आणि जमालखानाला तिनेंच येथें आश्रय दिला असल्यामुळे एसोक 
च्या नोकराळा ठार मारून त्याच्याकडून त्यानें हे. पत्र मिळविले होतें. 
सळेनारने तुझीच बोटें तुझ्या डोळ्यांत. घातली; इतकच मध्हे तर हे पत्र 
स्था बिचाऱ्या दासीच्या हातांत देऊन दरबारांत बादश्हापुढे तिला छभी 
करण्याचा त्यांचा विचार होता. इमाहीमला केद करून तुझ्या स्वाधीन 
करणारी गुलेनार ही. भमालखानाची हस्तक आहे. इसाक आपोआप 
मरावा ब इग्राहीमला तुझ्या हातून मारवाबे असा त्यांचा दुहेरी हाव 
होता. हाय ! हाय ! इब्राहीमला मारून त्या बिचाऱ्या. गर्रव दाल्यिछ् तूं 
कायम रडत ठोबिळस. उद्यां दरबारची योना हिरण्महालाद्वमोर झाली 
असल्यामुळे त्या दोघांनी मंदिराच्या खालीं सुरुंग भरून ठेविला आहे. 
दरवारला सुरवात होऊन इसाकळा शिक्षा झाळी कीं घे तो ठड़विणार 
जेव्हां तूं या कार्मात लक्ष घाळ आणि युळेनारवर पूर्ण लक्ष ठेवून मश्रूच्या 
मदतीनें त्या मुयारांतच मुद्दमालासह त्या दोघांनाही केद कर, मो तित 
क्यांत बादशहाला घेऊन येईन. सांभाळ, यांत भर का तू चुकत्मस तर 
इज्ाहीमचा खून, पुश तोंड काळें केल्यांवांचुन राहाणार नाहीं. त्या 
काळोख्या राती तुला जमाळखानाच्या हीतून सोढविणारा बीर इसाक 
हाच होता. श्जाहीमनें तर तुझी शुश्रुषा केली आणि तुला व मळा मृत्यू 
या दाटेंश्न सोडविळें, पण तूं तें काहींही मनांत न झाणतांत्याळा मृत्यूच्या 
दारेत घादून चांगलेच रगडलेंस. खुदाला हें कृत्य सहन होणार नाही--" 


पण तितक्‍यांत गुलबहार मूर्ठित होऊन घाइकन जमिनीवर पडल्यामुळें 
शहासूपीसाहव पुढें कांहींच बोलले नाहीत. हिला शुद्धीवर झाणण्याबद्दछ 
दाष्षींना सूचना देऊन आपण हिरण्महाळाकडे वळळे. कारण दरवार उद 
वून लावण्यासाठी तिकडे तुरुंगाची दारू भरली जात होती. इजाहीमचा 
खुन झाळा अश्ञीच त्यांची समज असंस्यामुळे ते अगर्दी उद्दिग्र 


श्रे होते 


शे श्र शै क्र कि कै 


दिंल्बहार. (१९४) 


पद्दांट होईपर्यंत नव्हे यग उजाडेपर्यंवही इंजाहीम आला नाहीं असे 
पाहून त्याचा मित्र इसाक हा मरणासाठीं तयार झाला. आपल्या मरणाने 
सी इब्राहीम पुली होऊदे अशी त्यानें खुदाची प्राथना केली. इव्राहीमचा 
डदार स्वभाव आणि चांगुलपणा त्याला माहील होता. त्यामुळें तो आप- 
श्या जिशच्या भीतीने लपून राहणार नाहीं अशी त्याची खात्री होती. 
लो कसल्या तरी भयंकर संकटांत सांपडला असावा अशी त्याची खारी 
हाळी वे आपल्या मरणाच्या विचारांपेक्षां सो त्याची काळजी करण्यांहेब 
गढून गेडा. काय ते त्या दोंधांचें विलक्षण मित्रमेम ! त्याच्या ज्ञोषाला 
जातां येत नसल्यामुळे इतताकचा तडफडाट होत होता. कदाचित्‌ निराश्शेच 
अतिरेकाने , त्यानें आत्महत्त्याही केट असेळ, असाह त्याचें मन त्याळा 
सुचवी; पण प्राणाच्या भगानें तो लपून राहीळ असें मात्र एक क्षणभरी 
' त्याला वाटळे नाही. 


अप्ता, नाशबी.>मसेल घे टळत नाही अर्स म्हणतात ते खोटे नाही. 
कायद्याप्रमाणे दिळेळी सात. दिवसांचा मुदत टळतांच सभ्राटच्या पहोरक 
र्‍्यांनीं उजाडते न उजाडले तोच. मित्रवियोगदूःखारने वळमळणाऱ्या इसा 
कळा केद करून दरबारांत नेलें. त्याला याचा पातेकार काता. येणे 
शक्यच नव्हते. 


 हिणण्महाळांच्या बागूला अपळव्या मोठ्या उद्यानांत पाणदंड झालेल्या 
अपराव्याला शिक्षा देण्याची व्यवस्था करण्यांत आलेली होती. न्या दिळ- 
बहारमुळें हा इतका संगळा प्रकार घढून आल्य मिच्या स्मारकातूतीपुढच 
हा नरमेबयझ करणे बादशहाला योग्य वाटळें. त्या ठिकाणी मुख्य मुख्य 
लोकच यावयाचे असल्यामुळें दरबारी तंडूंची वगेरे विक्षेषशी व्यवस्था कर- 
प्यांत आलेली नव्हती, भुरूय वजीर, बादशहा आणणि राजदूत यांच्याच 
खास देखरेखीखाली ही भयकर शिक्षा ममलांत यावयाची होती. 


कैदी इताक शिपायांचं्रा पहाऱ्यांत उभा. असलेला सवीना दिखत 
होता. सम्राट आपल्या योग्यदेला झोभेशा आसनावर वतून हुकूम कर्रांत 
होवा. वजीर खिन्न चेढेऱ्यानें त्याच्या पाठीशी उभा. राहून हुकुमाची 
अम्मळबजावणी करण्यावद्देळ सूचना देत. होता. आणि प्रभोंवार 


(१९५) सारेच विळकन- 


असलेळे अमोर उमराव पुढें काय प्रकार होतो हे. पहाण्यासाठी उत्कठेनं 
अभ हात. | 

चोहांकडं पसरळेल्या भोषण शांततेचा मंग करून सम्राट !शकदर 
कोदी गंभीरस्वराने म्हणात्वा, इसाक! तू खरोखरच दुर्दैवी अडहेस ! नाही 
तर तू आपल्या घरून चाढून येऊन या मतुष्याळा मित्र समजून आमीन 
राहिटा नसतास. आतां तुझा तो जिवाचा कळलिजा इज्ाहीसम कुटे 
बाह! 


सम्राटचे हे टोचून बोलणें इसाकळा सहन झालें नाहो. विशेषतः यांत 
आपल्या मित्राचा कमीपणा सिद्ध करण्याचा बादशहाचा विचार आह हं 
ळक्षांत आल्य वर तर त्याला हें भाषण विष्वासारले कडू वाटले, ती कांडी 
शा तीन स्वराने म्हणाला, शहाजहान ! त्या उदारचरित, कवरोपकारी, 
आत्मस्यागी आणि सदाचारी मित्राबददहद आपण जी अनुदारता दाख 
विली ती मळा योग्य वाटत नाहीं. मो स्वत: माझ्यापेक्षांहि त्याथ्याबर 
. बास्द विश्वास ठोवितो. तो कुठच्या तरी भयकर संकटांत सांपढल्यामुळं 
या परस्गी कळा नाहीं. नाहीं तर तो कधीही अस्ता राहिला नरतत 
सम्राट ! तो नाहीं तर मी येथे आहें ना? आपल्या कायय़ार्चा मर्यादा 
उल्लोबन झाली नौरही म्हणजे झाळें. त्याच्या जागी मी. आहे. तेव्हा आपण 
काहींच आक्षेप घेण्याचे कारण नाडी; आणि मळा तर मृत्यूची भीति 
, मुळींच वाटत नाही; मग या आपल्या बालण्याचा अर्थ काय १!” 

बादशहा पुन्हां गंभारपणानें म्हणाला, “ वेड्या तरुणा ! बोलून दाख- 
विण्याचे विचार आणि अनुभवावयाचे आचार यांत किती. तरी . फरक 
असतो. तू म्याळा मृ्यु म्हणूत आहेस तो किती भर्येका आहे याची छुला 
कल्पनाच नाहीं. तुझ्या नर्जाकच खणलेल्या त्या गर्नत तुला ज्ञातीएतका 
पुरल्यानंतर अत्यंत क्ररपणानें तुझं शीर घडावेगळे करण्यांत येईळ. पण 
सत्पूवी तुह्या प्रत्येक बोटाळा तेलाने भिजविलेळ कपडे बांधून ते पेटावेण्यांत 
येतील, सम्राटच्या अन्तःकरणाळा शोकाच्या..तीव यातना देणाऱ्या अपराधा- 
ळा केवढी भर्यक( शिक्षा होते हे॑ आतां .जरी तुझ्या टक्षांत आळे नघळें 
तरी तुझ्य़ा बोटांचे सांत जळू लागळें म्हणजे तुळा त्याची चांगळी झश्णना. 


झोशक, 


' ».. "नमु. श्‌ द्व भक्त १, 
(१९६) 


आपणाला झाळेली भर्यकर शिक्षा आणि शती कक्षी करावयाची तो 
अकार ऐेकूनही इसाकचे अन्तःकरण कंपित शझाळें नाही. तो मुळींच म्याळी 
नाहीं. ठळट धीर स्वराने म्हणाला, '“ सम्राद ! या. दिनदुनगेत जीवन 
अशणि.मृत्यु ही जोडी परस्परांच्या शतकी नजीक राहाते की त्यावददल- 
बी. ओळख प्रटण्याला गुरूची अवश्यकता भासत नाहीं. जगांत जर अबा-: 
शित जाळणारे कोणतें तत्व असेल तर तें मृत्यु ६ होय. अथोत्‌ दोन 
दिवसांनंतर होणारी गोष्ट दोन दिवस्त आधी घडून आली तर त्यांत आश्रय 
अयर भीति वाटण्यासारस्षें काय आहे ! शिवाय हा. मला गेणारा मृत्यु 
तर फारच आनंदकारक होय. कारण माझ्या मृत्यूमुळ माझा मित्र जिवंत 
पहात आहे ] 7 

हृ बोलणे सम्राटला तहन झालें नाहीं. त्यानें रागानें जळफळतच' पहा- 
स्कऱ्यांना इघारा केल. लागलीच त्यांनी त्याला गतेजवळ नेलें; पण 
इश्वाकनें त्यांना तसदी न देतां तो आपण होऊनच त्या खडुथांत उतरला. 
त्याला भीती वाटली नाहीं. उळठट तोच आपण होऊन त्या जल्लादांना 
हाणाळा, “ आतां तुम्ही उशीर करू नका. कारण जास्त वेळ ळागल्यास 
शनबाहीम येथें येण्याचा संभव आहे. कारण तो ही घटका कधींच विसरणार 
आही, 

पहारेकऱ्यांनी तेलाने मिजविषेळे कपडे इसाकच्या बोटांना बांधण्यात 
शुरवात केली व ळोक पुढील प्रकार पहाण्यासाठी उत्सुक झाळे आहेत 
तोंच इब्राहीम एकाद्या वेढ्या मसुष्यापमाणें 'बोहोकडे पहात व धापा 
डाकीतच तेथें येऊन पोहोचला, आणि सम्रादच्या सिंहासनापुढें गुढगे 
देकूम झणाला, “ सम्राट ! छहांपनाह ! न्यायघर्मावतार ! खरा अपराधी 
हा झ्षापस्या समार आहे. तेव्हां निदोधी मलुष्याला सोडून देऊन मला 
ती शिक्षा बा. 

हा अदभुत प्रकार पाहून सगळे लोक स्तेभित झाले, व सम्राटच्या 
गंभीर खहेऱ्याकडे पाहू लागले, बादशहाच्या तोंडून खातां कोणता हुकूम 
निघतो कुणाला माहीत असें त्यांना वाटत होतें 

सम्राट गंभार स्वराने हणाला, “ चांगलें झालें. आमच्या एका विश्वासू 
अजुष्याळा निष्कारण. मरण्याचाच पसंग येणार होता त्यांतून तो मुक्त 


(३१९७) 


झाला याबद्दल आह्यांला आनंद वाटतो. दुझ्यासारख्या एका नाळायक 
मजुष्यासाठींच त्याला मरावे ढागत होते. आणि त्यामुळे विवेकंवाणीच्या 
तीज आधातांनीं मळ्ाही तळमळावें लागलें असतें. शजाहीम ]. तूं .आरता 
मरणार हें ठरळेलेंच; पण या शेवटच्या घटकेला तुझी कोणती अपूण वा- 
सना पूर्ण करावयाची असेळ तर मला सांग; मी ती पूर्ण करीन. ” 

इज्राहीम हात जोडून ह्मणाला, '“ माझी कोणतीच इच्छा अपूण राहि- 
छेळी नाही. कारण दुदेषाच्या भयंकर चक्तांत सांपडून माझ्या समळ्याच 
इच्छांचा चक्काचूर झाला आहे. अर्थातू मी निरिच्छच झालों. माझ्या खा 
मिन्नाला मात्र त्याची पूवांची मानाची जागा देऊन गोरध करावा 'एयदीच 
माझी विनंति आहे. कारण सभ्राटच्या गादीसाठीं त्याने आपलें रक्त आर. 
तिले आह. । ; 

सम्राटच्या हुकुमाने ताबडतोब इसाकळ] त्या कडूयांतून काढष्यांत आहे 
तेव्हा तो. इजाहहामिजवळ येऊन सदूगादेत स्वराने म्हणाला, “ दुदेधी मित्रा! 
वू आणखी दोन घटकांनीं आला असतास तर तुझे आयुष्य वाढलें नसतें. 
का? तुझा असा दुःखकारक अत झाल्यावर दाटियेची काय स्थिती होईल! 
ओोळतां बोलतां इसाकळा गाहेवर आला व पुढें शद्रच उमटेना, 

इवाहीमंच नेश्रही कोरडे नव्हते हरी पण तो इसाकला आढिंगन देऊन 
ब आत्मसंयमन करून हणाला, “ इस्राक ! तू माझ्यासाठी दुःख कझ 
नको. तुझें कर्तव्य ते बजावळें आहेस. सी. तुझ्या उपदेझामसाणें वागल्में 
असतो तर आज मला ही. स्थिती आढी नसती. मी जगांत राहायला 
योग्य नाहीं, दळ्यिला झहाणादीच्या थोर जागेवर बस्तविण्याचें माझें अर्ध- 
बट राहिलेले कर्तब्य तू शेवटाला ने. ती सुखी व्हावी एवढ्याच साठीं 
माझी धडपड होती. तुझ्यासारखी निस्वार्थी मित्र आणि दाल्येसारस्ती 
सेवापरायण ब प्रेमळ दासी देऊन खुदानें मला जगांत धन्य केलें होतें, 
पण मी माझ्याच बुद्धिदोषानें हें खुदाचे दान दूर सारळे. मृत्यूच्या पूर्बी 
तुझी भेट झाली हें उत्तमच झालें. आतां दालेया भेटली अत्ती तर श्री 
समाधानाने या जगाचा निरोप घेतला असता; पण--- ” | 


इहाहीमचे बोलणें संपळें माही तोंच एक अपूर्व सेंदिथशाळिमी रमणी 


अरी उधळ्या चेहेऱ्यानें घांवतच तेथें आली आणि इग्राहीमच्या पायाजवळ 


'बसून म्हणाळी, “ जनाब ! मालिक ! ही आपली दासी दालिया . आपल्या 
पायांचा' आश्रय मागण्यासाठी आली आहे. "' | 

संग्राटक्त्या नजरेला हा तगळा पोरखेळ वाटला. त्यामुळें तो मोठ्याने 
ओरडून म्हणाळा, “ इब्राहीम ! इसाक! झाला हा प्रकार पुष्कळ झाळा. 
ही कांही रंगमूरमे नळे. घुम्ही संव बाजूला व्हा. आाणि अपराध्याला योस्छ 
ज्ञासन होऊं द्या, ” 

. पहारेकरी पुढे झाले आणि त्यांनां इजा टीमचा हात. चरून दालियेच्या 
केविलवाण्या मुद्रेला न जुमानता त्याळा त्या खडटयाकडे चाळविलें; पण ते 
पुढें जाऊ शकले नाहीत. कारश प्रासेद्ध फकीर शहासुफी अकस्मात्‌ तेचे 
आठे, आणि मोठ्यांम ओरडून क्षणाळ, सम्राट शिकदर ळोदीच्या जग- 
प्रश्चिद्ध न्यायासनापुढें होत असळेला हा भर्यकर अन्याय बंद होईल काय! 
थादशहा ! तू आंधळा तर नाहींस! तुझ्ठी नाहीशी झाळेली मुलगी दिल- 
बहार, तुझ्यापुढे उभा. असतां विला विधवा. करण्यासाठीं तू इतका 
. उतावीळ व्हावास ना; तुला इतका कसला गर्ये झाला आहे! जरा डोळे 
उघडून पहा. इत्ताक ! तुझा शत्रु तुला पकडायचा असेल तर हिरण्महाळाच्या 
. मार्गे असलेल्या सुयाराच्या दरवाजाझी जा. त्या ठिकाणी द्वातांत पेटलेळा 
तोडा घेऊन सुरुंग उडविण्यासाठी तयार होऊन राहिलेला जमाळखान 
घुला आढळेल. जा. एक क्षणही व्य घाळ्वूं नका, !' शद्वासुफाच्या 
बोळण्यावर. हसाकच पूर्ण विश्वास असल्यामुळें तो धावतच तिकहे गेळा. 
. इनाहीस चाकित होऊन सुफीसाहेबांच्या चेहेऱ्याकडे पहात राहेळा आणि 
बादशहा सिंहासनावरून उतरून शहासाहेबांच्या पायाशी नग्न झाला. 
ळोकही चाकेत झाले. आज हे आपण काय पहाव आहो. आणि ऐकत 
आहों याचीच त्यांना कल्पना होईना. 

अशा स्थितीत कांहीं वेळ गेल्यावर बादशहाने हळूच विचारळें, * प्रमु- 

राज ! मी अगदी वेडा होऊन गेलों आहे. आपण मळा हा काय प्रकार 
आहे हें समजावून द्याल काय? ? 

शहातुफीनी उत्तर लि, “ ननाव ! डोळे उघह्ा. ही समोर पुमची 
मुलगी. दिळबहार उभी आहे, हिला पहा आणि ओळखा. जी दळिया. की 
“नांवानें या. बेळी पुढें. येऊन इजाहीमच्या पायोझी बसळी. आहे. तींच. 


(३९९) _ सारंच विलक्षण. 


दिळबह्मार. '' असें म्हणून त्यांनी दालियंचा हावा हात बादशहाला कारण 
त्या हातावर लहानपणची एक निशाणी होती. 

बादशहाला आपल्या मुळीची ओळख पटली, आणि त्याने, आनंदानें 
अधिर होऊन शहाजादीला पोटाशी बरें; पण याच वेळी जमालखान 
आणि गुलनार यांना केढ करून इसाकने तेथे आणल्यामुळे बादशहा आने- 
दाने बेहोष होण्यापूर्वीच त्याछा रागाने आधिर व्हावे लागलं, तो लागळाच 
नललादांना म्हणाला, “ ज्ञा. वा नीच मनुष्याला त्या खळ्यांत बाळा आणि 
कुत्र्यांकडून फाहून खावयायाच्या ऊपराधाचं माप पूर्ण झालें आहे. शेवटी 
हें यश इसाकलाच मिळावयारचे होते; पण मुळेन! रथी तश्थिति अशी कां?” 

इस्ताक उत्तर देणार हाता! पण तितक्यांत बुरखा वेतळेली एक रमणी 
पुढे आली आणि बादग्ृुह!ड पाय बरून म्हणाली, “ लनाब ! ही आपली 
गुलबह्ाार अपराधी आहेः पण तिच्याकडून इतका सगळा घोटाळा 
होण्याल! कारण ही गुटेनार झम! ळखानांशी ह्चिं संधान आहे रति मका 
पूर्वी माहीत नव्हते; पण शहासूफाची भट झाल्यावर त्यांच्या सांगण्यावरून 
मळा त्याचा प्रत्यय आला. तेवा त्या दृष्ट जमालखानावरावरच हिळाहे 
चवताळलल्य! कुन्याकेहून ठार मारला पाहिज, हा जोडी जिंवत गारत्यात 
भर्यकर नुकसान होईल. याच वेळी. जर या. दोघांना कः केळे नसतें तर 
आंबी सुरुंग उडवून सगळा जनासखाना व हया छोटा दरवार बंजिराख केळा 
असतां. 


गुलबहारला आदराने ओळखलं, त तिच्या सानण्याबद्रळ त्याची 
खात्राहा झाला. ठागलाच जमाल नावर] पैरच सुळेनारची वेष्यभूमीकडे 
गवानगी करण्यांत आली, ळोक तर स्ताभतच झाळे होहे, अ श्व्याची 
परमावधी झाल्यामुळें कुणाशी" काय बोलावं तंच लोकांना समगेत नव्हते... 
शहासुफी गंभीर मुद्रेने प्रत्येकाकडे पाहात, हा प्रसंग किती उठावदार झाला 
आहे तें अनुभवीत होते. दालियेच्या नेत्रांतून सारखा अश्रुपवाह चालू होता 
इनाहीसला आपण काय बालाव ह सुचत नव्हत, इसाक तर आकास्मक 
आलेल्या कल्पनातीत यश पामीमुळें तटस्थच झाला होता 

कांही वेळ विश्रांति घेतल्यानतर गुलबहार बोलं ळागळी, “ मी सवाची 
अपराधी आहे! मळा कितीही . भयंकर शिक्षा दिली . तरी ती. थोडीच 


दिलबद्दार. (४०० ) 


होणार आहे. देवचरित्त इजाहीमुच्या नीच मनोवृत्तीच्या आधीन हाऊन 
भर्यकर'छळ केहा, त्याला जर मी अटक केली नसती तर आज ही इतकी 
शोभा करून घेण्याचा प्रसंग त्यांच्यावर आलाच नसता. या बावतींत 
बऱ्याचशा गोष्टी शहासूफींना माहीत असल्यामुळे आपळी जिझ्मसा तेंच 
तृप्त करू शकताल. ” 


गुलवहार असं सांगतांच संगोची नजर झहासुफाकडे बळछ. दिल- 
बहारही उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू. लागळी; पण ते विशेष कांही ब 
बोलता फक्त इतकेंच म्हणाळें, “ सम्राट ! अपराच्यांना योग्य शिक्षा झाल्या 
आहेत आणि निरपराधी माणख्ांना चांगली बक्तिप्षाहे मिळाला आहेत; 
पण या तुझ्या वडील. मुलीरचे-दिलबहारच -चरित्र इतके कांही मनोवेधक 
आणि पावित्र आहे की, ते कितीदा. ऐकळे तरी कोणाचीही तृप्ती होणार - 
नाहीं. '' असें म्हणून त्यांनीं . दिळंबह्दार दिल्लीत आल्यापासूनची त्रोटक 
हकाकत, इब्राहीमची. तिच्यासाठी होणारा तळमळ. राज्य उळयून पाडण्याची 
वमाळखानाची कारस्थाने व गुळंवहारच्या वोखना परवींच्या आंधळेपणामुळे 
आलेनारसारख्या नीच दाश्वीला मिळालेली सवलत तत्तेंच त्या सवळतीवर 
तिने रचडेली इमारत व शेवटी सर्वाची राखंगाळी उडविणारा तो भयेकर 
सुरुंग वगेरे. सगळी हकीकत त्यांनीं बादशहाळा विदित केळी, 


त्यावर क्रांही वेळ स्तब्ध राहून बादशहाला म्हगाळा, “ खुदाच्या घरचा 
न्याय किती विलक्षण आहे पहा ! मो अधिकाराच्या घुंदींत मर्जीला येईल 
तह्ठे वतन करूं पहात होतो. पण सज्ञरित मंडळीच्या पुग्याईने अमंगडाचें 
मंगळ होऊन मांझेहि डोळे उघडले. जा, गुणबहार, तू आपल्या बाहिणीला 
-भेट आणि रंगमहालाचा तिचा दर्जा तिळा समजाऊन दे. मी खुदाच्या 
कृपेनें .झधूनपर्यंत पुष्कळ विचित्र प्रकार पाहिळ व ऐकले; पण आजच्या 
इतकी अभिनव हकीकत कधींच कुठे घडलेळी माझ्या ऐकण्यांत सुद्धा 
झालेली नाही. आणि हृ नाटक असें आनंदपयंवत्तायी होईळ अशा गेल्या 
'बडीपेर्यंत खा्त्राहि नव्हती. केव्हां काय होईल ह कुगी सांगावे ! निरप- 
राधी इसाक जिवत राहिळा इतकेंच नव्हं तर त्यानें पत्करलेली जमालखा- 
माळा पकडण्याची कामागेरीही शेवटाला नेळी. इंब्राह्दीमनें माझ्या एका 
गर्वि्ठ मुळीचा गव पार नाहींता करून तिचे अन्तःकरण केवळ आल्या 


(४० र | , |  ठउपसहार,, 


उदार वतंनानें लोण्याहूनही मृदू करून सोडलें, तिचे अन्त;करण आता 
केव्हांहि मळिन होणे शक्‍य नाही. ती ऐका भयंकर दिव्यांदूनच फर 
पडली असं म्हणायळा हरकत.नाही. सवोत विशेष आनंदाची गोष्ट म्हणज 
या सगळ्या विलक्षम प्रकारामुळेंच मला माझी दिलबहार भेटली नाह 
तर ती आयुष्याच्या आतांफ्यंत अश्लीच राहिलो असती. या बाषतीत 
इंब्राहीमचंच मला आभार मानले पाहिजेत. मंगलमय खुदानें माझ्या बाद- 
झाहितीचा व न्यायीपणाचा मळा झाळेळा गवे नाहींसा व्हावा म्हणून तर 
हा सगळा प्रकार घडून आणला नसेलना ? कुणी म्हणावें नाहीं म्हणून 1!'' 

नंतर बादहहा आपल्या दोन्ही मुलीचे हात धरून ह्रिण्महाळांत गेब्न 
त्याच्या मागून शहासुफी व इसाक इब्राहीमची जोडी. त्याच महाळाकडे 
निवाली. इतर लोक बाहेरच राहिले; पशः्यादशेहांच्या खास पनिमतणावरून 
मुड्य वजिराळा आंत यायळा मिळाळें. आपली मूर्ती पाहून दिलबह्वारळा 
काय वाटळें असेल बर ! 


प्रकरण ४८ वे. 
>><< 
उपसहार. 


सूर्यप्रकाशाने उज्ज्क्ळ झालेल्या व 'पुष्पमाळांनीसुझोगित केलेल्या 
हिरण्महाळांत बसून सम्राट शिकदर लोदीने आपल्या मुलीचा जीवनेतिह्ास 
ऐकल्त्, नंतर इब्राहीमळा प्रेमाने आलिंगन . देऊन म्हरळे, “ माझ्या 
छाडक्या मुठा ! तूच आनां मत आधार आहेस. या राज्याला तुझ्या- 
सारखा योग्य मनुष्यच सम्राट पाहिज, तुझ्यामुळेंच मला माहेरी हरवळेळें 
रत्न मिळालें. दिळवद्दारासाठी मी तळमळत होतें. खुदा तुझं कल्याम के 
हें आता सर्वस्व तुझे आहे. तुझी सगळी कष्टदझा संपली असेंच तूं समज. 
कसाइ ! तुझ्यासारखा मित्र या जगांत मिळणें दुलंभ आहे. तुर्म्ही दोषेद्ि 
एक होऊन ही गादी सांभाळा. माझ्या मुळीं मला लहानच आहेत. 
त्याच्याशीं बोलण्याचाळण्यांत मला आतां शेवटचे. दिवत सुखाने वाळक 


र गक. 1 व र 
( श०१५... 
१ तप ती 


त्रास झाला आहे. तेव्हां झाज 
| कर ऑर तुमच्याबददळल फारच सहालुभूती 
दाखर्बीत होते 'झाज माझ्यावरी तंच . हुसची “बोम्य ती व्यवस्था ठेवतील 
अााणि माझ्या मुलांनाही पण माझे हेच सांगणे आह. तुम्हीही दोघींनी 
आजचा: दिवस सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यांत, बालवा मला या फकीर 
श्रादेबाशीं वरेचर्से बोळायरचें आहे. ” 
बादशहाच्या सुचनेप्रमाणे सर्व मंडळी निवून गळी. आपजगही त्या 
* दोंबांना एकांतात'-सोडून दुसरीकडची मोज मजा पहायला जाऊं या 
, कारण शहाजादी दिलबहारच्या आगमसनाबद्दळ शहरांत माठा उत्साह 
वाळला असल्यामुळे कुठेहि आपली करमणूक व्हाथला हरकत नार्ही. 
शि शी कै श्र 

__  खुदाची कृपा झाली तर काय होणार नाहीं ? मी दासी हाते; पण 
आज शहाजादी दिलबहार म्हणून सार्‍या जनानखान्यांत पुकारली जात आहे. 
त्याचीच ही लीला नव्हे काय ! मल्या यांत अभिमान कशाला वाटायला 
प्राहिओे ! ''' दालिया उफ दिंलबहार स्मित हास्य पूर्वक आपल्याशीच 
विचार करीत पलंगावर पडळी होती. तिला त्या राजीपचारांची एक 
मौजच वाटत होती म्हटलें तरी चालेल. कारण पवित्र अन्त:करणानें 
एंश्वरावर विश्वासून राहिलें असतां कसकसे अदसुत चमत्कार वडतात 
किती विचित्र रीतीनें आपल्यावर, संकटांचे निरसन होऊन उजिनावस्था 
प्राघ होते हें ती जाणून होती 

__ स&बहार इतकी शरसिदी झाली होती कौ, आपल्या बहिणीला भेटायळा 
शयळा तिचे पायच उचलत नव्हते. ती आपल्या बिठछ्ठान्यांत तोंड 
छपवून रहत हाती. कुणालाही आपण भेटू नये असं तिला वाटत होते 
खंगळा जनानखाना आपला उपहास करीत आहें असा तिळा भास होत 
होग्रा, आपल्या. हातून भथकर पाप घडलं असून त्यांतून आपली मुक्त 
होणे श्रक्य नाहीं अशी तिची दृढ समज्ञूत झालेली होती. इसाकूचे क 
इद्माद्दीमचे नुसतें स्मरण होतांच तिथ्या आंगावर शहारे यत होते. 


इतर दासीकहून दिळबाहारला ही वातमी संमजतांत ती सटूदीत झाली 
अधे भापल्या धाकल्या. आहिणाला पोटाशी घरून तिचे सांत्वन काण्या- 


याला सवह ग्रा. तुम्हां दोघांनाही बरार 


घुम्ही पूर्ण विश्वांती व्या, 


उपहार. ( ४१९ 


साठीं धांवतच तिच्याकडे (कॉल , उंक्ोझल्ांत लपादिळें गुळ्हारचें तोंड 
तिनें आपल्या छातीशी घर्स्ढै व तिचे होळ अुंतरून आणि हिंळे कुरवाळून 
ती म्हणाली, “ गुळ ! मो.ईकेंके दिवसांनी तुळा भेटले; पण' माझ्याशी 
तर तू मुळींच बोळत न हीस ? काँ उर असं ! माझ्यावर ते. व्स- 
ळीस होय ! म ह ] क्र 

गुठवहार काय वोलते ! तिने चटकप आपल्या बडीळ बहिणींचे वाय 
बरे आणि गहिवरून म्हटळे, “ सजा क्षमा करशील-क्ा ! मो अगर्दाच 

रट आहिं आतां मी जमिनीत जातां की. आकाशांत नाहींशी होऊ अस 
मळा वाटत आहे ! ! मी अविचाराने केवढे भयकर कूर्‍य केळ ग - अर. 
सश्चें हृदय दयाळू बनठे नसतं तरहाय ! मी इतकी कठोर कशी वने ' 
माझ्या या पापाला प्रायाश्वत्त नाही का!" 

दिलबहार स्मितहास्यपूवक म्हणाली, “ खरोखरच तू कलेल्या या अप 
राधाबद्दल तुला भयंकर शिक्षा दिळी पाहिजे. आणि इसाफ उद्दिननां 
सांगून मी त्याची ळवकरच व्यवस्था करणार आहे. कारण वडहीळ बहीण 
या नात्यानें मळा माझें कर्तव्य बजवारवे लागणारच. 


गुलबाहारचें थोडक्यांत समाघान झाले. आकाश स्वच्छ आहे. जगांत 
आपला उपहास होत नसून सवांना आपल्याबद्दल करुणा उत्पन्न झालेली 
आहे, अते तिला वाटलें. दिसबहारलाहि तिनें आलिंगन दिले. पारेसाचा 
स्पशै होतांच लोलंडाचें सोने व्हायंला कितीसा वेळ लागणार ! .दिलबहा- 
दचे आणि गुळगारचे हितगुज चाळू झाले. दोघांचेहि चेहेरे प्रफुलित 
झाळेळे दिसू लागले. आणि दोवीनीही एकमेकांची चुम्बने घेण्यांत तो 
सगळा दिवस धालविळा. | 

छी... क क... च . 

_ शहासूफी, इब्राहीम आणि हस्ताक हे सध्यां राजाचें पाहुणे बनळे अह- 
श्यामुळें त्यांची उठाबस करण्यांत वजिरालळा किती 'अ्रम पडत होते हें एका 
खुदालाच माहीत. कारणे त्या बिचाऱ्या वृद्ध पुरुषाकडे लक्ष द्यायला 
कुणाळा सवडच नव्हती. 


तगर तांच या तिघांचाही योग्य मान ' झाल्यानंतर बादशहाने 


(४२७) _ दिलबहार, 


झुडघे टेकले, आणि म्हटले, “ भहत्मन ! आज आपल्या कृपेनें मला 
माजी नाहींशी झालेली मुलगी भेटली असून श्री सुखी झालो आहें. इत- 
केंच नव्हे तर बला वेळींच शुद्धीवर आणून'- दोघां पावेत्र जीवांना जीवन- 
न दिलें. माझ्या नांवाला कलंक लागणार .झोता; पण तो आपल्या 
सावधगिर्रामुळे लागला नाहीं. यासाठी हा' दासानुदास आपल्या चर- 
वुर या साम्राज्याचे फूल वाहून मोकळा होत आहे. वेळोवेळीं 
चिंत्ताळा प्रम होत असल्यामुळे आतां हे. राज्य माझ्याकडून चालविले 
शकय नाही | 


शहासूफा गंभीरपणाने म्हणाले, “ सव सम्राटांचा संम्राट सुदा आहे 
तोच सर्वांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखवीत असता. मी त्याचा दास 
असल्यामुळें मळा दुसरी कोणतीही उपाधे स्वीकारतां येणे शक्‍य नाही. 
दिलबहार ही इंब्राहीमची इश्वरनियोजित पत्री असल्यामुळें. ती तूं त्याला 
अर्पण करून राज्याचा भारही त्याच्यावरच सोंपीव आणि शुल्व्हारचा 
हात या इसाकसारख्या ख्द्या वीराच्या हातांत देऊन आपल्या जबाबदारी 
तून मोकळा हो. इत्राहीमळा_ सांभाळणारा इसाकसारखा शिवाला जीव 
देणारा मित्र असल्यामुळे: छुळा-* कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचें 
कोरण नाहीं; शिवाय पुढे राज्य चालविण्याला, यापेक्षां थोय्य असा दुसरा 

णाही मजुष्य हला मिळणार ताही. 


शहासुर्फांचे हें सांगणं बादशहाळा मानदलें व शहासुपीच्याच रस्त 

तसा लेखी ठराव करण्यांत येऊन दोघांहि इस्षाक-इजाहीमला समप्राटच्या 

खराण्याचें उपपद ठावण्यांत आळे, इसाकला दालतखान लोदी असा 

किताब देऊन त्याला पंजाबची सुभेदारी अपण करण्यांत आळी; पण कांहीं 

उददपर्यंत त्याने इत्राहीमला झोडून जाऊं नये अशी शहासुफानी दूरदार्शेत्त्वानें 
ज्ञा दिली* ब बादशहालाही तें योग्य वाटलें | 

। शीं श्रे कॅ जॅ . 

: अधिकारदानाची भानगड मिटतांच मोठ्या थाटाने दोघांचे विवाह 

करण्यांत आलें ब अनुरूप पत्नींचा लाभ झाल्यामुळें त्या दोघांहि मित्रांना: 

'अतिकूलतेचें दुःल रहने करण्याची वेळ कधींच आली नाहीं. दिलबहारच्या 


धय ककदीर १ ही, एहलणटक्कशा कीर. परप र्र 'ॉण्की प्रहर बना की 


संपते भ द्वार पा र रु ी 
संपतहार, 0.५ 
डर, :'भ 0000002) 


शहाळाहि त्याचें आश्चर्य वाटू लागलें, या समारभांत दिळवाहारनें आगर 
हाने खु शदाद प्रभाते दुष्ट मंडळोळा. बोळवून आणून बादशहा नको नको 
म्हणत असतां त्यांच्या अयेषंधाची साफी देवविळी व पूवीचे अधिकार 
कायम ठेवळे, उमएशेक्षळा व त्याच्या पत्नीला तर मोठी बालिपेहि दिली 
त्यामुळें'ती दोवे जास्तच शरॉमिदी झाली 

मुबारक, इस्कदर आणि जुल्षसखान या तिवांना या समारभात अग्रत्यार 
देण्यांत आळे अपून बादशहापरयत त्यांची वदा लावण्यांत दिलवहारनें आ- 
येळी कुशलता दालविल्यामुळें दखारांत त्यांना कायमच अधिकार मिळून 
गेले; पण तिवांनीहि इजराहीमळा दिनेति कलन ' आपण आपल्या, >सास्‌ 
तैनातीतच एहाणार ' अरे निक्षून सांगितल्यामुळे त्यांना दिडेल्या इतर 
कामगिऱ्या दुसऱ्यांवर सोपविण्यांत आल्या. इग्राहीम या प्रस्त मश्रूरल 
कसा विसोल बो ! त्याने त्याळा पुष्कळ बक्षिते दिळी व जनानखान्यावर- 
चा त्यांचा अधिकार काथम करून तनखा जास्त ठखून दिळा. दिलबहार 
तर त्याला आपल्या वडोळ भावाप्रमाण माठ लागली. कारण त्याला जर 
दया आली नसती ता इब्राहीम जिवंत राहाणेंच शक्‍य नव्हत 

रॅ शः श्र च 

इब्राहीम ळोंदी व दोळवखान लोदी हे जॉविश्वकंठश्र सही असल्याच 
इतिद्रास प्रसिद्धच आहे ! तेव्हा पुढील भाग इतिहांसांवर हवाळून ही प्रेळ 
कड्ाण - .. येथेंच संयावितो. कारण पुढचं व्गन, करू लागल्यास भा!त 
वर्षांडा ळागळेंठे खग्रास ग्ररूण आढे येईकू बया आनरपर्बतायी कथान 
काबै दु:खांत रूपांतर कशवें लागेड, तेव्हां दिळबहारच्य़ा सुखांत विषाबिनु 
टाकण्याचे अवोर काम इतिहासावर्च सोपविठेहे बर. तरह पण दिलव 
सारख्पा कुळकुमारिकेच्या चरिलानें रमगीअनांच्या हृदयांतील कालिकाकल्ग 
नाहींसे झाल्यास ती दु:खातही सुख मानण्याला तयार आहे.रषमाता 
. संसाराचा मागेच मुळी सुखरुःवमय अप्ततो 


समास, 


सरसंवाडमयेरत्नपालचें ४४ वें रम्यरत्न 


समदोरबहादर 


आण 


दिव्याखाठीं अंधेर. 


ह्या ५०० पृष्टांच्या अत्युत्कृष्ट हृदयंगम कादंबर्‍या जुळे अखेर 
र. २-५-० च्या व्हा. पी. नें रवाना हाोर्ताल तरी नवीन. 
नांचे नोंदवा. | 
मॅनेजर-सरसवाड्मयरत्नमाला-पुणे शहर, 


ॅफिककककककअककककककक कन 


हें अत्यत शक्तिवधक, कामोत्तेजक, रक्तशुद्धि, 
व वुद्धिकारक, परमा, गरमी, नेभळाई वगेक्लं दोष 
निवारक, गुणावह औषध आहे. ३२ गोळ्यांस "टि 
किं, दोन रुपये ट. ह. पांच आणे खालील पत्त्या- 
मागणी करावी. 


मॅनेजर-नेमिनाथ अनंतराज पांगळ, 
औषध डेपो मु० पो०्बाशी. 
138181 (117 ( जि« सोलापूर.) 


.3:3:3:3:323 3333131103. 


मीक 
् 


क 
त्य 


ज्र 


शकली 


कि 


ह. ०000055: 0 मसल 


व्याळनधाकळायामहकयतततळी का ककोतालदााहकाताा तळाला 
131 ियकिविसस्ि जज 


| 3 नमः श्रीरामचंद्राय, | ह | 
| आर्यमहोषधालय, मु. पो. आंजलें. 
मदर्नांवळासामृतसंजीवनी. 


बीर्यस्तेमक, रक्तशोधक, अत्यंत कामोत्तेजक, चित्तोत्साइ- 
| बुद्धिकांतिवधेक व पूणे घातुपोष्टिक, सुवणेमाक्षिक-मोक्तिक 


कस्तुरी-प्रवालादिमिश्र अपूवे मुटिका. | 

| या गोळ्यांनी क्षयरोग, पांडुरोग, जीणज्वर, मस्तकशूल, मेंदूचे 

विकार, बाळंतरोग, संत्तीस अपाय करणारे गभोशयस्थ विकार 

सेघिवातादि अनेक वातरोग, कवडी, नेत्रविकार, कटिरूल इत्यांदे 

नर्वीन अगर जुनाट असलेले नानाविध रोग ताबडतोब दुरुस्त होऊन 

| चित्तोत्साह, बुद्धि आगि कांति वाढत व अंगांत परिपूर्ण शक्ति येत. ।! 

शरीरस्थ रस, रक्त, अस्थि, मजा, शुक्र वगेरे सप्त धातूंची शाद्दे 

॥ होऊन मनुप्यास सवे प्रकारें संसारसुखाचा उत्तम लाभ होतो. वरील 

एकंद्र रोग त्बरित व निखालस जाऊन सर्वे प्रकारे देह भगदी 

जामदार मर्नि आयु्यमान्‌॒ होण्यास या गुटिका हेंच अगदीं प्रति | 

| शवे आषध होय; यामळे यांच लक्षावर्धि ळोक नित्य प्राइक होत 

| आहेत, गोळ्या रुपयाच्या आंत मिळणार नाहींत, एकदम सहा | 

रुपयांच्या किंवा त्याहून जास्त घणारास टपालखच माफ, त्याच्या 

' आंत. भेणारांस ट० ख० ब्रेगळा ४४ आणे पडेल, ३२ गो> १ 

| रु० ७० गो० २ रु०; १६० गो० ४ ०; आणि २६० गो० ६ ₹० 
५२० गो० १० रुपये, 


_ थंडगार नेलांजन-यानें वडस, सारा, फुलें, खुपर्‍्या, बिंदु, कांच. 
इत्यादि डोळ्यांचे एकंदर विकार ताबडतोब बरे होऊन दष्टि तीत व 
. थढगार होते. ड» १॥ रुपया, 


शशव॒बाबा स अन्शय 1 ताडताड वा अया 0-7“! ] 0111102.“ .__>......_..._...] - | 


। 
र 


वनस्पतींची तत्वे आणि उपयुक्त तेळें अशा अनेक पदाथीनी बन- 
॥ विळेळें अवल्यानें याच्या मदनापासून अपस्मार, उन्माद, वेड, चकर 


देतरक्षक पूड -ही दांत व हिरक्या यांचे खर्गे विकार तृत्काळ 
दुरुस्त करून दांत स्वच्छ व मजबूत करण्यांत प्रतिज्ञवी आहे. 
५ डत्नी. किं. ६ आणे, 
स्वणघाली तेल -हें चारोळी, बदाम, ककोळ, एला, बहुविध 


३. रोगांस जलद आराम पडतो. झेसांस चोळिल्याने केश काळे 
कुळकुळीत, तजेलदार, सडक, लांज व सदू होऊन मेंदू शांत आणि 
रोंगरहित बनतो. मस्तकारचें टकळ जाते. हें अंगास चोळून स्नान 
करीत गेल्याने शरीराचा दुगव जातो ! खरूज, रिंग्रे, गजकणे वगेरे 
त्वचेचे क्रोगतेद्दी विक्तार द्वोत नसून ते जडलेळे असतीळ तर जळद 
नाहींले होतात. तसेच तळपाय, तळहात, डोळे व मस्तक यांचा दाह 
हवे विकार खास बरे होऊन निद्रा चांगळी येते आणि नेत्ररोग दुरुस्त 
हातात, बा. ५ र 

सुरंगी, मालती, कर्हार,. राजविळास लक्ष्मीविळास- 
इत्यादि बादशाही अति उंची अत्तरेव त्याचप्रमाणें मुला, हिना, केवडा , 
चली, जाई वेगो! सुगाव अत्तर आणि केरसांस लावण्याची दृरएक 
प्रकारची सुवातरिक तेळं माफक दराने पूर्ग खाथीची विकत मिळतील. 

सूचना वरील ओषबें वंगेरे माल पूर्ण खात्रीची? असल्यामुळे 
आज पंचवीस वर्षात त्यांचा लक्षावाथे लोकांस अतिशय उपय्रोग झाला 
असून त्यांचा नेहमीं फारच खप होत आहे. अनुभवानंतर पृर्णे खाली 
पटेळच. औषधें. माहितीच्या खडथासह रोखीन अगर व्ही पीन नें 
पाठवू. प्प़रा, व टपालखचे वेगळा, घाऊक घेणारास कामेशन भरपूर . 
सवे मोषधांच्या व आरोग्यरक्षणाच्या माहितर्चि सचित्र मोठें पुस्तक 
फुरुट देऊ, आमची औषधं वगरे माल मागवेगें तो खालील बिनचू$ 
पत्त्यावर भागवावा, 


_ कृष्णक्वात्री बिवलकर वेद्य, 
'"म* पोर आंजलं. ता. दापोडी, जि० रत्तागिरी. . 


सरसवाअयरतलमाला, 
| ""'मे>॥४४<६-र-- 
उत्तम वाड्मय, गायन किंवा बरवा विलास तरुणींचा । 


रमवी चित्त न ज्याचें, पु किंवा मुक्त तो मनुज साचा ! ! 


एक रुपया प्रवेश फी भरून या ग्रंथमाळेचे 'कायम ग्राहूक' होतो येतें. 
_ कायम ग्राहकांस माळेची सव पुस्तकं पुढील कि.च्या आकारणीनेंच निम्मे 
किंमतीस मिळतील; द नवीन पुस्तकें निम्मे किंमतीने वेळोवेळीं ग्राहकांकडे 
 गाठविळीं जातील, व्ही. पी. खरचं व ट. ह. वेगळा पडतो. रु. झा. 


(१) म. गांधींचा बदीवास.  ....  . ... ०-१२ 
(२ ) स्वगीय प्रेम. 1 र रेन 
(३१) वनज्योत्छ्वा-सुभदार. व वा श-ट 
(४) जीवनलता व स्तो रक 
(५ ) गृहलक्ष्मी शरयू र प ३-० 
( ६) रणरंग-बंड सौदामिनी. ... ग १ 
(७) ताजमहाल.  . वक वी त त 
(८) पातित-जमंनउच्वान.  ... ...  $े-० 
(९) रत्नकंकण-कुपणकन्या.  ... .. ... ३-० 
(११) तीन शिलेदार. १-२ व्य : इ 
(१२) दुर्गादास-प्रेमशवंखला.  ...  ... २-७ 
(१३) अल्ला हो अकबर वा 1 ३--० 
(१४) प्रेमळ सवत टी टा ३--० 
(१५) गुजेरवीर अणहील १ ..» _ डॅ-० 
(१६) साठ वषांपूर्वी-१४५७ चें बंड ता ३--० 
(१७) सैतानी चक्कर हा. आह... केक 
(शट) ब्रतपालन रगमहाळरस्य, ...  ... ३-० 
. (१९) अस्तनीतील निखारा ६७ .? ३--० 
(२०) राष्ट्रगुरु ( शिवाजीचे चरित्र ) बालनह्मचारिणी. ३-०. 
(२९१) अम्रतशोध-इंमरजांचा जय .. सह नद 
(२२) सोमाग्यतिलक, र ही १. 


अक >. अ.क %. 


(२४) 
(२५) 
(२६) 
(२७) 
(२८) 
(२८) 
(२९) 
(३१) 
(३२) 
(३३) 
(३४) 
(१५) 
(३६) 
(३१७) 
(१८) 
(१९) 
(४०) 
(४९) 
(४२) 
(४३) 


( २.) 


कर्मविपाक-प्रभुपाठिराखा: -:. _ 
राजसंसार-पातित्रत्याची कसोटी 
प्रेमविनोद, दैवविळासित-मनोरमा 
तिरंगी सामना. 

अधिकारी व जसमता 

चारुगात्री 

खलीपत 

योगसामध्ये. लाख्या बारगीर 
रत्नवचित सिंहासन -नेपोलियन. 
अस्तादय. ( शिवछत्रपतींचा अंत ) 
रहस्यजाल. ( पत्नी कां भगिनी ) 
लो. टिळकचरित्र व लोखंडी मुगुट 
मुळांचे बंड व पत्नित्रतकसोटी 
रत्नभाला-कनांटकाचें जवाहीर 
मंडमरोलंदू-पतित अबला 
स्वराज्यस्वप्र-शारदाभक्त-जैनधम 
मदानी सौन्दय-लाळ गुलाब 
बीरविजय-वीरविवाह 

मयूख व कुसुमचंद्र . 
इिळबहार ( ऐतिहासिक कादंबरी. ) 


अ अ क 


याशिवाय समशरबहाद्दर, दिव्याखाली अंधेर, जिवाचा जिवळग, 


ग्रृहसोख्य, बकुळ,शीळढाविजय,जह्मह्त्या,मुजेगराव भरारी वगेरे चित्ताकषंक 
व बोधप्रद कथानके कमशः प्रश्रिद्ध होतीळ. ( १.) विहंगवृद ३ दइः,(१०) 
शापित महाराष्ट ४ र., (१५) गुजरवीर. ४ रु. शिलक नाहींत व वरीळ 
 प्रतीहि थोड्या शिल्लक आहेत. तरी नवीन ग्राहकांनी वरीळ पुस्तके छौकर 
मागवावींत. ट. ख., वेगळा.: महागाहमुळें पुस्तकांच्या निम्मे क्निंततीवर 
"कड, “८ ची वाढ करणें भाग पढळें आहे. कापडी प्रतीस “६ अधिक 
पडतात. ट, ह. निराळें. इतरांस भर किंमत.] तूत पत्रव्यवहारास. पत्ता; --- 


तात्या नेमीनाथ पांगळ; पणे शहरं 


प्रकाशक 


तात्या नेमीनाथ पांगळ, 


४३८ रविदार, पणे. 


[द्रक--द्‌. ग. खांडकर, ळा प्रिटिंग प्रे, 
५१२ झानित्रार पेठ, पुणे. 


बक ओकर-पणे. 


7५८ 

सऊाल्पत भाढडवूलू रू. .२०,००८,०००, . हॅ 
तूंतउंभारावयाचे भांडवल र. २७,००,० ०, टॅ 

___ प्रत्येक शुअर १२५ रुपयांचा, अजीसाबत १० रु. अलोट” द 
मट नेतर १५ रुपये व पुढें दोन महिन्यांपेक्षा कमी नाहीं ब. ४ 
रुपय ९७ पेक्षां जस्त नाही. अस हृप्त, सात लाखांचे शेअर. र्र 
खपल्यानंतर अलॉटमंट ७ 
अल'टमेट होईपर्यंत एजंट थांस पगार नाहो व एजेर्चं पट 
कमिशन फार भ्नोफक म्हणजे झंकडो. १० टकके व त्यांतून दोहे (टे 
टक्का धमादाय, घमादा्बन्याजना व लोकमान्यांचे स्मारक या 0. 
दोन इृ्टोंना लोकांकडून शअस्वा मागणी विजषष जोराने यत अहे. ४८ 
आतांपर्यंत सात लक्ष रुपयांचे शअरेपक्षां जास्त शेअर खपळे 2८ 
असल्यामुळें ता. २ जुनला * अलोटमेंट ' हाऊन मिलच्या कामास १८ 
सुरवात होणार आहे. तरी शअर खरेदीची त्वरा करा ) से 
: केकी २.ता. १६११२३. :“ मराठा / त्ता १४0१११३; १८ 
स्वराज्य ” ता. ११२१२३, ' कल्पतंठ "ता. ४[२]२३, प्रबोध ) १८ 
ता. ११)२|२३ व“ ज्ञानप्रकाश ? ता, १०|१॥२३ या वर्तमानु. ८! 
चे अभिप्राय अनुकूल आले असून ह्यांनी या गिरणीर्च] शिकाः 0७ 
रस केली आहे. . शग 
सर्व ठिकाणच्या को-आपरेटिव्ह बँकांतून पेसे भरण्याची वू-: १. 
अजाचे तरसून मिळण्याची. सोय केळी आहे व. झअस्ची सर्व कमे 302 
आगाऊ भरणारास कटमिताने सहा टक्के व कांडी रककम भरण][रास ४८ 
कटमितीन साढेचार टके ञ्याज निळल.; यामुळें मनीओडरखर्च ढ ३८ 
त्रास वांचेल, ग 7: 
दू. वि, सुलाखे, बो. ए. १८ 
ता. मे. पांगळ (_ मॅनेजिंग एट, . जक 

र १ जोकमार्यत्रश्नल्स, किराणा-बाजार,  तै£ 

| बाशी 


० 
हट्ट 
पी 


स्वकतेव्याभिळापी इंग्टंटचा स्वदेशभक्त मुत्सदी 
महात्मा 


सर हेरी व्हेन दी येगर. 


“ (081 1101 15४९ 0600 810100७ ए४, 118105 1118 ]161008/, 
तत (७170७५ 18 ६७0७0 पर!8000--00७४७ 1016. 

गृ)8 180 900५, ४७४९), 180१0१0, 

कळप ४६6, 800 0) ७० 081160 १० “ तिशात.” 


ग'],688 110'5)18(5 ह०॥!0 8० क्ा0 ९011010600 ; 
गुणाला ताप ॥0 ए९पपय8 ४)०ए ४9७ ॥0॥ 00 ; 
गृ॥४॥॥ ७ 10५ पष्ट्रो्प]]! 9 8101 11016 
[ ए]शा0०ए/.! 
कांहीं गोरी अशा असतात कां, त्यांमध्ये दुसऱ्याच्या मतानं जरी चाललें 
नाहीं तरी चालते, आणि कांहीं गोटी अज्ञा असतात का, लांमध्ये दसर्‍याचें 
मत घेतल्यावांचून गत्यंतरच नसते. * सबका धुनना ओर दिलका करना ' ही 
म्हण सर्वच बाबतीत लागू पडत नाहीं. जो काणी या हिंदी म्हणीप्रमाणे वाग- 
ण्याचा निश्चय करतो. त्याच्यावर त्याच्या त्या हृट्टवादीपणाने आपात्त ओढव- 
ल्यावांचून राहात नाहीं, इंग्लंडच्या सिंह्यासनावर सतराव्या शतकांत जो पहिला 
खाल या नांवाचा राजा होऊन गेला त्याची गोट अशीच झाली हें हरति- 
हाख सांगतोच आहे. त्याचें राज्यकारभार करण्याच्या कामांतठें * हम्‌ करे सो 
कायदा ! हव त्रत अखेरीस त्याच्या नाशास मख्यत्बें कारण झालें. प्रत्येक गोष्टी 
तलें त्याचें हृद्ववादाचें स्वमतच त्याला नडले आणि त्याचमुळे अखेरीस तो 
स्वभजेकडूने ठार मारला गेला. 
ज्या थोर, सरळ हृदयाच्या, शांत आणि न्यायी मह्दात्म्याबद्दह आम्ही आतां 
यापुढें त्याचा चरित्रात्मक लेख लिहिणार आहोंत तो सवदेशभक्त आणि त्वातभ्य- 


९२.) 


श्रिंथे महात्मा यावः बर सांगितलेल्या पहिल्या चार्लस राजाच्या कारकीदीत 
उंडैयाळा येऊन गेला. त्याचें नांव खर हेरा व्हेन दी यंगर असें होतें. तो 
महात्मा नेहमी प्रजेची बाजू घेऊन राज्याच्या अधिकारशाहीशी झगडत असे, 
आणि त्यामुळें त्याचें व राज्याधिकाऱ्याचे खडाष्टक पडलें होतें. सरळ, नि:स्वार्थी 
आणि.त्यायी अज्ञा र्वमतांचा महिमा मोठा अतर्क्य आहे. अशाच मतांच्या 
अनुरोधाने वर्तत गेल्यास फार फायदा होतो. ज्याला स्वमतच नाहीं त्याची 
स्थिति * सांगितठेळी अक्कल आणि पदरी बांधिलला शिदोरी ' या न्यायाची 
होते. आमचा चरित्रनायक मोठा कारस्थानी, मुत्सही, बुद्धिवान, र्व 
स्वातंध्यप्रिय, न्यायी व झ्ांत स्वभावाचा असल्याकारणानें जगर्‍च्या नेहमीच्या 
पद्धतिप्रमाणच त्याच्यावर अनेक संकटें येऊन त्याचा शेवट जरी अंत कुरतेंचा 
झाळा तरी त्याचे स्त्रदेशबांधवांच्या स्वातंऱ्याच्या वात्सल्याने तो मोठ्या अडरितीय 
अशा प्रेमपूज शांततेने सोसला. 

वरोबर दोनशेंब्यायशी वर्षापूर्वी म्हणजे इ. स. १६४५७ च्या मधुमासांत 
इंग्ळंडच। तत्कालांन राजा जो पहिला चार्लस, त्याला मोठ्या कष्टाने आपल्या 
मर्जीच्या विरुद्ध आणि ठोकाम्रहाखव पूर्वपद्धतीप्रमागे पार्लमॅट सभा भरवावी 
लागली, राज्य शासनांतल्या कोणच्याहि बावतीत हा राजा प्रजेचा कोणच्याहि 
प्रकारे सा न घेतां, सर्व जोखीम आपल्याच शिरावर घेऊन राज्य- 
कारभार करीत असे. याप्रमाणे सुमार॑ अकरा वर्षे त्यानं जो आपला मनःपूत 
राज्यकारभार केळा, तोच शेवटीं त्याच्या नाशाला कारण झाला, त्याच्या स्व- 
मतांचा डळमळित मनोरा जेव्हां ढांसळण्याच्या बेतांत आलल! त्याच्या खासगी 
दोस्तांनी आणि त्याच्या ब्रिश्रासांतल्या नोकरशाहीरने पाहिला, तेव्हां त्याला 
त्यांनी अच्याम्रहानं प्रजेच्या प्रतिनिधीच्या निवडणकासंबंधानं प्रसिद्धीपत्रक 
काढायळा लाविलें, ज्यांनी त्याळा पार्लमेंट भरांबेण्याविषयी आप्रह केला होता 
त्यांनींच त्याला * आजपर्यंत झाळं त विसरा. आतां. यापुढे त्याबद्दल विचार 
करीत न वसतां पुढचा मार्ग सुगम होऊन राजा व प्रजा या उभग्तांनाहि 
सुखावह असा राज्यकारभार चालेल असं आतां करूं या ! ' अत प्रसिद्ध कराः 
यला जर! डाविलें होतें तरी त्यांने तें करण्याच्या बाबतीत बरेच अडथळे उप- 
स्थित'केळे. नाहीं होय करतां करतां शेवटी ता. १३ एंप्रिळ रोजीं एकदांची 
पार्डवंट सभेची बेठक-बसली, ज्याला स्वमताने वागण्याची एकदां संवय लागळी 


(३) 


किंवा ज्याला ते व्यसतच जडळे, त्याला दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे चिषत्रत. 
वाटलं तर त्यांत नवल ते कोणचे ) चार्लस राजा व त्याची नोकरशाही यॅर्निदि 
असंच झालं. पालमेंट समा बोलावण्याचा मोठा थाट करून तिसऱ्याच आठ 
वड्यांत तिला स्वमताच्या महांकाळी तोकेच्या गोळ्यानें राजा १ त्यांची नोकर- 
शाही यांनां उडवून लावली. त्य़ा बाबतींत तोच शेवटचा गोळा उडाला असं 
म्हणण्यास प्रत्यत्राथ नाहीं. हो पालंभेटची बेक शॉर्ट पालमेंट म्हणजे प्रजाप्रति 
निधी मंडळारचे अऱ्याय अधिधेशन या नांवानें इतिहासांत प्रसिद्द आहे, या वेळी 
आमचा चरित्रबायक महात्मा सर हेरा व्हेत दा यंगर हा अवघा अड्रा- 
वीस वबोच्या वयाचा असून किंग्स्टन अपॉन्‌ हढूचा तो प्रतिनिधि होता. 

चालंस राजाने याप्रमाणें पाळयेट उधळून टाकल्यावर तिच्या संमती- 
वांचून त्यानं आपला अधिक्रार सहा महिनेपर्यंत जरी चालविला, तरी आपण 
ज्या स्थानावर उननें आहोत तं स्थान प्रजेच्या असंनोषहपी जञवाळाने अत्यंत 
वुळबळीत झालळं असम्ग्राचें जेव्हां त्याच्या निदशनाला आळे, तेव्हां तो जरासा 
शुद्धीवर येऊन त्याच्या अधिकारमदाला त्यानं जरा. आंतररण्याचा प्रयत्न केला 
आपण ज्य़ा राज्यसिंहासनावर बसला आहोत. त्याचे पाय आपली मदोन्मत 
आणि स्वार्थी नोऊरशाडी नसन पजा आहे असं जेव्हां त्याच्या विभेकबद्धीला 
वाटलं, तेव्हां त्यानं पुन्हां एक छाटेखानी सम) ता. ३ नोळू्वर राजी भरावेढी 
ती सभा त्या वेळीं त्याळा बहुतक पश्यकर्च झाली. नेहमीच्या पद्दतीप्रमार्ण 
या वेळी राजेसहियांची स्यारा सनेळा काणच्याह प्रकारच्या थाटमाटानं आली 
: नाही. इतकेंच नःहे तर स्ेच्या मुख्य पीठावर येऊन बसण्याची एूर्वपद्धाते 
अजिबात टाकून देऊन चालळंप राजाने जलमार्गाने वेल्टाभिनिस्टर येथ प्रयाण 
केलें, जनसम्मर्दाच्या दकयथांतून जाण्यापेक्षा एकलकोडपगानेंच जाणें त्याला 
मनापासून आवडत असल्याकाडणानें सर्ज गोष्टी कानाकापर्‍्यांत व्हाव्या असें 
त्याळा वाटणं साहजिकच होतं. तो जात्या अत्यंत भित्रा आणि दीनहीन हाता. 
खरे पाहिळे असतां तो ज्या गोष्टीविषयी सावध होता यापेक्षां त्याच्या अंगीं 
नैसर्गिक उदासपणाच अभिक होता. त्यानं प्रथम जी प्रजामृतिनिधींची बेठक 
बोलावली ती जाट पार्लमेर आणि मागन जी बोलावली ती लॉन पाळंनंठ अथवा 
दौघायु पाळमेंट, या नांवानेंच त्या आज किल्लेक वर्षे गाजत आहेत. याः दोन्ही 
'बैठकी जरी झाल्या तरो त्यांमध्ये अंतस्थपगे-राजा आणि प्रजा-यामध्ये जे. 


(४) 


रक्कपाती द्ेषाचें बीं रुजे गेलं होतें त्याचा शेवट व्हॉइट हौलच्या राज- 
शस्स्त्यावरोल सज्जावरच्या चालत राजाच्या शिरच्छेदानेंच' 
अखेर झाळा. पार्लमेंटच्या पहिल्या बेठकीच्या वेळीं ज्याप्रमाणे व्हेन हा 
दृह्ृच्या तर्फे हजर होता त्याचप्रमाणें तो दुसऱ्या बैठकीच्या वेळींहि आपल्या 
फिस, क्रॉमवेल, होॉम्पडन वगैरे दोत्तांसह हजर होता. 

येग व्हेन याच्या पित्याचें नांव हेन्री व्हेन अर्स होतें. त्या दोघां बापलेंकां- 
मध्यें आकृताचे जरी अगदी हुबेहुब साव्ह्य होते. तरी खभाव आणि वर्तणक या 
दोन्ही बाबतीत ते परस्परांच्या अगदी विरुद्ध होते. बाप राजपक्षीय नौकरशाहीचा 
भक्त होता, तर मलगा प्रजापक्षीय स्वातंत्रयामिलाषी जनतेच! सेवक होता. बाप 
प्रथमपासूनच खार्था राज्यशासकांच्या मर्जानृरूप वागत असे, तर मुलगा प्रारंभा- 
पासुनच खार्थी राजशासनपद्धतीला झुगारून देण्याचा प्रयत्न कर॑ लागला होता. 
तो अंशतः क्रीमवेल या आपल्या दोस्ताच्याही कांरी मतांच्या विरुद्ध होता. 
स्वराज्य आणि स्वदेशबांधवसोरूय़ यांव्यतिस्कति त्याच्या अंतःकूरणांत तिसरी 
सोष्टच नव्हती. त्या दोनच गोष्टींना तो स्वार्थ समजत असे. बाप आणि.मलगा 
आंची जरी वरीलप्रमाणे तुलना केली आहे, तरी या तुलबेपासुन कांटेरी बोरी- 
पासून मधुर.बोर॑ अथवा झुडुपांतून मधुर स्सानं जोथबलेळे पक्क अंजीर जसे काढावे 
तशा तऱ्हेची गोष्ट पुढें निष्पन्न झाली. पूर्वे आणि उत्तर धरव यांप्रमाणे वाप १ 
मलगा यांचीं मनें जरी अगदीं मिन दिशांची होती. तरी त्या दोघांमध्ये छत्ति 
सांचा आंकडा असा कधींच पडला नाही, पण एका बाजूला आहों व आपला 
मुळ्या आपल्या विरुद्ध बाजूला आहे. असं जरी हेरी व्हेनच्या बापाला स्पष्ट 
दिसत होतें तरी लाबद्दल त्याला यत्किसितही दुःख वाटलं नाही. किंवा वाईैय्ही 
वाटलें नाही. राज्यामध्ये जे प्रजा आण राजा अल्ले नेहमीं दोन पक्ष असतात, 
व्यांपेकी एकाकड आपण आणि दसऱ्या बाजला आपग्रला मलगा असं असल्याकार- 
णां काणच्याही पक्षाचा जरी विजय झाला तरी आम्ही एकमेकांना मदत करु 
शकू अशी त्याची समजत होती, नैसर्गिक न्यायाने कोणच्या तरी एका पक्षाचा 
कधीं .तरी विजय हा व्हायचाच, हें ठरलेळेंच असल्यानें तो आपल्या स्थितींत खुशा- 
लच होता 

व्हेन हा मुदेसूद भश्न करण्याच्या कामी त्या वेळी इंगळंडांत अप्रगण्य होता. 
जिनोव्हा येथें ल्याने आपल्या विदयार्थदः'॥ तत्तज्ञानाचा अभ्यास फारच परित्रसु- 


(५) 


पूर्वक केला असल्यानं तो त्याच तत्त्वज्ञानाच्या बौद्धिक गुणाने पुढें फार भरभराठीस . 
आला, त्याचे प्रश्न नेहमी भारदस्त, सूचक, जितक्यास तितके आणि 'बिन* 
पाल्हाळाचे असत. उलथापालथी आणि ढवळाढवळी या कामांच्या कारभारांत तो 
जरी पंगु होता, तरा तो व्यावहारिक गोष्टींत आणि तत्त्वज्ञानांत निष्णात असल्या- 
कारणानें त्याची बाजू जरी कांही काळ पडलीक्यी वाटत होती, तरी स्वसतधारि- 
टाच्या भक्कम पायावर टोळेजंग इमारत उठवण्याचा त्यानें अटोकाट प्रयत्व चाल- 
विला होता. पुढं जा तो प्रजापक्षाच्या राक्षसी तृष्णेनं बळी पडलेल्या अमाजुष 
प्राण्यांच्या पक्तीला बःला गेला, त्याचं मूळ तरी त्याच्या याच बिजयजिगीबेंच्या 
प्रचंड लालसेंत होते. कांही कांही प्रसंगी तर त्यानं आपल्या अर्थतत्त्वज्ञानाच्या 
पंखांच्या जोरदार फडकडाटानं इतक्या उंच आणि आद्रितीय भराऱ्या भारल्या 
आहित की, राष्ट्राच्या वातावरणाचा खळ्खळाट लाला ढगांवरून ऐकू आला 
असावा. यावरून पुढील सुभापिताची आठवण होतेः-- 
शाक्षवाद्यांचें अथ-हरण मोठे ) 
काय वर्णावे तरी तेहि कोठें ? ॥ 
अव्ययांतुनि अथ ते काढिताती | 
म्हणुनि त्यांना भूवरी सव गाती || 
तो आपल्या वयाच्या तोविसाव्या वषी अमेरिकेला गेला आणि तत्काळ 
आपल्या भंगच्या विद्येच्या जोरावर जरी म्यंसिचुसेटचा सुभेदार बनला तरा 
वयाला ती जागा लबकरच सोडावी लागली. त्यानें आपल्या तत्वज्ञानाचा पसारा 
खर तेथे मांडला नसता तरच ती सुभेदारी त्याच्याकडे राहिली असती अर्स 
म्हणायला हरकत नाही; पण एका अर्थी झाळे ते ठीकच झालें. कारण तो जर 
तिकडेच नौकरी करीत राहिला असता तर . इंग्लंडच्या राज्यघटनेंत सुव्यवस्था 
करण्याचे त्याचे जे विचार होते. ते त्याला त्याच्या मनांतल्या मनांतच दाबून. 
ठेवावे लागले असते. व्हेनचें कोठेंहि त्याच्या तत्त्वज्ञानाच्या पांडित्यामळें पटत 
नसे, त्याचें त्याला हें जरा कळत होते तरी एकदां धरलेली बाज सोडन न 
देण्याचा त्याने दृढ निश्चय केळा असल्यामळे अखेरपर्यंत तो एकीकडे व सर्व जण 
' हुसरौकडढे असाच आढावा प्रसिद्ध कालीईल यानें काढला होता. कार्ळाईलला जेव्हा. 
जेव्हां व्हेनसंबंधानं बोलण्याच्या प्रसंग येई तेव्हा. तेव्हां तो. त्याच्यासंबंधोरचे 
सदगुणांचें आणि क्ञानाचें अनंत भांडार ' असें म्हणत असे, ज्या काळी इंल- 


(६) 
डंच्या राष्ट्रीय क्षितिजावर मोठाले अद्रितीय मृत्सदी आणि शर पुरुष चकाकत होते 
त्याच वेळीं व्हेन हाही त्यांच्या पॅक्तोत लकाकत होता; इतर्केच नव्हे, तर त्याच्या 
काळच्या स्वक्तव्यदक्ष मुत्सद्यांमध्ये तो आपल्या बद्धिसामर्थ्यानें पाहल्या प्रतीचा 
भणला जात होता. ज्या वेळीं मनुष्याच्या हातून ज॑ व्हायला पाहिजे तें केव्हां 
केव्हां स्वाभाविक चुकीच्या न्यायाने न होतां त्या वेळीं तो जागा राहूण्याच्याएवजी 
स्वप्नभिममावस्थेतच जरी राहता, तरी तो कमी दर्जाचा असतो असं मात्र कोणालाहि 
म्हणतां यायचें नाहीं. व्हेन हा या अपवादापासून जरी अलिप्त नव्हता तरी 
तो अत्यंत द्रदशी आणि कोणचेंही काम दढनिश्वयपूर्वक करणारा होता यांत 
संशय नाही.व्हेनचें व्यावहारिक ज्ञान आणि त्याच्या तर्कशात्राच्या कोट्या यांच्या- 
संबंधानं प्रसिद्ध मिल्टन कवि आपल्या कवित्वांत म्हणतो;-- 
११७०४१०००७ उग ४९७5, 0०६11 8७५७ 001136) 010१ 
गृ५॥&0 ४00) 8 081017 8018101 060'6: 160) 
पुणीर ॥७च 0 10१९, 61 ४०१0७, 100 808 6७01100 
गृ) 6०8 117०0 800 (॥6 810110 ७01१ ; 
७1९७७. ४० ४९७]७ 68060 0" ॥० ०० ; 
पृ) १५६ ० ॥0)]1०0 ७७168 1814 ४0० 00९ ४७९)]1९0, 
पु) ४० 8071068 ॥०७ ७! 019४, 00४ 01100, 
४०१० ७१7 06 ७० पाळया ॥0'ए९७; "० छा एव 
१5 ७] 1601 8१७४० : 00७10९8 ४० 10%, 
छा ४1७७७] ०%७९॥ 910 (711) ७118 6801 00९818; 
क 86१७0७8 ९80, ॥0०४ 1188 090 ]6571160 0 16 1876 0050; 
गृ'९ ७०00४ ० 89100 ४७010 ४० ६७९९ क़ 0७०७; 


पुपालार्ा०"७, ० धा ती" 18103 1१01102100 108118 
10 ९७0७, 800 ।'60)100४ ४७॥९6 161 01068 ४05, 


चार्लस राजाला आमच्या चरित्रनायकाची योग्यता पूर्णपणें माहीत असल्या- 
कारणानें तो त्याला आपल्या गोटांत सामील करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न 
करीत होता. व्हेन हा मेसंच्युसेटच्या सुभेदारीच्या जागेला अखेरचा राम राम 
ठोकून इंग्लंडला परत येतांक्षणींच हल्ूच्या तर्फेने त्याची पार्लमेंटचा सभासद म्हणन 
निवडणूक करण्यांत आली. तो अमेरिकेहून परत इंग्लंडला आल्यापासून चार्लस: 
राजाने तो आपल्या पक्षाला मिळावा म्हणून नानाप्रकारे त्याची हांजी हांजी चाल- 
बली होती. त्याला त्यानें नाईटच्या पदवीनें विभूषित करुन रसेलच्या जोडीला 


(७) 


आरमाराचा खजीनदार नेमिला. त्याच्यापूर्वी चार्लसानें त्याच्याचप्रमंगणें स्टरफर्डच्या 
अलंला आपल्या पक्षाला मिळवून घेण्याच! प्रयत्न चालविला होता. त्या प्रयत्नांत 
चार्लुसाला या वेळी पूर्ण विजयप्राप्ति झाली. स्ट्रॅकर्ड राजाचा लांच खाऊन प्रजा- 
पक्षाची पायमड्री करण्यास जसा तयार झाला, तसा व्हेन हा इढनिश्वयी असल्या 
कारणानें स्वपक्षापासून च्युत झाळा नाही. राजाच्या ठांचळचपतींवर त्याने लत्ता- 
पहार करून आपल्या पक्षाला आपल्या हृदयाशी अधिकच कवटाळून धरिले आणि 
त्यामुळें तो राजपक्षाचा कट्टा शत्र बनला. युद्धप्रसंगी त्याला जी वीस लक्ष रुपयांची 
वापिक प्राति व्हायची, तिला त्यानं दूर झुगारून देऊन द्रव्यापेक्षां स्वमताचा महिमा 
अगाथ आहे, असें त्याने खरुतीनें जनतेच्या प्रत्ययाला आणून दिलें. प्रजेकडून 
अनेक प्रकारांना वसूल केलेल्या द्रव्यावर गबर होण्यांपक्षां दारिद्यावस्थंतच' राहून 
स्वजन्मभूमीची सवा करीत राहणें चांगळे, असें त्यानं आपल्या कृतीने प्रत्ययाला 
आणून दिलें. राट्रपघानाचा अगडबेव पगार कमी करून दहा हजार रुपये त्याल | 
द्यावे आणि बाकोचे श्वार्वजनिक खर्चासाठी उपयोगांत आणावेत, अशी सूचना पढ 
आणण्याचा त्यानं निश्रय कला. 

पाढैमेंटच्या घेठकोळा सुरुवात झाल्याबरोबर चार्लसानें स्वतःला पाहिजे तक्षा 
मागण्या मागण्याची सुरुवात केली, राजा मागेल त्या मागण्या आणि प्रजवर 
बसर्वांल ते कर पसंत करून, पालमेंटनं राजाच्या मताप्रमाणे वागणे 
हेंच तिचें आद्य कर्तव्य आहे असं चार्लसाचे मत होतं. चार्लस राजा खतःसिद्ध 
आणि चैनवाज असून आपल्या भोंबतालच्या प्रभावळींतल्या परिगणांच्या मतां. 
प्रमाणें वागणारा असल्यामुळें प्रजा कोणच्या उपायानं सुखांत राहील हँ समज- 
ण्याला त्याला मार्ग नव्हता, आणि त्याचमुळे तो प्रजेपासून हव्या तशा तऱ्हेने 
द्रव्य उकळून काढून खतःची चेन करूं लागल्यामुळं प्रजेच्या डोळ्यावर आला. 
राजा विरुद्ध प्रजा असे दोन तट लया राष्ट्रांत याचमुळे उद्‌भवळे. राजपक्षाप्रमाणें 
प्रजापक्षाला प्रथम द्रव्य आणि सैन्य यांचा जोराचा पाठिंबा नसल्यामुळें प्रजेला 
कांहीं दिवस आपल्या ढृव्याच्या थेल्यांची तोडे राजपक्षापासून आंवळून धारितां 
आलीं नाहींत. ' हम करे सो कायदा या तत्वाचा चार्लसाचा राज्यकारभार अस- 
त्यामळे, त्याला करभार देण्यासाठी प्रजेला आपल्या थेल्यांची तोंडे . नेहमी 
मोकळी ठेवावी लागत. राजाचें वर्चस्व असल्यानेंच ' जबरदस्ताचा खांयावर? या 
न्यायाने चार्टस त्या मोकळ्या तोंडांच्या थेल्यांतून आपल्या लह्राप्रमा्णे हात 


(८) 


» मनसोक्त द्रव्य काहून घेत असे, ही गोष्ट प्रजेला दिवसेदिवस. अंत. 
खद आणि. असहनीय होऊं छागठी. ती रात्रंदिवस. अनेक प्रकारच्या करांनी 
अगदी पिळून निघू ठागत्यामुळें,, सर्वल हाहाःकार झाला ब त्यामुळें पालमट 
सभा संवस्वा राजपक्षाच्या. विरुद्ध झाली 
मी सांगेन त्या योटटीची पूर्णता माझ्या प्रजाजनांनीं केळीच पाहिजे 
चांस राजाचें म्हणणें जरी अत्यंत चमत्कारिक होतें तरी राजाच्या मागण्या 
पुरविभ्यामध्य कांहीं अटी असाव्यात असं प्रजाध्यक्ष म्हणं लागले, राष्ट्रांतल्या 
साऱ्या गोष्ठी राजपक्षाच्या तंत्रानेंच चाढल्या असल्यामुळें हरघडी न्यायसमां- 
तून आणि प्रधानमंडळांतून परदेशी माळासंबंधानें सट्यानें खरदी करणारांवर 
व जलमागीनं स्वदेशी येणाऱ्या आयात माळावर जबरदस्त जकात वाढविण्याचे 
येत्र जोरानं सुरू झाल्यामुळे, तो किफायतशीर पद्धतीने विक्री करण्याचें काम 
अडचणीर्ये होझं लागलें, आणि त्यामुळें तंटे उपस्थित होऊन व्यापारी लोक 
भराभर तुरुंगांत पडूं ठागळे, देशाचा व्यापार याचमुळे अजीबात बसळा. या 
गोष्टी लक्षांत आणूनच प्रजापरक्षाय प्रतिनिधींनी, त्या सर्वर गोष्टी बंद करुन 
_ ब्यापाराबरोळ कर माफक करण्याचे आणि 'केदी केलळे व्यापारी सोडून देण्याचे 
जर राजा कबूल करील तर राजाच्या सर्व मागण्या कवूल करण्यास प्रजापक्ष 
नयार आहे अशी एक सूचना पुढें आणली 
इ सुचना पुढ आल्याबरावर राजपक्षीय सभापद एकदम ओरडून बोलले 
. काँ, “ नाही; ही गोष्ट कधीच होणें शक्य नाहीं ! राजाधिराजांच्या सर्व मागण्या 
प्रथम प्रेत पुऱ्या करून दाखविल्यावर सरकारच्या इच्छेला वाटलें तर प्रजेचे 
म्हणणे कबूल करण्यांत येईल. इतकेंच नव्हे तर प्रजेला कोणच्या स्थितींत ठेवावे 
आणि कोणच्या ठेवूं नये, याबद्दळचा सर्व विवार करणें हॅ प्रत्यक्ष राजाचें काम 
असून प्रजेनें त्याबदवळ तरह काढतां कामा नये! ” 
शेते. खायि धरा जरी सम तशी मारी स्वपुत्रा सती । 
वेला ढीघ सरित्पती सम तसा जाळी कुशानु क्षिती | 
आकाश जन मस्तकां चुरडिळें खाये दिखी जाहली | 
अन्याय श्वितिपाळ तो जरी करी त्यांत न कोणी बली || 
__ ब्रीठ कवितेत दिलेल्या अर्थाचे जे एक प्रसिद्ध सुभाषित आहे, त्याचा 
उद्य बहुतेक जेन आणि बाद धर्मांच्या प्रसाराच्या वेळीच झाळा 


(९) 


अहिंसा परमे धर्म: ' या तत्वाच्या प्राबल्याने भारतवर्षाला.. गुळासागिरीजे : 
शकदां कडकडून मिठी मारिळी आहे, ती अद्यापि किंती शतकें; कायम चव हार 
आहे, तं कळत नाहीं, खऱ्या आर्यवौदिक, धर्माढा- बरीळ .पद्यांतीळ : तेत्वचिं. 
रढगाणं मादीत नसल्यामुळेंच त्याच्या पोटी जिन आणि जद यांच्यासारखे त॑ग- 
वेत बहत जन्माळा येईपर्यंत त्या धर्मीयांनीं स्वातंत्र्याचा पूर्णोपभोग घेऊन 
शुलाम गिराला पाताळांत दडपून टाकली होतीं हें * भारवी , कवीच्या * मध्यंतर 
व्यायोग. नांवाच्या नाटकांतल्या सूलधाराच्या नांदींच्या *हाकांवरून सहज कळून 
येणार आहे. तो श्हाक मूळचा, संस्कृत असल्यानें बाचकांकरितां आम्ही त्याचं 
समतृत्तांत जे पद्य केळं आहे ते येणेप्रमाणं:-- 
जो भीववी असुरपत्निहृदां नभीचा । 
तो पाद नीलकुमदामलखडग साचा |) 
वेडूर्यरत्नसम अंबररागरीचा | 
रक्ष त्रिळोकमाणे कात असा हरीचा | . 
[ अंबररूपी सांगरांत बेडूर्य रत्नाप्रमाणें शोभणारा असा आणि निळ्या 
कमळाच्या शुद्ध कांतीच्या तखारीप्रमाणे शत्रीत्रियांच्या हृदयांत धडका भरवतो 
1 जो त्िळोकमारणीकोर्त हरीचा (बामन अवताररांतळा बळीरूपी परकोंय 
आणि कर सत्तेला पाताळांत दडपून टाकणार] ) पाय, तो सर्वोचे रक्षण करो ] 
असो, बुद्ध आणि जिन यांनीं प्रतिपादिलल्या धमातील तत्त्वांचा अंमल 
चार्लस राजाच्या कारकीदीत इंग्लंडांत पडला नसल्य़ामुळेंच तेथील प्रजेने 
आपल्या मानेवरचे जुलमी राजाचें जोखड दूर भिरकावूनच देण्याच्या . प्रयललांचा 
अवलंब केला. राजपक्षीयांनीं मोठ्या दिमाखाने जी वाक्ये, आपल्या मदोन्मत्ततेनें 
बर सांगितल्याप्रमाणे प्रजापक्षीय प्रतिनिधींना ऐकबिटीं, त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून 
प्रजाप्रतिनिधीरनींहि एकसमयाव'ध्छेदेंकरून एकाच * आवाजानं पुढीलप्रमाणे रांज- 
पक्षाला ऐकायला लावली!-- 
ह्या गोष्टी पुरातन काळच्या असून त्या आतां शिळ्य़ा होऊन बरसून 
गेल्या आहेत. त्या ऐकून ऐकून आमचे कान किटून गेळे आहेत. प्रजेच्या 


पपेशव्यांतळेँ द्रव्य एकदां राजाच्या खजिनारूपा खिशांत गेळें. म्हणजे “ रामाय 
स्वस्ति रावणाय स्वाते ” अशा हकीकत तं दब्य संपेपर्यंत होत. असल्याचा 


प्रलेळा आजपर्यंत अनभव आहेळा आहे. दव्य शिलकींत असेपर्यंत रावणराज 


(१०) 


महाराज विचारतात, “ प्रधानजी, राज्याचा बंदाबस्त कसा काय आहे? " 
आणि प्रधानजी सांगतात, “ अललल डर ! फार चांगला आहे! ” 'पैसा संपे 
पर्यंत प्रजेच्या सखदुःखांकडे बघतो कोण ! यासाठी प्रथम सव राज्यांतल्या 
खर्चाची काटकसरीने खर्च करण्याची व्यवप्या केली पाहिज, प्रजा सदोदित धानेक 
. राहील असे उपाय योजिले पाहिजेत. सर्व राज्यांत सध्यां राजमंत्राचाच अमल 
चालला असन जिच्या देव्यावर राजपक्षाची चेन चालते ती प्रजा गुलामाहुनहि 
गुलाम बनली असल्याकारणानें तिची घरें जीं कोळ्यांच्या जाळ्य़ांनी आणि घाणे- 
रड्या सर्णाच्य 'धुरांनं मलीन होऊन गेलीं आहेत; तीं प्रथम झाडून आराग्य- 
कारक बनविण्यासाठी सारवन त्यांव( सफेती चढवली पाहिजे. चालू प्रकार असाच 
वाहूं दिला तर काटी दिवसांनी सव राष्रमर घाणीचा सुकाळ होऊन प्रजाहयान- 
कारक अक्षी सांध उटवेळ आणि त्यामळे राष्ट्राला रानाचे स्वरूप ग्रेईल; म्हणून 
तसे न होऊं देता. वेळीच सर्व गोटी प्रथम गोडयागुलाबार्न राजपक्तांच्या कानावर 
घालन योग्य बंदोबस्त करून घेणें हे आमचें कर्तब्यकर्म आहे, आणि सध्यां 
तशी वेळ'हे आठी असल्याकारणानें ता गोट शेवटास नेण्याचा प्रयत्य करण ह 
कांहीं अनुचित होणार नाहीं अड आमचें मत आहे 
यानंतर प्रजापक्षीय 1तिनिधींनी आत्मबलावरच सर्वतोपरी निधड्या छातीचा 
उद्योग करण्यास सरुयात केली. ज्या राजपक्षीय राक्षसी आणि जुलमी कोळ्यांनी 
मनःपूतपणं आपलीं जाळी सर्ब राष्ट्रमर पसरली होती, त सार लाभ खराटा थऊन 
मोडन झाडून टाकण्याची त्यांनी प्रथम सुरवात केली, प्रजेच्या सव तक्रास एकून 
घेऊन त्यांत्रा योग्य निकाल लावण्यासाठी त्यांनी पेच-कचेऱ्या नेमल्या, ज्या देशा- 
मिमानी आणि धार्मिक लोकांना तुरंगांत टाकले होतें, त्यांना सोडून देऊन लांची 
नक्सानभरपाई करून देप्यांत आळी. आणि त्यांच्या उपजिवीकेचे सव मार्ग खले 
करण्यांत आंढ. नार्झे कान कांपून व डोळे फोडून यांना बैदिवासांत टाकलें होतें 
त्यांना बंधमक्त करून त्यांचेहि झाठेलं नुकसान भरून देण्यांत आल, 9जाप्रतानोधे 
इतकेच करून थांबले नाहींत, तर गरीब माशारूप जे प्रजाजन यमस्वरूपी राजपक्षी- 
यांनी आपल्या जाळ्यांत अडकावून टाकले होते त्यांना सोडवून त्यांपेक्ा लहान 
जुळमी कोळ्यांचे हातपाय छाटून टाकण्याचा आणि मोठ्यांना टांचेखालीं सप- 
शेल चिरहून टाकण्याचा त्यांनी निश्वय केला. राजपक्षायांना हा! प्रजाप्रातिनिर्थीचा 
निश्चय समजल्याबरोबर त्यांनीं यःपळायन करण्याचा विचार केला; परंतु राज्या 


(११) 


तील न्यायाधीश आणि नाझर यांना प्रजेच्या पांच बोटांच्या संघशक्तांपुढे राज- 
पक्षाच्या एका अंगठ्याची जबरदस्ती चालणे अशक्य आहे असें पक्के माहित 
असल्यामुळें त्यांनीं त्यांचा पाठलाग करवून त्यांना केद करवले. 
राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळविण्याकारितां इंग्लंडचे प्रजाजन जो उद्योग करात 
होते, त्यांमध्यें वरील पकडलेल्या लोकांना सिक्षा ठोठाव्णें कमीपणाचे वाढून ' 
त्यांनी राजपक्षाळा गती देणारे जे मुख्य पंख बांधून ठेविले होते ते सोहून टाकले, 
अर्स जरी केळे तरी राजपक्षीयांना पकडून त्यांचा न्यायासनापुढें न्याय केलाच 
पाहिज असं पालमटनं अखेरीस ठरविळे, 
प्रजा प्रतिनिधी नांवाला मात्र निवडून त्यांच्या सट्ट्यावांचून मनंःपूत वाटेल 
तर्से राज्याच्या तारवाचे सुकाण किरबिणें, स्वतःच्या ख्यालीखुशाळीची चंगळ 
उंडविण्यासाठ| प्रजेवर मनसोक्त कर बसविणे, प्रजेला वाटेल त्या तऱहेर्न खड्यांत पाड- 
ण्याचा प्रयत्न करून स्वार्थ साधणं, प्रजा कर देष्यास माघार घेऊ लागली असतां 
तिला केद करणें, तिच्या घरादारांवर जप्त्या आणन पैका वसल करणें वैगेरे 
अनेक तर्‍हेच्या गांजणुकींच्या आणि त्रासदायक जबरदस्तीच्या गोष्टींचा अत्यंत 
सुळसुळाट होऊन प्रजा अगदी हवालदील झाली होती. अशा प्रकारच्या जुलमी राज्य- 
पद्धतीचे मुख्य उत्पादक आच बिशप लांड, अर्ल ऑफ स्टॅफड आणि राजा चार्लस 
हेच होते. अज्ञा तऱ्हेच्या राज्ययंत्राची स्चना करून तें यंत्र चाळू करून अखेरपर्यंत 
त्या येत्रांत प्रजेला पिळून काडण्याचा प्रयत्न करण्याचा वरील त्रयीचा असा उद्देश 
होता कों, चालेस राजाला स्वतंत्रेनं व स्वमतानं राज्यशकट हाकलणारा सारथी 
बनवून प्रजेच्या प्रत्येक बाबतीतल्या लगामाच्या दोऱ्या त्याच्या एक- 
ट्याच्याच हाती. ठेवायच्या आणि इग्लंड, स्कॉटलंड व आयलेंड येथील सवं 
धार्मिक देवळें आणि तेथील सर्व पाद्री यांचे हक गुंडाळून ठेवून ते सर्व लोंडच्या 
स्वाधीन ठेवायचे आणि स्ट्रॅफडला मुख्य प्रधानकोची जागा द्यायची, एकंदरीत 
य कीं, ही राज्य चालविण्याची पद्धति स्वार्थी -- अप्पलपोटी-असून, लाड व 
स्टफ या दोन चाकांच्या गाड्यावर बसणारा सारथी जो चाळस राजा, त्याच्या 
हातांत त्या गाड्याळा जोडलेल्या प्रजारूपी अश्वांच्या तोंडांतील लगामांच्या 
दोऱ्या कायमच्या ठेवायच्या असा जो त्यांचा उद्देश होता, व त्याप्रमाणें वागण्याचा 
' खरी ते प्रयत्न करीत होते तरी लगाम प्रजेच्या तोंडांत आणि त्याच्या दोऱ्या 
राजाच्या हातांत असल्याकारणाणें प्रजारुप अधांनी आपल्या तांडांतले« लगाम 


(श्र) 


दोन देतपंक्तीमध्यें दाबून घरुन गाढा ज्यो उधळून नेला, तो पुढे बरच्या सार - 
थ्याठा खोल खड्यांत झमारून देऊन शेवटी त्याच्या जागी नव्याच एका सार- 
थ्याची स्थापना केळी, लांड हा राजाचा डावा हात असून, स्ट्रॅफर्ड हा मेंदू 
व॒ उजवा हात आहे असे जेव्हां पालमंटच्या निदर्शनाला आठे, जेव्हां स्टरॅफईवर 
बिश्वासघाताचा आरोप ठेवून, त्याचा म्हणजे --राजाच्या उजव्या हाताचा-आणि 
मेंदूचा नाश करून टाकण्याचा तिनें निश्वय केडा, अझा तऱ्हेने स्ट्रॅफईसंबघाचा 
हेतु पार पडल्यावर ढोंडसंबंधानें करावयाच्या गोष्टी सोप्या जातील व त्या दोघांचा 
निकाल लागल्यावर राजा सहजच आपल्या मताम्रमाणें वागायला सिद्ध होईळ 
असा अजेबे आपल्या मनाशी कयास बांधला होता; परतु स्ट्रॅफडीवर भयंकर आरोप 
शाबीत करून त्याचा शिरच्छेद करण्याच्या आधी, प्रजापक्षायांना मख्य तान 
खडे कुटून जायचे होते. | 
. स्ट्रफडेला पकडून केंद करणें हवाच त्या खाड्यांपैको पहिला जंगा खाडा होता, 

या वेळी तो.झलंडच्या उत्तेरकडच्या प्रदेशाच्या सैन्यावर लेफ्टनंट जनरल ह्या 
हुद्यावर होता ब अखेरपर्यंत तिकडेच राहण्याचा त्याचा बेत होता. त्यासंब्रंधाने त्यांन 
राजाला असं लिहिठे होतं की, '“पालमंटमध्ये असणाऱ्या प्रजाप्रतिनिधींच्या नेहमी 
दृष्टीस पडल्यामुळें मी यांच्या सदोदित डोळ्यांवर राहीन आणि त्यांच्यापासून दूर 
असलो म्हणजे माझ्यांसंबंधानें त्यांची दृट्टि तितकी कमी होईल. मला जर इकडून 
तिकडे येण्याचें आपण भागच पाडीत असाल तर रंडन शहरी राहण्याच्या ऐवजी. 
मला आयलेडांत राहण्याची कृपा करून परवानगी द्यावी.” 

यावर राजान तयाला ज पत्र लिहिलें त्याचा आरंय असा होता. “ तुम्ही 
लिहिलेली गोष्ट मळा कबूल नाही. पत्रदेखस इकडे निपून न यावे. तुम्ही माझ्या- 
जवळ राहणेच इट आहे, मी इंग्लंडचा राजा आहे. सर्व प्रकारचे अधिकार माझे 
आहेत. तुमच्याबर कोणचेंहि सकठ आलें तरो त्यांतून मी तुमचा हरतऱम्हेनें बचाव 
करीन, तुमच्या एका केसालाही धक्का लावण्याची पार्लमेंटची छाती नाही.” 

हं पत्र स्टरॅफडळा पोंचल्यावर त्याची इच्छा नसतांहि राजा्षेप्रमाणें ता. 
नोव्हेंबर राजी तो ळंडन हहरी येऊन पोंचळा, तो लंडनमध्ये आठेला पाहतांच 
दोन दिवबसांनींच पिम्‌ याने त्याच्यावर भर्यकर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याचा 
न्याय करण्यासाठी त्याला केद कंरून टॉवरच्या तुरुंगांत धाडून दिलें, याप्रमाणे 
प्रजापक्षायांनीं.आपळें घोडं पहिल्या खडयाबरून कुदवून, ते.कराबयाच्या एका गोष्टी- 
तून पाऱरझ्ाळे,  . . | | 


(१३) 


आतां त्यांना दुसरा खड्डा ओलांडायचा वेळ येऊन ठेपली. तो. खाढा/असा 
होता को, स्टरॅकर्डनँ प्रजेचे हक्क बुडवून त्यांच्या खात्याच्या दुर्मिळ अंशा 
मौक्तिक कग्याचा अपहार करण्याचा केलेला बेत त्याच्यावर; शोबीद करायचो 
आणि तसे करणें हें आजपर्यंत प्रजाजनांना झालेल्या त्रासाचे, थोतक होते. 'अर्से . 
सिद्ध करायचे असं जरी करण्याचा प्रजाप्रनिधींचा उद्देश:होता. तरी. हँ घडून यावें 
कंसे याचीच मोठी पेचाईत होती ! पार्लमेंट जरी प्रजेची बाजू घेऊन उद्दाम राज- 
पक्षाला तुडवायला तयार झाली होती. तरी स्वतःचा कायदा ' पूर्णपणे . लक्षांत 
घेऊन सर्व जनता राजपक्षाच्या विरुद्ध ठठेळ किंवा नाही. बाची . प्रजांप्रतिनिंधींनाः 
शंका वाटत होती.राजा हा इथ्वराचा प्रतिनिध असून प्रजा हि त्याच्या ताटांखोलची.. 
मांजरे असल्यानें राजा वागवील तसं तिन वागलेंच पाहिजे व. राजारूप मोठ- 
कानं किती जरी थपडा लगावल्या तरी कुर्त्याप्रमाणे त्याचा हात. चाटायला” तिनै' 
तयार असलेच पाहिज अशा भावना तत्कालीन इंग्लंडच्या बहुजनसमाजांत' 
बावरत असून, रिवाय आपल्या मोळकानें आपल्याला किती जरी महर तरी 
मालकाच्या अंगावर जर कोणी धांवून आलें इतर तर मालकाचें रक्षण करण्यासाठी 
त्याच्या अंगावर धांवून जाणं हे आपलें पवित्र कर्तव्य आहे अशीहि प्रजाजनांची 
समजूत अद्यापि त्या जननेंत रूढ होती. आपला राजा जुलमी आहे हें प्रजा 
जाणत असतांहि ती कदाचित्‌ द्याला ऐनवेळी मदत करण्यास घांवून जाऊन 
आपण हाती घेतलेल्या सार्वजनिक हिताच्या मुद्याला हरताळ फांसायला तयार 
होईल हा भीति प्रजाप्रतिनिधींच्या नेत्रांपुढं उभी होती. 

परंतु तात्त्वक विचार करून पाहिळं असतां राष्ट्रांतील जनतेला या बाबतीत. 
दोष देणें व्यर्थ आहे असेच काणचाहि वरवर विचार करणारा माणूस सद्ध! सांगू 
शकल. कारण धन्याला भोळखणें हीच विश्वासू प्राण्याची खरी वृत्ति हाय. ज्याप्रमाणें 
झेपिंत स्का पडळ असतां* दुसऱ्याच्या तोंडांत मारण्याच्या भावाने 
आपली थप्पड आपल्याच तोंडांत बसते, त्याचप्रमाणें प्रत्येक बाबतीत राजा जे 
म्हणून करायला जाई, तें सर्व त्याच्याच गळ्यांत येई. ही गोष्ट प्रजा जरी 
जाणत होती तरी एका ' धनी ' या शब्दांत ती मिंधी होऊन गेलेली होती... तो 
तिचा भ्रम प्रथम उडवण्याचें तरत प्रजाप्रतिनिधीनी मोठ्या युक्तीने स्वाकारल॑. प्रजा- 
पक्षीय प्रतिनिर्धांच्या सरळ आणि न्यायी खटपटीनें प्रजंतळा तो अम थोडक्याच 
अवधीत उडाला, प्रजाप्रतिनिधींनी राजपक्षाची स्वार्थी गूढ प्रमेये जेव्हां सर्व जनः 


(१४) 


तेळा मोठ्या ' निमिडपणानं आणि छातीठोक रीतीनें उलगडून दाखविली, तेव्हां 
जनतेचा विश्वास राजपक्षावरून उडूं लागून आपापसांतच जनतेचे गुप्त कट सुरू 
झाले. ही बातमी प्रजाप्रतिनिधींना समजल्याबरोबर त्यांच्या मनांतले सर्व किंतु 
विरघळून गेळे आणि लगेच स्टॅफडाच्या खटल्याला भयंकर स्वरूप देण्याची त्यांनी 
सुरुवात केली 

फडांचा खटला न्यायासनापुढे सुरू झाला. खटला सरू असतां इंग्लंड, 
स्कॉटलंड आणि आयलंड या देशांतल्या लोकांची मनं त्याच्याविष्द्ठ इतकीं खब- 
ळून गेली होतो का, जणू काय त्याच्याविषयींचें त्यांचें मत पूवीयासूनच वाइट 
होतं असा भास होत होता. न्यायसभंत स्टॅकडांच्याविरुद्ध पुरावा करण्याचें काम 
जरा सुरू होतं तरा त्याच्यावर जो अपराध शाबीत करण्याचें प्रजाप्रतिनिधींच्या 
मनांत होतं त्या बाबतीतला लेखी पुरावा ग्रथम त्यांना मिळाला नव्हता आणि 
त्यामळे त्यांची बाजु प्रथम धसरऱ्यासारखी दिसूं लागली होती. स्टॅफडं जवळहि स्वसंर- 
क्षणा्ध असा फारसा जारदार पुरावा जरा नव्हता तरा त्यानं आपल्या वक्‍तृत्वपर्ण 
अशा भाषामाधुय़रांच्या जारावर सब जनतेचा जो. मने त्याच्याविरद्द झाली होती 
दी. आपल्याकडे ओढून घेऊन राजपक्ष खराच अर्निय आहे असे कांही. काळ 
भासाविलें. त्यामुळें एकाएकी बदलणाऱ्या हवेप्रमाणे जनतेची मनें प्रजाप्रतिनि- 
घोंच्या विरुद्ध झाली, प्रजाप्रतिनिधि हेच खरे जुलमी असून स्टॅकडांदि राजपक्षी 
यांवर खाटाच जुळमीपणाचा पहेराव चढवण्याचा प्रजाप्रतिनिधींनी नीच उद्योग 
आरंमिला आहे असा सववत्र समज झाला. इतक्यांत त्या बदललेल्या वातावर- 
णाला पूवस्तररूप देणारा असा एक प्रचंड झेझावात सुरू झाला. त्या झेझावातानं 
जनतेच्या नेांपुढं आलेल्या घनदाट कृष्णवर्ण मेघपटलाळा साफ उडवून लावून 
पालमंटच्या विजयाच्या सूर्यकिरणांचा प्रकाश जनतेच्या नेत्नांपुढे उभा 
केला. अश्या तऱ्हेने पार्लमेंटच्या विजयाच्या दिव्य प्रक्राशाची 
चकचकीत प्रभारूप पताक जेव्हां जनतेच्या नेत्रांपुढं फडफडू लागली तेव्हां 
जनता पुन: स्ट्रेफडच्या विरुद्ध झाली.त्या वेळी प्रज'प्रतिनिधोच्या हाती स्टंफडंच्या- 
विरुद्ध जर सबळ पुरावा आला नसता आणि प्रजेची बदललेली मनं जर राजपक्षालाच 
चिकटून राहिळीं असती तर चार्लस राजाच्या मेंदूने आणि दोन्ही हातांनी म्हणजे 
होड आणि स्टॅफई यांनीं काय काय अनधं केळे असते यावी कल्पन करणें 
अशक्य झाळं असतें. परंतु अखेरीस सत्य तं सत्यच ठरलं ! 


(१५) 


त्याइतेक्कें निष्ठुर कोणीहि नसतं. सच्याइत्के कूर॒ कोणालाहि बनतां येत 
नाहीं. त्याचा अत्यंत निपट आणि ँनरभीडपणा. बाधू, नये म्हणून आपल्या 
भोंबती जरी खोड्या कल्पनाच आवरण उत्पन करण्याचा कोणी प्रयत्न करुं 
लागलं, तरी त्याचे त सत्वस्वरू्प अस्पष्टाहे करण्याची ताकत त्याच्या अंगी नसते 
ते खोट्या कल्पनांना विचकून बाहेर पडतं. ' हं पहा, मा. येर्थे आहें ' असे तें हृ 
तेथें आपळं दांत विचकून निर्भीडपणानें वाटेल त्याठा सांगत, ते काणाचेंहि एकत 
नाहीं. खोटयाला घडकी बसवून गर्मगळित करण्याची लाला फार होस असंत 
दुर्दैवाच्या कोळशानं रेखाटठेळं अघोर सत्व कर्थाहे पुसन टाऊतां येत नाहीं. 
याच्यावर जां जां इटी खिळवावा, तां तां त॑ अधिकच स्प2 दिस लागते. सत्य 
हें इतक कड असतें का, त असय कर्ासाठी वाटळ तं केळं दरा त॑ आपला 
कडूपणा सोडीत नाहीं, हळाहळ 31 वेळी. अमूल सनेळ; पण सत्य आपलें 
खरं खरूप कधीहि पालटावयाचे नाह. राजा असा को रंक असा, सत्याठा 
दोन्ही रारखेच. राजानं सखमुजपराक्रमाने आणि ' नाती राज्य चालावेळे आहे. 
किंवा ते अनोतीने चालविळे आहे. ही नोट स्य हे. वाऱ्यावर आरुढ होऊन 
सांगत जसं सर्वन संचार करते, तसंच तयाचा मोक्षटरि त॑ रका जयाला नोंब- 
दोच्या ध्वनी कथन करते. जगांतल्या सर्व वाऱ्याची मोट बांधणं शिवा त्याला 
आवरणं जितर्के अशक्य तितकंच सत्याला छपविणे अशक्‍य! सत्य हे सदा 
विजयी असायचेच हा सिद्धांत काणाळाद्‌ खोडून काढतां यायचा नाही 

वर कथन केलेल्या सत्त्याच्या जारावरच प्रिमने स्टफडंच्या विरद्द खटला 
उभारण्याचं श्रेय घेतलें होतं! स्टॅफ& बँ बोलणें संपल्यावर तो. मोळ्या शांततेने 
आणि गभारपणान उभा राहून म्हणाला, “ मत्रहा, जरा थांबा! इतक 
उतावाळ हाऊं नका! मां जा स्वराज्य आणि र्डातंत्य यांच्या 
मागतला जबरदस्त पहाड खणून काढून अजाजनांना स्व” 
मतानें निवास्तपर्णे आपला मागे आक्रमण करण्याला सुलभ 
रस्ता तयार करून देण्याचे काम हाती घेतडे आहे तें "कांहीं 
अख तसं लचेपेचे नाही. माझ्यापाशी राजपक्षांदांच्या स्वार्थी 
लवाड्यांची सत्ने सामुय्रा तय्यार आहे. शेवटचा भयंकर सुरुंग 
खणून तयार झालेला आह. आतां त्यांत दारू आंतून त्याला 
विस्तव लाबायचीच काय ती बाका उरलेली भाहे. तेवढे ते. 


(१६) 


काम आतां आपणां सर्वाच्या साह्याने पार पडछे म्हणजे 
आपण सव प्रजांससाक स्वराज्याच्य़ा वातावरणाच्या पहिल्या 
पार्यरींचं आक्रमण केलेच म्हणान समजा! 

इतर्के बोळून पिमरने आपल्या खिद्यांतत एक कागद बाहेर कोढला आणि 
पुन्हां तो बोलंला, “ सुरुंगांतल्या दारूला विस्तव लावणारा हाच कागद आहि. 
हा जरी निर्जीव पदार्थ आहे असे दिसते आहे. तरी याच्यांत फर्णीद्राच्या 
हजारा. जिव्हा आहित. आतां थोडक्याच अवकाशात तो आपले खरें स्वरूप 
प्रगठ कराल 

पिमून पुढें मांडलेला कागद पाहून आणि त्याचं शांतपणोचें पण जोरदार 
भाषण ऐकून जनतेची मर्ते पुन्हां स्टकर्डांच्या विरुद्ध खवळळी. 

स्टॅकईच्या खटल्याला ता. १२ मार्च रोजीं सुरुवात झाली होती. ता. १२ 
एप्रिळ रोजी पिम्‌ उभा राहिला आणि म्हणाला, “ गेल्या वर्षीच्या मे महिन्यांत, 
ज्या दिवशी शो पार्लमेंट राजानें आपल्या नौकरशाहीच्या सहृथांने बरखात्ते 
केळी, त्याच दिवशी सकाळीं स्ट्रॅफ्ड यानें सरकारवाड्यांतल्या खलबतखान्यांत 
पा कागदावर जे कांही लिहिलें आहे त्याप्रमाणें चार्लस राजाला वागण्याचा उपदेश 
डला आहे तो उपदेश प्रजेच्या किती गांजणुकचा होता तो आतां ऐका! ” 

इतके बोलून तो ते पत्र मोठ्याने वाचु ढागळा, “ कोणच्याहि तऱ्हेची 
देरंगाई न करतां व्यापारी जहाजांवर वाटेल तेवढा कर बसविला असतां तो. 
त्पन्न होणे सध्यांच्य़ा परिस्थितीत अगदी अशक्‍य नाहीं, महाराजांनी प्रजेची 
'ने॑ अजमावून पहून ती. चंबकमण्याप्रमाण आपल्याकडे आकाप्रित वरून 
तळी आहेत यांत शंका नाहीं. सध्यां महाराज करतील ती पूर्व दिशा 
णार आहे, कारण जनतेत चांगळीच फूट पढलेली आहे. त्यांतूनहि 
हाराजांच्या मताप्रमाणे जर जनता चागणार नाही, तर तिला तज्षी बामायला 
पणे फारस कठीण जाणार नाहीं, आयर्ळेडम़ध्यें राखून ठेवलेली महासजांची 
1 कोळकी सेना आहे, तिबें जरासें उम्र स्वरूप धारण केलें म्हणजे झालि. क्रार्व- 
ग साधायला उशीर लागणार नाडी, 
शहा पत्नांतदी पिते वाचून दाखविलेली हकीकत श्ट्रॅकडच्या .व्रिकद 
यनंच्बा पुराव्यात दाखल करूयांत आठी. अशा. रीतीसें .स्ट्रॅक्डनें राजाला 
जल्या उपदेशाची लेखी. नक्षल. त्याला कशी मिळाली .इहित्यानें पी :पुढीलन 


(१७) 


प्रथाणे सांगितळें. तो म्हणाला, “ कांहीं दिवसांपूर्वी माझे परम मित्र सर यंग 
व्हेन हवे हिंबतापानें आजारी पडले असतां मी त्यांना भेटायळा गेलों होतो. त्या- 
बेळी आतांच जा कागद मीं स्टॅकडंच्या विरुद्ध पुराव्यांत दाखल केला आहे. 
तो त्यांनीं माझ्या हाती दिला ह्वाता.' 
यंग व्हेनकडून वरील कागद पिमूला मिळाला असे जेव्हां स्पष्टपर्गे जाहीर 
झालें तेव्हां व्हेनजवळ तरी तो कागद कसा आला असावा हॅ समजून घेण्याची. 
जनतेनें साहजिकपर्णेच इच्छा प्रगट केली. येग व्हेन हा कांहीं राजाचा ग॒प्त सहा 
गार नव्हता, आणि तसा जर तो असता तर तल॑ काम पतकरण्यापूर्वी घेण्याच्या 
शपथेनें तसल्य़ा गोटीचे आविष्करण करण्यास त्याल! प्रतिबंध केला असता हें 
जनतेला पुर माहीत होते, आणि त्यामळें त्या कागदाची चमत्कारिक हकीकत 
समजावून घेण्याची जनतेची जिगाषा जरो दुप्पट जोमानं भडकली तरी ती! 
थोडक्याच अवकाशांत शांत झाली 
- व्हेन शांतपणे उभा राहिला आणि अत्येत गंभौरपणाने म्हणाला, “ माझे 
वडीळ चार्लस राजाचे गुत्त सह्वागारांपैकी एक होते हँ सर्वअसिद्धव आहे. ते 
इंग्लंडच्या उत्तरेकडच्या प्रदेशांत कांही सरकारी कामाचा सरळपणाने निकाल 
लावण्यास गेळे. असतां त्या कामी उपयोगी पडणाऱ्या कांही. कागदपत्रांची 
त्यांना आवरयकता उत्पन्न झाली. तेवद्याकरितां त्यांनी आपल्या कपाटाच्या 
किल्ठ्या माझ्याकडे घाडल्या होत्या, त्यांना ज्या कागदांची जडरी होता. ते मो 
शोधीत असतां, एका तांबड्या मखमलीच्या आवरणामध्यें कांहीं कागद निराळेच 
.गुडाळून ठेवलेले माझ्या दृष्टीस पडले. माझे साहजिकच त्यांकडे लक्ष गेलं. मी 
ते उंधडून पाहिले, त्यांमध्यें माझ्या बडिलांच्या हातचेच लिहिलेले सर्व कागद 
मळा. दिसले. माझ्या वडिलांनी स्मरणटिप्पणं म्हणन ते कागद लिहून ठेवेलेळे 
होते. माझ्य़ा तौर्थरूपांचें हस्ताक्षुर राजदरबारांत प्रसिद्द असल्याकारणानं या 
दाखल केलेल्या पत्राच्या अक्षराच्या सत्यतेबद्दळ , शका घेण्याला जागाच नाहीं 
त्या मखमलीनें वेटून ठेविळेल्या कागदांतच हा कागद मला सांपडला, स्टॅकईनें 
राजाला केलेल्या उपदेशाचे स्मरणटिप्पण. म्हणून तो कागद माझ्या 'वडिंखांनी 
स्वदुखुरानें लिहून ठेविेळा होता. तो कागद वाचून पाहिल्यावर मला त्याचा 
पुडे केव्हां तरी मोठा उपयोग होईल असें बाटल्यांबरून मीं तो कागद. आपल्या 
वहिळांमा न :कळदिता आपल्या ताब्यांत घेतला, नेतर थोडक्याच दित्रसांनीं त्या 
श्‌ 


(१८) 


कागदांबद्दल माझे परम दोस्त मि. पिम्‌ यांचे मत घ्यावे म्हणून मी तो 
त्पांनो_दाखवून त्याची एक नकल करून घेण्यास सांगितलें, त्यांनीं त्याप्रमाण 
नकळे करून घेतल्यावर त्याबदूल विचार करून आपे मत मला कळाबिले. 
सध्यां तोच अस्सल कागद येथे दाखल करण्यांत आला आहे.” | 

 स्टॅकडच्या जरी सर्व आशा लयाला गेल्या होत्या तरी ही हकीकत ऐक- 
तांच त्यानं पुन्हां आपल्य़ा वाकूपांडित्याने जनतेची मनें राजपक्षाकडे आकर्षित 
करून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करण्याची जरी जिवापाड मेहनत केली तरी ती 
सर्व व्यर्थ गेढी | आणि सर्वांची अशी समजूत झाली को, प्रजापक्षाच्या वृक्षावर 
कुऱ्हाड मारुन त्याला जायबंदी करुं पाहणारा स्ट्रक्ड हाच मूळांत असल्यानं 
त्यांचीच प्रथम नायनाट होणें इष्ट आहे, प्रजापक्षीय पुढारी याम्रमाणं ह्या दुसरा 
खाड] मोठ्या चातुर्याने कुदून पार झाले, 

: आतां प्रजाम्रतिनिधींना तिसरा व शेबटचाच काय तो खाडा कुदून पार 
होण्याचें बाकी राहिले होत. तो तिसरा खाडा असा होता कीं, आतांपर्यंत स्ट्रॅफई- 
बॅर॑ शाबीत केलेले आरोप हे त्याला धोर अपराधाखालीं आणितात किंबा नाहीं 
हृ पाहायचे, स्टॅंकर्डचें म्हणण असं होते की, प्रजेच्या स्वातंत्र्यावर गदा आण- 
प्याचा. जरी त्यानं प्रयत्न केळा असडा, तरी तो त्या वेळच्या इंग्लंडांतल्या कायद्या- 
प्रमाणें राजद्रोही कधींच ठरणें शक्‍य नव्ह्ते; कारण तसा त्याला ठरवायला तो 
कायदा, अपरा होता. प्रजेच्या हकांचा पायमळडी करून प्रजेला त्रास देण्यास जरी 
तो कारणीभूत झाळा असला तरो तत्कालीन कायद्याप्रमाणे तो अपराध फारस 
मोठा गगतां येगारा नव्हता. एकंदरीत त्याचें म्हणणे असं होतें की, त्याच्यावर जो. 
घोर अपराध लादण्याची खटपट सुरू होती तो त्याच्यावर कोणच्याहि प्रकार 
शाबीत होणें शकय नव्हत. राजद्रोद्दासंबंधाचा त्या वेळचा इंग्ढंडांतला कायदा पुडील. 
प्रमा होता. ' ४11 ७७३ ९४९१0००११५ , ७0१ 6४७१७०१) ९)8९ 
क88 10000४. ” याच कायदयाच्या अन्वये स्ट्रॅफर्डनं असा ' मुद्दा पुढे 
आणला को, तो राजाच्या मताप्रमाणे काम करीत होता व लाच्या स्वमताचा त्यांत 
लेशहि नसन्यान त्याच्यावर कोणच्याहि तऱ्हेने राजद्रोहाचा अथवा प्रजा- 
द्रोहांचा भयंकर अपराध न्यायदेवतेला शाबीत करता येणे शक्‍य नव्हतं 

याजर न्य़ायार्धाांचा असा अभिप्राय पडला कीं, प्रजेच्या विरुद्ध कट 
क्ररणें हा जरी सध्यांड्या कायद्याप्रमाणे अपराध ठरत नसला, तरा इतउत्तर तो 


(१९) 


द्रोहव गणला जाईल. राज्यशकटाच्या कळसाठा हात. घालणाऱ्याकर, 
बेडखोरा टा आरोप ठेवून शिक्षा करणें आणि त्या शकटाचीं चार्केच मोहून टाक- 
णाऱ्यावर अपराध लागू न करतां त्याला सोडून देणे, या दोन्ही गोष्टी कोत्या 
ज्ञानाच्या आणि अन्ग्रायाच्य़ा द्योतक आहेत. .झाले-आटपलें ! कायद्यांत बदल. 
व्हायची वेळ आली. लागलीच वरच्या कृत्यास अनुलक्षून त्या बाबतीत एक नवा 
कायदा तयार करण्यांत आळा आणि तो प्रजापक्षाय पार्ठमेटच्या सभेत पसार 
करण्यासाठी घाडून देण्यांत आला. ज्या परिस्थितीतून तो जावा लागत असे, त्या 
सर्वातून तो जाऊन-<-राजानें जरी--' मी अज्ञा कायद्यावर कधी सहो करणार 
नाही--? असे उद्गार काढले होते, तरी अखेरीस राजा चालंसाची त्यावर सही 
होऊन तो पसार झाला, त्या कायद्यावर चार्लस राजाने सही केलेली जेव्हां. 
स्टेफर्डाला समजली, तेव्हां त्यानें एकदम ऊष्ण असा दीषश्व'स सोडन आकाशा- 
कडे डोळे व हात करून म्हटले, “ कोणीहि कधी राजावर किंबा स्वतःवांचून 
इतर कोणांवर विश्वास ठेवणं हं काम अत्यंत धोक्याचे आहे. जनावरांवर विश्वास 
ठेवला असतां ती उपयोगी पडतात, परंतु मनुष्य प्राण्यावर विश्रास. ठेवण्याने 
मुक्तीच्या ऐवजी रोरव नरकवासच प्राप्त होतो. ” 

कायदा पसार झाला व स्टॅकडाला शिस्च्छेदाचो शिक्षा ठोठावण्यांत 
आली. व्हेननं जो कागद पुराव्याकरतां म्हणून पुढं आणला होता, त्या 
कागदांतील मजकू( ज्या दिवशी घडळा त्या दिवसापासून एक वर्य आणि एकच 
आठवड्याने स्टकडांचा टॉवर हिळ येथें शिर्च्छेद करण्यात आला. याप्रमाणे 
प्रजाप्रतानिधी तिन्ही खाळ्यांवरून अचुकपणे कुदून पार झाले. 

प्रजापक्षाचा केवार घेऊन भांडणाऱ्या त्या वेळच्य़ा लोकांना आपला शब्द 
खरा करण्याची फार मोठी संवय लागली होती. ही संत्रय़ ज्यालवेळा मनुष्य- 
प्राण्यांत द्ग्गोचर होते तेव्हांच त्याचे सर्व हेतु खातीनें साधतात, आणि याच- 
प्रमाणं स्टंकडाने प्रजापक्ष सोडून राजपक्षाचा जेव्हां अवठं। कडा, (व्हा पिमूर्न 
त्याठा असं बजाक्लिं होतं कॉ, “ तू पहिजे तर आमा पक्ष मोड, पण आम्ही 
माव ते टाळके आमच्या ताब्यांत घेतल्यावांचून कथा राहणार नाही ह पक्क 
घ्यानांत ठेव ! ” पिमनें शेवटी हे आपले शब्द कते ख? - ६ अपील गे टीवरून 
वाचकांच्या ळक्षांत आलेच असेल. यालाच म्हणावे गालेरः -:, 


(२०) 


चार्लस राजा ज्या शक्तीचा दास बनून जिच्या अनुरोधाने वागतो आहे, 
तिचाच नाश केल्यावर तो आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल असं जे. प्रजापक्षी- 
यांना वाटत होतें, ते स्ट्रंफश्‍चा नाश केल्यानंतरहि चाळसाच्या पूववत्‌ चाल. 
असलेल्या वागणुकीवरून खोटं ठरल. तो जरी स्त्रयंसिद्धतेनं वागण्याची फुशारकी. 
मारीत असे, तरी त्याला बकिंगद्यामचें फार साहाय्य होत असे. बर्किंगह्ममचा 
शिरच्छेद झाल्यावर त्यानें आपले जें नवें मित्रमंडळ बनविले होतें, ते त्याचे 
त्यानें अनकरण करण्यासाठी म्हणून बनजिळं असून त्यानें स्वतःचा म्हणून जो 
स्वमतांचा चिरेबंदी रस्ता तयार केळ! होता त्यावरून आपल्या बिनीमागें येण्या- 
छाठी बनविले होतें, स्ट्रॅकई, लोड, बकिंगहम वंगेरेचे जरी प्रजापक्षपाती यांनी 
शिरच्छेद करविले तरी चालस राजा हा स्वतःला अभिजात समजत असल्या. 
कारणाने त्याचं करणेंहि त्याला तर्सेच बाटत होते. त्याचा संबेच्छाचारी आणि 
निरंकुश विहार प्रजेला पूर्णपणें उच्छेदकारक वाटत होता. राजा आणि 
प्रधानमंडळ यांमधील देषभाव दिवसेंदिवस जास्तच जोरानें वाहू लागला. 
एके दिवशी तर त्यानें मंर्त्रग्रहांत शिरून त्याच्यांविरुद्ध जे होते त्या सवाना 
त्यांने एकदम केद केठे, यामुळें राजा व प्रजा यांमध्ये आतां पूर्ण बिघाड 
झाला. प्रजेने उप्र स्वरूप धारण केळे राजाच्या दपोचा भंग होऊन त्यानें 
आपलें पाऊल लंडन राजधानींतू न काढिळं आणि उत्तर दिशेचा मार्ग धाला. 
ह्यानें हृद्य नांवाच्या प्रांतांत जाऊन राहूण्याचा निश्चय केला. शेवटीं तर इ. स. 
१६४९ च्या आगस्ट महिन्यांत ना2गहूंम येथें त्यानें खतः स्वजनभकोपाचें 
( टाप) श०1 ) निशाण उभारले, 

राजा आणि प्रजा यांमधीळ या जनप्रक्रोपाच्या संप्रामाने प्रजापक्षाला जी 
विजयश्रार्नि माळ घातली, तिचे अम्नेसरत्व फेअरफॅक्स आणि क्रांमवेल यांना देणें 
जरी रास्त असलें, तरी ही गोट खरी आहे को, रणमेदानावर तरवार गाजवून 
विजयी झाळेल्या सैनिकांच्या आधी प्रधानमेडळांतील मुत्सद्यांनींचे जय मिळ- 
विला होता. त्या स्थितीत युद्दकलाविशार्दांच्या इतकच जोखमीचे काम मंत्री 
मंडळाच्या माथ्यावर होतें. . बरिज्र तायक व्हेन ह्याने दाती. समशेर धरून रण- 
मैदानावर कधीहि प्रवेश केळा नव्हता किवा त्यानें तसें करण्याचा प्रयत्न केला असता. 
तरी तो कधीहि याद झाला नसता, अशी जरी खरी गोष्ट होती, तरी प्रजाप- 
क्षीय सेनेच आधिपत्य स्त्रोकारून ज्या कामवेलने पुढे रांजपक्षावर विजय संपादन 


(२१) 


केला, त्याच्याच इतकी तंतोतंत त्याची कौत गाणें अगदी योग्य का आहे हे 
त्याच्या पुढच्या चॉरिलावरून कळून येणार आहे. | 
राजपक्ष आणि प्रजापक्ष यांच्यामध्यें जरो एकसारखं बारा महिने सुद्ध सुरू 
शोते, तरी प्रजापक्षाच्या युद्ध कलेवर विजयश्री लुब्ध होईना, इंग्लंडच्या पश्चिम रणां- 
गणावर राजपक्षाचा पूर्ण अंमल बसून त्याच कठोर आणि जुलमी छत्ताखाली थोड- 
क्याच वेळांत सर्व देश कायमचा पारतंत्र्यांतळे तुकडे चघळीत राहणार अशीं स्पर 
चिन्हे जरी दिस लागली, तरी तीं मृगजलवत्‌ होतीं असेंच अखेरीस ठरलें. मोत्र- 
मंडळाने स्कॉटलंढशी तह करण्याचा घाट घालून तिकडे तशा आशयाची थेळीहि 
रबाना केळी, त्या बाबतीत झुरंडनानें असे उद्गार काढले आहेत को, स्कॉच 
लोकांशी सह्ठा करण्याच्या वाबतींत जे अधिकारी नेमले गेले होते, त्यांपैकी व्हेन 
हा एक असल्याकारणानें इतरांच्या नांवांचे स्पष्टीकरण करण्याचें कारणच नाहीं. 
कारण सर हरी व्हेन हा इतरांचे मुंडके असन इतर सर्व त्याची घडं होती. क्रॉम- 
बेळने जितक्या कुशलतेने शरसंधान केळे तितक्‍याच पराकाष्ठेची ळेनने आपली 
मत्सदेंगिराची शिकस्त केली. क्लेरेंडनानं त्याच्याविषयी आणखी असेंहि म्हटलें 
आहे की, * रत९ ७७ ०७७ 00 ठळ€शा काते १९७९१४९ ७ 
क1012 190107, ७1100 6इ00))60 11 081६ 810 ९09712, 
फा 16 तात पा 1059012 ७1९४९19110) 9110 १९20119. 
इंग्डंड आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांचे ऐक्य होण्यास फक्त काय ती 
प्रकाच गोष्टीची अडचण होती. ती गोट धर्मविषयक होती, चाळस राजाने स्वतः 
तयार केलेलें धार्मिक म्रार्थनेचं पुत्तक स्कीच लोकांनी उपयोगांत आणलेच पाहिजे 
असा ज्या वेळी जुभाचा त्रास होऊं लागळा त्यावेळी स्काच डोक एकदम मध. 
'माशांसारख चवताळून उठून, चा. साच्या भावती त्याला देश करण्यासाठी घिरज्या 
मारूं लागले. ते त्याचे ढचके तोडण्याच्या बेतांत आठे, एका विंचवानें एके ठिकाती 
"नांगी मारळेली पतकरत; पण हजारा विंचबांच्या नांग्यांच डेख सहन करण 
अशक्य असतं. स्कॉच लोकांनीं चार्लस राजाच्या जुलमी कृत्यांना झुगारून देऊन 
मोठ्या जोरानें एक नवी भीषण स्वरूपाची वावटळ उठविछी, ह्यांनी पूबीच्या 
थार्मिक गोष्टींना गुंडाळून ठेवून स्वतंत्रपणे एक नवाच 'सल्यप्रतिहञ॑ (0०7९॥७1१) 
या नांबाचा पंथ उपस्थित केला. आणि सर्वत्र ' म्रिलसी ' चा उच्छेद कंइन 
प्रिस्‌बिटिरियन' प्रमींचा प्रभार करण्याचा तीत्र खटपट सुरू केली. स्कीच लोक जरी 


(५९) 


इंळंडच्या प्रजापक्षीयांशीं सक्ठा करायला तयार होते तरी त्यांचें हणणे असे होतें 
की, “ आम्ही स्थापिठेल्या नव्या ' सत्यम्रतिज्ञ ' पंथाचा इंग्लंडने स्वीकार करुन 
सर्वत्र आमच्या “ प्रिसूविटेरियन ' पंथाचें प्रामाण्य मानिलें पाहिजे.” 
ळडन शहरांतील आणि इंग्टंडमधील बरेच लोक स्कॉच लोकांच्या वरील 
म्हणण्याप्रमाणे वागण्यास तयार झाले; परंतु व्हेन आणि क्रामवेल यांच्या बाजूच्या 
स्वातत््याभिमान्यांना तसें करणें इट वाटेना. तसें घडून येणें अशक्य भाहे असें 
त्यांचें म्हणणं पडले, खरें पाहिठें असतां तसें घढणें जर शक्‍य असतें तर व्हेननें 
ह्या गोष्टींचा फायदा घेऊन तसा योग जुळवून आणण्यास कधींच माधार घेतली 
नसती. कारण व्हेनच्या हृदयांत फक्त ' स्वातंत्रय ' याच एका घमचिं अधिष्ठान 
होतें. त्याला 'सत्यप्रतिज्ञ' काय किंवा 'प्रिस्‌बिटेरियन' काय यासारख्यांची कांहींच 
किंमत नव्हती. त्याचें सर्वस्व काय त॑* स्वातंत्य ' या शब्दांत असल्याकारणाने 
बाटेल त्या घर्मप्थांच त्यांत संमिश्रण द्वोण्याला पुरोपूर जागा होती. त्या ' स्वातंत्र्य 
या झन्दाची किंमत त्या काळी फार मोठी होती, दत्तात्रेयाचं नांव निघालें असतां 
हिंदु भाविक लोक ज्याप्रमाणें नमस्कार करतात त्याप्रमाणें त्या काळी “ स्वातं-य 
मा शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर इंप्रजी राष्ट्रांतठ प्रजाजन नस्रतापूर्वक आपली 
मान वांकत्रीत असत; पण यांत कांहीं विशेष होतें असं नाद्दी. कारण तो शब्द 
केव्हांही पूज्यच राहणारा आहे 
खरें पाहिळें असतां हिंदुस्तानांतळा मुख्य जो आर्यबैदिक धर्म, तो सर्वस्वी 
उ्कारमय असून सौरपंथाचा असतांहि त्यांतूनच--श॥क्त, गाणपत्य, वैष्णव, रेव 
रामानुज, जेन, नोद वगेरे जसे अनेक पंथ निघून धारमेक गोष्टींमळें समाजाच्या 
ऐक्यांत विस्कळितपणा झाला आणि शोयंधैर्यादि गुणांचा लोप होऊन आपसांतील 
धार्मिक मात्सयीन राष्ट्राचा घात झाला, त्याचप्रमाणे इंग्लंडांतही एकाच खिश्चन 
घर्मातून--इपिस्कोपेठियन्स, प्रिस्‌बिटेऱियन्स आणि रोमन कॅथालिक्स असे जे 
निरनिराळे तीन पेथ निघ्राले होते. ते एकमेकांवर उंच उसळी मारुन आपेंच 
क्रष्ठत्व प्रस्थापित करण्याच्या कासी मोठ्या जबरदस्त जिगीषेची खटपट 
"करीत होते. चार्लस राजाच्या वेळी इंग्ढंडांत अशा तर्‍हेनें धार्मिक गोष्टींनी 
गोंधळ उडबिला असतां एके दिवशीं ज्यांचे शब्द ऐकले असतां अंगावर थरारून 
रोमांच उभें राहते त्या प्रिस्‌ंबिटेरियन पंथाच्या लोकांच्या पुढाऱ्यांनी भर सर्भेत 
जुलूम जुढूम * म्हणून फारच कर्कश गर्जना 


(.२४॥,) 


त्याच * जुडूम ' या शब्दाच्या. गर्जनेला. उतरादाखळ म्हणून व्हेन .५ 
त्याच्या पक्षाचे जे लोक ' स्वातंत्रय ' ह्याच झन्दाळा आपरे देवत.मानीत अब्वत, 
झरंनी त्याच वेत्ट भिनिस्टरच्या सभेत “' त्याच शब्दाला राष्ट्रकोशांतून हुसकावून 
लावण्यासाठी भातां सर्ब जनतेनें हाते शत्ल घरायचें असून सर्व घर्मपर्थांना कांही 
काळ विसरुन जाऊन सर्वाचे आद्य दैवत “ स्वातं्य ! हेंच करायचें आहे ” असे 
जोराचे उद्रार जरी काढले, तरी स्वातंत्यप्राति करून घेण्याचें काम मोठें बिकट 
आणि जोखमीचे होते. प्रबल राजपक्षाशी असहाय्य प्रजापक्षाला झुंजून का्यीसेदि 
करून घ्यायची होती. व्हेननें संकल्प करुन योजिलेळें कार्य मोठें राक्षसी आणि 
. अवघ होतें. ह... 

कांही ब्षीनी पुढें व्हेनवर राजदोहाचा आरोप येऊन न्यायासनापुढें त्याचा 
शटला चालला असतां त्यानें पुढीलप्रमाणें भाषण केलें. “ आपण स्थापि- 
लेल्या धर्मपथांत जर काणी येत नसेल तर स्वतःच्या मनगटाच्या जोरावर जंबर- 
दस्तीनें त्याला केद करून त्या धर्थपेथांत ओढून घेण्याची जी जुलमी पद्धत आप- 
णॉस * स्यप्रतिज्ञ ' म्हणवून घेणाऱ्यांनी सुरू केली आहे, तिच्यामुळे राजकारण 
आणि धर्मबाबत या दोहोंची सांगढ घालण्याच्या बाबतीत स्वतंतपर्ण विचार कर- 
पारे जे लोक आहेत त्यांची मदु अंतःकरणे दुखवून भूतदयेला लाथेने तुडविल्या . 
सारखे होणार आहे, मी नेहमीं ईधराचा शब्द खरा मानता. 'सत्यप्रतिज्ञ' मंडळाने 
आरंभिलेळे काम मोठ्या प्रेमानें शेवटास नेऊन आपापसांतील तेटे विसरून जाऊन 
आरंभिलेल्या कामांत तरी निदान मतभेद न होऊं देतां. मोठ्या विटोईनें जसं 
आपलें मत स्वतंत्र आहे तसेच दुसऱ्याचॅह्रि असले पाहिजे या नैसर्गिक न्यायाने 
दुसर्‍या लोकांनीं आपल्या पेथांत यावें *दृणून आपण जसा त्यांच्यावर' जुलूम 
करतो तर्सेच करण्याचा त्यांनाही उलट पक्षी अधिकार आहे ही गोष्ट प्रत्येकाने 
ध्यानांत ठेवली पाहिजे. | 

असो. याप्रमाणें इंग्ढंड आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांत फक्त एंका 
धार्मिक गोष्टीसंबंधाने एका होण्याची,जरी नड पडली होती तरी व्हेन स्वतः कर्ण- 
धार होऊन त्याने पार्लमेटरूप नीका पैळतीराळा मोठ्या चातुर्याने बल्हबून 
अली. स्कॉच लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यानं. “ सप्रतिह्ठ ' पंथ जरी स्थापन 
होऊ दिला नाही तरी त्याच्याऐवजी * पवित्रसंघ ' ( 8012001 1,७७० ) 
हा पंथ स्थापन करून त्यांत 'सत्यप्रतिज्ञ ' पेथाला संमित्रित करून घेतले. असं कर- 
ब्यात त्याचे दोन उद्देश होते.राजकाय आणि धामिक या दोन बाबतींत त्याठा इंग्लं- 


(२४) 


डांत जी सुधारणा घडवून आणावयाची होती ती त्यानें करीलप्रमाणे घडवून आणून 
आपल्या मताप्रमाणे शेवटास नेळी, त्याचें मुख्य तत्त्व * ईर्मेरित ' हें असून 
त्यावरच त्याचा पूर्ण भरंवसा आणि भार असल्यामुळें त्यानें जे जं म्हणून काँई| 
केळें ते त सारें * प्रिसूबिटेरियन  पंथीयांना मान्य झाले. 
स्कॉच लोकांनी एकदम एकवीस हजार सेनिकांची हजेरी घेतली आणि 
त्यांना स्कॉटलंडच्या बफीच्छादित प्रदेशांतून दक्षिणेकडे इंग्लंडांत उतरून 
जाध्याचा हुकूम दिला. राजपक्षीयांची तर पूर्वीपासुनचीच जय्यत तयाते होती. 
त्यांची व प्रजाजनपक्षीय स्काच आणि इंग्लिश यांच्या सॅमित्रित तैन्याची पहिली 
चकमक मार्स्टनमूर येथें झाली. त्या ठिकाणी क्रीमवेलनें मोठें रणकोशल्य दाखवून 
आपल्या प्रजापक्षाची सरक्षी करून दाखविली हँ जरी खरें आहे तरी तसं कर- 
ष्याचा योंग जुळवून आणण्यास व्हेनच्या भंदूचाच तानचतुर्थाश उपयोग झाला 
हाह निंविबाद खरं होते. 
रणभूमीवर जुळमी राजपक्षाच्या विरुद्ध संत्रस्त जनतेला हत्यार उपसून रण- 
दाबावर दोन द्वात करण्यास लावण्याचं महत्कार्य हेंच काय ते व्हेननं प्रथम 
आणि एवढेंच त्याच मासल्याचें केलें. त्यानंतर त्याला ज॑ एक मोठें धाढसाचें कार्य 
करायचें होतें, त प्रजापक्षीय. नूतन व्यूह्घटना हें हाय. स्कार्चांशी इंग्लिश्यांनी 
केलेल्या तहाप्रमाणे त्याळा सेनेची जरी भरती मिळाली होती तरी सेनानायकाची 
अपेक्षा असल्यामळे आणि प्रजापक्षीय सेनानायकांनी आपली समशेरबहादरी 
अद्यापि योग्यपणे दाखविली नसल्यामुळें व्हेनला फक्त तशा तळूचीच व्यवस्था करणे 
भग पडलें. प्रजापक्षांय सेनानायकांस शाब्दोच्यार करण्यास कठिण अशा पदुन्या 
असून श्ञिवाय ते जरी अळंस, ठोर्डस बेगेर होते, तरी झालेल्या एकाच संप्रामांत 
त्यांनी नांवाप्रमार्णे &ति मुळीच बजावलेली नव्हती, जण काय जयश्री त्यांना माळ 
घालायळा भित आहे असंच ल्या वेळीं लांचे वर्तर्न दिसळें. मार्स्टनमूर येथें जयभीने 
त्यांना जरी. चुकून माळ घातली, तरी ते तिचा अंगिकार ढ.रण्यास ते भीत होते अस 
त्यांची बृत्ति दशवीत ह्वोती. जो तो आपल्याच. घमेंडीत गक असल्यामुळें कोणाचा 
पायपोस कोणाच्या पायांत नाह अशी स्थिति झाली होती. एकमेकांचा उत्कर्ष एक- 
भेकांना सहन होत नसल्याकारणाने राजयक्षाचा पराजय करण्याचा प्रयत्न करण्याच्या 
ऐवजी प्रझेक जण आपापसांत भंतत्थपणे प्रथ्येकाऊळा चीत करण्याच्या खटपटी 
करीत होता. प्रसंग कोणचा आहे भाणि झापण कसें वागर्ढें पाहिजे. हं. ओळखून 


(<५) 


-योग्य काम बजावणारे लोक त्यांच्यांत फारसे नव्हेत ब जे कांढी थोडेसे कर्तृत्व 
'बान्‌ होते, त्यांना आपळे खरे कर्तृत्व दाखविण्याची मनापासून इच्छा नव्हती, ज्या. 
वेळीं जे करागळा पाहिजे तं सरक मार्गानें करण्याची त्यांची इच्छा नसल्यानें 
केवळ अढदांड पोराला चमकीचा धाक दाखवून वठणीवर आणण्याचा जसा प्रयत्न 
करण्यांत येतो तसाच चाळस राजाला वठणीवर आणण्याचा ते प्रयत्न करीत होते. 
'एकदरीत काय की, प्रजापक्षाला ज्या तऱ्हेची त्यांची वागणूक अवश्य पाहिजे 
.झेता तशी ती नव्हती. शि 
असल्या या पोरकट गोष्टींचा व्हेन आणि क्रामवेल यांना तिटकारा असल्या- 
कारणाने त्यांना त्यांचें वर्तन पसंत पडेना व त्यामळ ते सेनानायक त्यांच्या मताने 
नालायक ठरले. ते दोघे सत्पुरुष दृढनिश्वयी असल्याकारणाने त्या सेनानायकांनी 
चालविलेळें भातुकलीचे बालिश नाटक वास्तविक अंगिकारायर्चे नव्हतें. त्यांच्या 
त्या बालिशतेचा परिणाम त्यांनाच पुढें भोंगावा लागला. व्हेन आणि क्रामवेल 
यांनी स्वराष्ट्रोद्दाराच्या कामांत मनःपूर्वक द्वात घातला असल्यामुळें आणि तें कृत्य 
आपण परमेश्वरी प्रसादानेंच करीत आहोत अशा त्यांची ठाम समजूत झाठी अस- 
त्यामुळें, त्यांनी त्या वेशपरंपरागत सरदारी चालत आलिल्या व नेभळेपणाने दढा- 
'क्विंगन दिल्यामुळे फक्त तोंडांतच शोय॑ उरलेल्या सेनानायकांना रजा देऊन 
स्वमतानें नूतन व्यूहघटना केठी आणि त्याचमुळें अखेरपर्यंत त्यांची सेना अजिक्‍्य 
'राहिळी, ही जी नवीन सेनारचना त्या दोघां नरत्रष्टांना केला, ती कशी केली व. 
( 8-१९151॥2ट ०१111911८6 ) स्वमत बाजूला ठेवून तिला स्वतः- 
च्या तंत्राने कशी वागायला लावली याची माहिती येथ देणे जरी कांही फारसें 
अवघड काम नाही तरा तशा तऱ्हेचा न्यूह्ह रचण्यास कोणचे व किती अचाट 
आणि अलौकिक बुद्धिसामर्थ्य असलें पाहिजे याची कल्पना करणें फारव अवघड 
आहे. या गोष्टीचे श्रेय क्रीमवेलला देणें जरी कितीहि सयुक्तिक असलें तरी त्याचा 
अधी बांटा अलौकिक बुद्धिमत्तेच्या आमच्या चरित्रनायकालाहि देणें बाजवी आहे. 
चार्लस राजा नेहमीं ज्या खुल्या'दिलाच्या आपण गोष्टी करीत आहों असं 
दाखवीत भसे त्या त्याच्या प्रजाजनांना आपल्या विरुद्ध अशा भयंकर कारस्थाना- 
'च््याच-बाटत असत. त्यानें स्काच, ऐरिश, म्रेंच ब डच या राष्ट्रांशी अगदी 
मोकळ्या मनाचा व्यवहार ठेबिळा होता.इतकंच नव्हे तर तो आपलें पाळमेट, इंग्लिश 
सेना, प्रिसूबिटोरियन्स, कंथांलिक्स, फेअरफॅक्स, कॉमवेळ वगेरे कोणीहि न वगळता 


(२६) 


सवांशी मोठ्या प्रेमानें वागत असे. अशी जरा खरी गोष्ट होती, तरी त्याचा अतस्थ- 
पणें पूर्ण ओढा वरील मेडळीच्या विरुद्षपक्षाकडेच होता हॅ कांहीं खोटें नळ्हते. 
ह्याने आपलें लक्ष ज्या पक्षाकडे प्राधान्येकरून .दिळें होतं, तो असत्पक्ष सोडून 
त्यानें जर सत्पक्षारच अवलंबन .केटें असतें, तर त्यानें आपलें पूणाभिषिक्त मस्तक 
श्ञात्रीनंच आपल्या देहाच्या. कबधावरून गमाविलें नसते. चार्लस राजाच्या 
दुटप्पीपण।नेंच त्याला अखेरीस धडावेगळा. करण्यास, प्रजाजनांना भाग पडले. 
क्रॉमवेलशी सख्य. करून त्याला मोठा मान देण्याविषयी ज्या वेळीं तो पत्रे 
. लिही, त्या वेळीं तो आपल्या राणीला असं लिही को, 'क्रामबेलळला एकटा माझ्या 
ह्ञातीं येऊं दे म्हणजे मी त्याचा सन्मान करून त्याला स्वर्गतुल्य सुखांत लोळू 
देण्याच्या ऐबर्जी नरकाचीच वाट दाखवीन. ' क्रामवेलनें ज्या वेळीं असा हा 
नीच ब खोडसाळपणाचा राजाचा पत्रव्यवहार पकडला, त्यावेळीच खरे पाहिळे 
अस्ता राजा चार्लसाच्या पावलांना वघस्तंभाकडे चालत जाऊं लागण्याच्या दिशेचे 
बळण मिळाले होतें असरे म्हणण्यास हरकत नाहीं. 

_ ,पालमेंटच्या म्हणण्याप्रमाणे आओक्सब्रिज येर्थे जो इ. स. १६४५ च्या 
जञानेवास महिन्यामध्ये चालस राजानें आपलें वर्तन ठेवण्याचा तह व्हायचा होता, 
त्याचे घुरीणक्व व्हेन याच्याकडे होत. त्या ठिकाणीं राजाच्या तर्फेचे, स्का्चांच्या 
: आशि बाजुचे पालमॅटच्या पक्षाचे प्रतिनिधि, मध्य्यी करून आपसांतला 
- तं मिटविण्यासाठी हजर झाले होते. त्यांत व्हेन, थंट जान आणि प्रिडक्स 
, हे मुख्य होते. तेथें होणारमा तहासंबंधानं प्रथमपासूनच जरी कांद्दी एक प्रश्न 
उरलेला नव्हता, तरा स्कॉच लोकांचें असं म्हणणे पडळे की, “राजानें सोठेम 
लीग आणि कोंव्हिनेन्ट यांवर सही करून, त्याने स्वतः तयार केलेल्या प्रापना- 
पुस्तकाला फांटा द्यावा आणि सर्वत 'प्रिसॉबिटारियन पंथाचा प्रसार करावा. चार्ल- 
साला. जर हें कबूल असेळ, तर आम्ही तढ करायला कबूळ आहोत. 
| स्कॉच लोकांच्या था म्हणण्याला नम्र होऊन चार्लस राजा जरी तह 
. करण्यास त्याने वीस दिवसांच्या मागून घेतलेल्या मदतीनंतर कबूल झाला तरा 
व्हेन ब त्याचे अनुग्रायी यांना शिबंदी आणि मतस्त्रातत्र्य यांचा खंबीर पारढिबा 
, असल्याने त्यांनीं तहाळा संमति न देण्याचाच दढ संकल्प. केला. व्हेन यानें 
प्रिसाबिटेर्यिन्त आणि राजा या-दोहांना. अगदी एकसारख्याच दाबांत ठेवलें अस- 
. ल्याने त्याच्या इढनिश्वयाचे त्यांना ताबइतोब प्रत्यंतर आठे. खरं पाहिले असतां 


(२७) 


व्हेनचा इच्छित कार्यमाग होण्याची वेळ आतां अगदी समीप येऊन ठेपली होती 
प्रिसक्टिरियन पक्षाला नम्न होण्याची चार्लसची लवमात्र इच्छा नव्हती. ऐक्य 
करण्याची बीस दिवसांची मुदत संपत आली. क्षिबंदोसबधाचा योग्य विचार 
करण्यासाठी पालमेंट भरवावें अशाबद्दल राजाचें मत वळवार्बे म्हणून प्राकाशऐची 
खटपट करण्यांत आली. शेवटी मोठ्या दुःसह आणि अत्यंत केटाळवाण्या कृतीने 
चार्ळस नम्र द्दोतो आहे. असे जों दिसू लागते. आहे तोंच मॉटरोजनें स्कॉटलंडांत 
त्याच्या बाजूनें जय संपादन केल्याची त्याला वार्ता समजली. त्याबरोबर त्याने 
नश्रतेचा त्याग करून नेहमीप्रमाणे तो कुर्यानें वागू लागला, आणि संधी 
करण्याची गोष्ट त्यामुळें रसातळाला जाऊन कोठें दहून बसली तिचा मागमूसही 
लागेनासा झाला, 

ही गोष्ट घडल्यानंतर बारा महिन्यांनी पूर्वगोटीसंबधाने पुन्हां पार्ळ 
मेंटशीं चचा करण्याची चार्लसाला इच्छा उत्पन झाली. कॉमन्सनो पवी ठरविल्या- 
प्रमाणे जर आतां तह करण्याचं कबूल केळें तर चार्लस राजा त्याच्याजवळ 
असलेलें सैन्य द्र करण्यास त्याच्या ताब्यांत असलेली पांच ठाणी सोडन देण्यास 
आणि वेस्टमिनिस्तर येथें जाऊन रहाण्यास आपण कबूल असल्याचें दर्शवू 
झागठा; परंत पालमेंट सभेने त्याच्याकडे लक्षच दिलें नाहीं, तसं करण्यास त्या 
सभेला दोन बलवत्तर कारणें होती. एक--राजाच्या तेन्याचा पुरा मोड नेस्वी 
मुक्कामी आयर्न साइइ्सनी केला होता, आणि दुसरे, त्यामुळें राजाजवळ सैनिकांचा 
' पूर्ण अभाव झालेला होता. एका कर्वीनें आयर्न साइडससंबंधानें पुढोलप्रमोणें 
वर्णन केलें आहे;-- 

गटा 1260१8 91] 8००02 ल्प 

गाशा ॥०॥६8 81] ह ७ 70७ 

1.))21॥ 111110 0) 1९ ४९९8, 11168 0९1५९. 

| | ० फार १५]९७. 

राजांच सर्व सामर्थ्य खचले असल्याकारणानें प्रजेला त्याला भिष्यार्चे 
जरी कांहींच कारण राहिलें नव्हतें, तरी त्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्याचें कारण 
याहिपेक्षां जवरदस्त असें निराळेंच होतें. नेस्बीनंतर आयर्लडांत त्याचा पराभव 
शेऊन तो जरी आपण तह करण्यास तयार आहोंत असें दाखवीत होता, तरी 
त्याचें अंतस्थ वर्तन दुटप्पीपणाचेंच कोयम होते. हें प्रजाप्रतिनिधींना पूर्णपणे 


(२८) 


माहीत होतें. तशीं त्याची दुटप्पी वर्तनाची नीचतर पत्रें पकडण्य़ांत आलीं 
होतीं, ब त्याचमुळें त्याच्या शब्दावरचा विश्वास उडाला होता. जॉ वचने पाळ- 
भ्याचें त्यानें मनापासून अंतयामी नाकारिठें होते, अशीं वचनं पाळण्याच्या 
शपथा उघडपणे घ्यायला तो तयार झाला होता असं त्याचीं पकढललीं पत्रेंच सिद 
करीत होती. मागे सांगितल्याप्रमाणें पालमेंटच्या मताप्रमाणे आपण वागण्यास 
तयार आहोंत असें जरी तो बोलून दाखवीत होता, तरी त्यानं अंतस्थपर्णे आय- 
&ैडांत आणि इंग्रजी क्साहतीत आपल्या पक्षार्चे सैन्य उभारून प्रजापक्षाला 
पूर्णपणें पादाक्रांत करण्याच्या खटपटी जोरानें चालविल्या असल्याची 
महिती प्रजाप्रतिनिधींना समजलेली होती. अज्ञा तऱ्हेंच्याच परंतु यापेक्षां 
कमी किंमतीच्या सूचना स्ट्रकडानें राजाला केल्यामुळेच तो शिरच्छेदाच्या 
शिक्षेनं आणाला मु कला गेला. तेव्हां अश्या दुष्ट आणि घातकोपणाचें चार्लसाचं 
बर्तन उघडकीस आल्याने एकी करण्याचा तह होणें अगदींच अशक्य झालें. 

व्हेन हा स्वतंत्र होऊं पाहणाऱ्या प्रजाजनांचा अध्वर्या असल्याची चालं- 
-साची बालंबाल खात्री झाल्यामुळे सरतेशेवटी निरुपायानें तो त्याच्याकडे 
आपल्या मनोसर्पाचे तोंड घेऊन वळला. राजाला लंढन शहर| नेण्याची व्हेन युक्ति 
काढील काय? जर काढीत असेल तर राजसैनिकांनीं स्वातंत्याभिलाषी सैनि- 
कांना मिळून शत्रपक्षाचे मानिलेले जे प्रिस्‌बिटेरियन्स त्यांचीं जो रोपे इंपरजांच्या 
राज्यांत उगवली गली होती तीं समूळ उपटून टाकण्यासाठी झुंज करण्याची मसत 
करण्याचे त्यान योजिले. चार्लस राजानें व्हेनळा एक पत्र लिहिलें, त्यांत 
'तो म्हणतोः-- 

* ]९ ए९४ ९ण्णीतेश७ ७७७६ 8]] ७७ ७181) 0९ 
ए९"0ि'पा2त 80०0वा पट ५० पाश 1११56. 3397 91] 018118 
, ४७०१ 1 न्या] पा९ ४१०५ ४० १९७8७७ ७६ 00068१ 01 
ए॥९ 01) ७1) 8९९१, ०” 1 ज्ञां]] 0९ 1०० 186. 1 ह्याश] 
४९181 फर्टागट 1 16०७४९ ७0७ ह" 0 ६......॥पहा 
पाह, 1 पा) 71097 02 8१ए०पा ०४० १]. ! 

: किश्वास धर. माझ्या वचनाप्रमाणच सर्व गोष्ठी घडून येतील, सर्वसाक्षी 
परमेश्वराची झृपथ घेऊन सांगता की, उचित असा. भादरातिम्याचें ब सन्मानाचे 
होईल, तितक्या घाईने मळा निमंत्रण धाड, नाहीं तर उशीर होईल, मनांत योजि. 


२९) 


लेल्य! सळृत्यांची फळं मिळण्याच्या आधींच घात होईल............ मे» 
भरवसा ठेव, मा तुझ्या उपकाराचा योग्य मोबदला देईन. 

या पत्राचें व्हेननं त्याला असं उत्तर लिहिलें की, 'सर्व गोष्टींत पार्लमंट सभा 
हवीच काय ती अधिकारी असून तिनं ठढरविल्याप्रमाणेंचे आपण वागले 
पाहिज आणि यापुढें आपण माझ्याशी पालमेंटच्याचमाफत राफ्ता ठेवावा 
हं उत्तम.” 

अशा तऱ्हेचे व्हनकडून उत्तर गेल्यावर चार्लस आणि व्हेन या दोघांचा 
जन्हां प्रत्यक्ष सामना झाला तेव्हां चार्लसारचे भाग्य खरोखरीच अगदीं हताश 
स्थितींत जाऊन पोंचळं होते. दोन वेळां तर तो संबंद रात्रभर निराशेने विव्हळ 
होऊन तृणाहारी पडप्रमाणें उन्हातान्हांतून गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करीत भटकत 
हिंडला. तो एकामागून एक असा तानदां-- स्कॉच, पार्लमेंट आणि सेनिक--- 
इतक्य़ांच्या अगदी तडाक्य़ांत सांपडल्यासारखाच झाला होता. 

या प्रसंगानंतर चार्लस राजानें आइल ऑफ व्हाइटमध्यें आपल्या शिबिराचा 
तंबू ठोकला. त्या ठिकाणी तो कसा जाऊन पोचला याबइलर्च| त्याचा त्यालाच 
कांहीं माहिती नसून त्याला ती कोणी सांगितलीहि नाहीं. इतकेंच नव्हे तर त्या 
ठिकाणा तो पाहुणा आहे किंवा कैदी आहे हेंहि त्याचे त्यालाच कळत नव्हतें. 
त्याने त्या ठिकाणी पुन्हां आपलें घातकी आणि दुर असें दुटप्पी वर्तन सुरू 
केल्यामळें पुनरपि त्याची स्थिति पहिल्यापेक्षांहरि अत्यंत खेदजनक आगे अत्यंत 
अपरिहार्य अशी झाली. त्यानें वरकरणी पार्लमंटशी तह करण्याचें ढोंग करून 
गप्तपणे स्कॉच लोकांशी तह करून तहनाम्यावर सहीसुद्धां केली. त्याच्या त्या 
तशा करण्याने स्त्रजनप्रकोपाचें ( ()1ए1] १५] ) युद्ध पुन्हां सरू झालें, क्राम- 
वेळनें आपले लोहपाष्णी सेनिक ( 1101)-11281९0 ७0009 ) बरोबर घेऊन हे 
उपस्थित झालेलें लचांड पार चिरडून टाकलें 

इतकी हकीकत घडलेली समजलें असतांहि चार्लस ज्या ठिकाणी होता 
त्या ठिकाणाचा तो खतःला अजून आपण मालक आहात असंच समजत होता, 
त्या वेळी स्वातंत्र्याभिलाषी आणि प्रिस्‌बिटेरियन्स यांमध्यें आणि त्याचप्रमाणे 
सेनिक व्र पार्लमेंटचें मताधिक्य यांमध्यें मोठा घातकी आणि विषारी तंटा उप- 
स्थित झाळा. किलकेनीच्या मूषकभक्षक मिडालांच्या कृतीप्रमाणें हे वरील दोन्ही 
पक्ष आपापसांत एकमेकांना निर्मुलळ करील अशी चार्लसाला आशा उत्पन्न. 


(३०) 


-झाळी, तशा त्या त्यांच्या झगड्यांतच त्यांना नामशेष करून टाकप्यासाठी टपून 
' असलेल्या त्यांच्या शत्रूंना साह्य करण्यास चार्लस अगदीं उतावळा झाला. त्याच्या 
मताप्रमाणे जर घडून येतं तर प्रजामतनाशनाचा जो त्याचा खरा हेतु तो सिद्धीस 
जाणें अगदीं सोपें झालें असतें. त्यानें ळंडन शहरा. जाऊन आपण पार्लमेंटच्या 
मताप्रमाणे वागण्यास तयार आहोत असं दाक्षविण्याची खटपट मोठ्या जारीनें 
सुरू केली. पाटमॅटा याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास जरी तयार होतें तरी स्वातं- 
त्र्यामिळाषी प्रजेचा म्होरक्‍या जो व्हेन तो त्याच्या म्हणण्याला व पार्लमेंटच्या 
-मताढा अनुकूल झाला नाहीं. तहाच्या अटॉनीं जो चार्लस राजा कधोहि बद्ध 
व्हायचा नाही. असं ज्यानं आपल्या आजपर्यंतच्या कृतीने सिद्ध केलें आहे 
त्यांच्याशी इतउत्तर पालमेटने जरी सख्य केलें तरी तं निष्फळ होणार आहे 
' असें व्हेननें भोठ्या जोरानें प्रतिपादन केलें. चार्लसानें जरी तह करण्याचें ठरावेले 
होतें तरी त्या तहाच्या अटी लंडन शहरा पूर्ण करायच्या नसून आइल ओफ 
व्हाईटमध्यें त्या पुऱ्या करायच्या हत्या आणि त्याप्रमाणें न्यूपोर्ट येथें अमीन 
या पदवीचे ( (201111 1881011९18 ) अधिकारी घाडण्यांतहि आले होते. 
प्रत्येकाने राजाबरोबर सरूय करावें हीच त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या 
मताप्रमाणे त्यांची कार्यासेद्धि होईल अशी कांहोंना आज्ञा वाटत होती व कांहींना 
तर खात्री वाटत होती. या बाबतीत व्हेन एकटाच काय तो निराश होता. 
चार्लस राजा कधींहि कोणाला. नम्र येणारा नसून आपण नत्र आला आहोत, 
अस जरी त्याने बाह्यात्कारं दर्शविळं तरी संधी येतांच सपाठ्यासरसा तो आपलें 
वचन मोडण्यास आणि वर्तणूक बदलण्यास तयार होईल अशाबद्दळ व्हेनची 
शाती शेती. 

पुढें ज्या ज्या गोटी घडून आल्या त्या त्यांवरून व्हेननें जो त्याच्या 
बर्तणकीचा अदमास ठरवला होता तोच प्रत्ययाडा आला व व्हेनचे मत आणि 
म्हणणें या गोष्टी खन्या ठरल्या. तह झाल्यादिवसापासून त्याची पूर्तता होऊन 
त्यावर तीस दिवस ळोटेपर्यंत तो निसटून जाण्याच्या खटपटी करणार नाही 
अशी त्यानें म्हणजे चालंसानें जरा शपथ घेतलो होती तरीपण त्यानें आयर्लेडांत 
कोज उभारण्याचा आणि पालमंटच्या तावडीतून निसटून जाण्याचा प्रथमपासूनच 
बेत चालविला होता. एकामागून एक अशा त्यानें कमिशनसंच्या गांठी घेऊन 
यांच्याशी पवित्त गूढ सभांमधून . ( 3010111) (१01015९ ) वायुद्धे करून 


(३१) 


एकदां चांगला खच्छ करारनामा त्यांच्यापासून करून घेण्यासाठी अपण फारच 
उतावळे झाली आहोत असं त्यानें त्यांना दरविलेंः परंतु खरं पाहिले असतां 
अशा तऱ्हेचा करारनामा करून घेण्याचं त्याच्या मनांत मुळींच नव्हते, त्यांन 
आपल्या एका खाजगी मसलतगाराला गुप्तपणे 11158 16 10९४९0॥180101 
४11) 0९ तटा181ए७6, 1]0 ॥॥९ 1९७8, ७)टा€ 1810 0181172 
11 ॥॥४ १९४8 हा नवा. संधिक्रम इतरांप्रमा्णंच उपहासगर्भवत्‌ हाइल, 
माझ्या ठाम मतांत ठवमांत फरक नाहीं असं लिहिलें. कधीं कधीं तो इकडे 
आपण नप्र आला आहो. असें दाखवून तिकडे आपल्या मित्रांना लागलीच 
तशी आपली इच्छा कधींच नव्हती असे लिहो. 

ता. ९ ऑक्टोबर रोजी सकाळीं सर्व सेन्याचा ताबा दोनशे वर्षेपर्यंत पार्ल- 
मैटच्या हाती असावा असं त्याने आपलें मत दिलें व लगेच सायंकाळी त्याने 
वुइल्यम हॉपूकिन्सनला असं लिहिले की, " १7 ९9७ ८0॥०९४७1] 
18 गोखफांप0्ट फ७8 ७०७0९ 0110 ७10015 एल (0 बिद्य]- 
08९ ॥1४१ ०01070१011 ९७०॥])९ '-आज प्रात:काळी मी जी मोठी 
कबूली दिली आहे तिचा उद्देश अगदौं समीप येऊन ठेपलेल्या माझ्या 
सुटकेचा रस्ता सुगम व्हावा यापेक्षां अधिक नाहीं. चार्लसानें याशिवाय त्याच्या 
बाजनें होणारे आयलेढांतील बेडावे जागच्या जागी दडपून टाकण्याचे वचन 
देऊन लगेच आंयर्ठेढच्या मार्विवसला असे लिहिलं कौ, “ (१069 पा 
फ10'5 ठाविटा8, 0० एट, 1० एण्पणीट १०पाऊश 800पॉ 
81]. ८०1०68510ल08 858 (0 तासिक्याते, ७९१ कांय 1९89 0 
00611112. ” माझ्या बायकोचे हुकूम मान, माजे नको, आणि आयलेढाच्या 
कबुठीसबंधानें त्रास करून घेऊं नका, त्यांत कांहीं तथ्य नाही 

स्वातन्याभिलाषी आणि सैनिक यांना याबद्दलचा बराच सेशय येऊन त्यांची 
मने अस्वस्थ झाली. सवीबरोबर आकुंचित दृष्टीच्या राजालाहि जात करून त्यांनी 
स्पष्टपणें असें जाह्वीर केलें की, त्याची, इच्छा पूर्णपणं कालस्वरूपाची करालहूदयी 
असुन अनेक दिवस उपोषणे पडलेल्या व्याप्रमुखाची झाठेला आहे. चालस राजार्ने 
चालविलेल्या नोचतर भ्रमणाची घरघर जर यापुढं बेद केली नाही. तर ते ताबह- 
तोष आपल्या मताप्रमाणे सर्व गोष्टींचा योग्य वाटल दसा बंदोबस्त करतील. हँ 
ऐकून चार्लस घाघरळा, तो नग्न आला असं म्हणण्यापेक्षा नम्र येण्याचे लोने ढोंग 


(१२) 


केलें हेंच म्हणणें सयुक्तिक होईल, त्याच दिवशी म्हणजे ता १४ नोळेंबर रोजी 
सर्ब अमीन ( (:01111188101218) लेढनकडे जाण्यासाठी मोठ्या त्वरेने निघाले. 
. सर्व अमोन लोक टंडन येथ येऊन पोंचतांक्षणींच लांनी कॉमन्सनां राजाच 

उत्तर कळविळें, ता. १ ढिसंबर राजी प्रिस्‌बरिटेरियन पंथाच्या एका धुरीणानें ते 
राजाचें उत्तर मनःशांति होण्याजोग्या मतांनी प्राह्म धरले तर चालेल असा एक 
बाद पुढे मांडला. व्हेनर्न ज्यांचं ुरीणत्व ५तकरळें होते असे जे स्वातंत्र्यामिलाषी, 
ते छागलींच त्याबददह मोठ्या भोषणतेच्या कडाक्याचा वादविवाद कह लागले. 
तो बोद तीन दिवस आणि एक रात्र इतका वेळ मोठ्या कराळ खरूपाचा झाला. 
. त्यावेळी व्हेननें जे जोराचे संभाषण केलें त्यापेकी फक्त दहा वीस शब्दांचे जे एक 
सारभूत वाक्य आम्हांला क्ल्यारंडनच्या पृष्ठावर वाचायला सांपढलें तं येणंप्रमाणें- 
* 7 ७115 ऐ९७७॥९ पर९ ॥७]]) पातहा8(8ते फो ७९ ९ 
त्या ७७१ य 2 10086 810 !छ॥0० खि ९ ]९०]९ 
या वाग्वादाने राजपक्षीय काण आहेत आणि प्रजापक्षाय कोण आहेत याचा 
आम्हांला उलगडा झाला. . 

त्यानं केलेला तह आणखी कांहीं महिने तसाच चालला; परतु अखेरीस 
रुकार देण्यास राजा कबूळ आहे असं जरी दिस ठागळे होतें तरी आजपर्यंत त्याने 
स्वतः दिळेल्या बचनांनीं तो कधीच बद्ध होऊन राहिला नसल्याचा अनेकदा 
अनुभव. आला. असल्याकारणाने त्यांनी त्याचं म्हणणें नाकारलं, “ राजावर 
विश्वास ठेवू नका ” असें व्हेनप्रमाणेंच हजारो ळोक गर्जना करूं लागल्यामुळें 
राजाला पनः बोलवायचा नाहीं असा जो पार्लमेंटने आपला निश्चय केढा होता 
तोच कायम. करण्याचें. ठरलं. व्हेननं तीच गोष्ट पुढें मांडून सवीस त्याप्रमाणे 
वागण्यास उद्यक्त केलें आणि इतउत्तर राजाशी काणच्याहि प्रकारचे दळणवळण 
ठेवायचे नाही असं ठरवून “ प्रजाप्रमुत्व ” ("7010 ९9111 ) कर- 
प्याचा जो मार्ग आंखला द्ोता त्याच मागाने. राजावांचून आक्रमण कर्यांचे 
ठरविण्यांत आलें 

पार्लमेंटच्या दोनक्षेंचव्वेचाळीस, मतदार सभासदांपैकी फक्त हत्ती 
मतांचिंच मताधिक्य ठरून राजाच उत्तर मनाची. झांतता करण्याजोगे असूच 
शांतता आणि तह करण्यास योग्य आहे असें प्रसिद्ध करण्यांत आलें. सैनिकांनी 
त्यामळे सर्वच राजयंत्राचा ताबा आपल्या हाती घेतला, ते स्वातंत्र्याकाता ढढळे 


(३३) 


होते, त्यांनीं त॑ मिळविले होतें आणि आतां तमासगिरांप्रमाणें बाजूला उभे 
राहून त्यांनीं मिळविलेल्या जयाची फळें नासघूस झालेलीं पाहण्यास ते मुळींच तयार 
नव्हते. पार्लमेंटचे जे सभासद राजाच्या मर्जीप्रमाणे वागण्यास तयार झाले होते 
त्यांना ता. ६ डिसेंबर रोजीं सकाळी कर्नल प्रादड यानें सर्भंतून हांकून लाविले, 
त्यावेळी राष्ट्राकरतां सैन्याळा वास्तविक जरी स्वातंत्र्य मिळालें असतें तरी तच 
मिळविण्यासाठी फोजेला स्वतःच्य़ा शत्रत्वाची अल्पशी संबय करायची होती 

याच वेळी व्हेन हा आपल्या पक्षापासून दर झाला; कारण त्याला सेनेर्च 
प्रभुत्व नको होतें. राष्ट्रामध्ये सव लोकांच्या मतस्वातंत्र्यान उभारलेली प्रजा हितेषी 
व्यक्तींची जी समा तीच ( नि०8९ 01 0011॥)008) होस ओक कॉमन्स 
हाच अधिकारमध्यवार्त शक्ति आणि तोच राजा समजावा अर्स एक उत्कृष्ट तत्त्व 
व्हेन घरून बसला होता, त्याच सभेच्या हातीं राष्ट्राज्यचालकाचे सर्व अधिकार 
असावेत असें त्यानं आपलें मत प्रगट केलें होतें. राज्यब्यवस्थाचालक व्यक्तीच्या 
हातून मूर्खपणाने जर अधिकाराचा दुरुपयोग होऊं लागला आहे असे इशोत्यत्तीस 
येऊं लागले तर तो होळ न देण्याची व्यवस्था करण्याचा हक्क फोजेकडे न राहतां 
ज्यांनी त्या व्यक्तांची निवड केली असेल त्यांच्याकडेच त्यांना कामावरून दूर 
करण्याचा अधिकार राहिला पाहिजे असे त्याचं म्हणण होत 

चालसाने जै करण्याचा प्रयत्न केला होता तेंच करण्याचा फोजेने सध्यां 
प्रयत्न चालविला होता. राजाने ज॑ करण्याचं योजिळें होतं तं जर झाळें असतें तर 
त्याला जर ' बलापहार ' अक्की संक्चा बिनदिक्कत देण्यास कमी केळं नसतें तर 
खैनिकांच्याहि हातून जर तसेंच घडेल तर त्या कृत्यालाहि * बलापहार ' असेंच 
म्हणायला पाहिज होते | 

अशा स्थितींत व्हेन हा जरी आपला पक्ष सोडून अलग झाला होता तरी 
तो त्या पक्षाच्या कधी विरुद्ध गेला नाहीं. आतां तर कॉमन्स आणि सेनिक या 
-दोहोंशीहि त्याचा बेबनाव झाळा, चाळस राजावर विश्वास ठेवण्यांत कॉमन्स 
मर्खपणा करताहेत हें ता जाणन होता, कॉमन्सच्या मतावर अवलंबून राहण्यांत 
सेनाहि घोडचुक करते आहे याबद्दल त्याश्री खाडी होती. त्याला जा रस्ता खुला 
आणि बिंनधाक दिसला त्यचे त्यान अवलंबन कले. त्यार्ने सार्वजनिक चळ- 
बळीकडे आपली पाठ करुन डिसंवरच्या प्रारभींच तो एकांताच्या आणि शांत अज्ञा 
रेबी. नांवाच्या क्रिळय़ांत स्सस्थपणं जाऊन राहिळा. 

हि! 


(६४) 

३ेबी कियांतील व्हेनची विविक्तप्राते फार दिवस टिकडी नाहीं. सुमारें 
सोन महिन्यांतच पुनः राजकीय घटनाचातुर्‍यीत उघडपणे पडण्याबद्द त्याचे 
मन वळविण्यांत अ ठे. ज्या शोकपर्यवसायी आणि रक्तपाती प्रवेश्ांत चालस राजा 
नायक होता तो प्रवेश्ञ व्हेनच्य़ा पुनरागमतानें पूर्ण झाळा. इंग्ढंडांतील प्रजेच्या 
नांवाने जाहीरनामा काहून चालळेस राजावर-प्रजापीडक, मिथ्याप्रतिक्ञ आणि 
वधोद्यदत असे तीन आरोप ठेबण्यांत आळे आणि इ. स. १७४५ फेब्रवारी 
तारीख ९ राजी व्हाइट्दाल येथें त्याचा शिरच्छेद करण्यांत आला. हो गोष्ट ऐकून 
जगामध्ये सुधारणेनें मिते बनढेळे लोक भ्याडपणाचे सुस्कारे टाकू लागून अचे- 
न्यान थक्क झाले आणि प्रजापीडन हच आपलं कर्तव्य आहे असं समजणारे राजे 
आपापल्या सिंहासनांवरून अंतस्थ वेदनांनी डळमळू लागले व प्रलय काळ समीप 
आला असा त्यांना भास होऊं लागला. 

खम्‌ ठोकून राजकीय आखाड्यांत कुस्ती करण्यासाठी उतरणें हँ जरी 
व्हेनला आतां पुनः मोठं अवघड काम आहे असं वाटत होते. तरी क्रौमवेलनं 
त्याचीच पूर्ण सदत घेण्याचा निश्चय केला होता. नर्वे राज्यचालकमंडळ निवडून 
त्याच्याच तंत्राने राज्यचक्र चालविण्याचा क्रीमवेळ व त्याची मित्रमंडळी यांनी जो बेत 
केला होता त्यामळे व्हनच्या वुद्धिकोशल्याला किंवा ळॉकिकाला यतिचितहि 
धक्का लागण्याचा संभव नव्हता. यानंतर कांही काठाने राज्यसंस्थानाच्या व्यवस्था 
पकांमध्ये व्हेननं अंतभूत व्हाच म्हणून केगमवेलनें त्याचा एकसारखा पिच्छा पुर- 
विला होता. परंतु राजपंस्थाताचा सभासद होण्यास जी शपथ घ्यायी लागत असे 
तिचा आढकाठी दाखवून व्हेननं जे क्रामवेलचें म्हणणें साफ़ नाकारले लाचे 
कारण त्याला शपथ घेण्याचा मायना पसंत नव्हता हे होतें. करोमवेलनें स्थापन 
केलेल्या मेडळाची ठराविक शब्दांत शपथ घेतली असतां राजाच्या निंदान्येजक 
वर्तणुकीबद्दळच्या न्यायाच्या आणि शिरच्छेदाच्या बाबतींत आपली पूर्ण संमति 
होती असें सिद्ध होईल अशी जी व्हेनलळा मानसिक भीति वाटत होती त्याचें 
अत्यंतर त्याच्यावर पुढें आरोप येऊन त्याचा जेव्हां न्यायासनापुढें न्याय चालला. 
हाता तेव्हां आठे. त्याच्यावर आठेल्या अरोपाचा जेव्हां न्यायदरबारांत न्याय 
चाला 'होता, तेब्हां “1 ७११ 1९5९6, ७१ ॥"०पाते '30६ 
५०९९७७ ०1 ७६७७ 1९ (0पल] 0०१ ७९5९ ॥९1पा6-ती. 
योष्ट मीं पूर्ण पर्णे नाकाहन त्या कलमांप्रमाणें शिट्मंडळांत बसण्यास तयार नव्हतो. 


 (ऐै५) 


इतरूच नव्हे तर * 1 180 ॥०0६ 0 ७1९ ]268६ छ्या 0008816 11, 
० ७७७००७० (७० 2 देर ० रट उयाष्ट भते 
. 00०३७60 ७2१ 09001 (0. ७९ तापत “राजाचा शिरच्छेद 
करण्यांतहि माझा साढा नसुन मठा ते कृत्य कोणाच्याही तऱ्हेने आवडे नाही , 
स्यावेळा वेण्याच्या शपथेपेक्षां निराळीच एक शर्थ घेण्याची मो. सुचना 
केढी असतां तिचा त्याग करण्यांत आला, असेंहि त्यानं खच्छपण सांगितलें, त्या 
नर्रेश्टांत जे अद्वितीय गुण प्रकाशमान होत होते तेच त्याच्या सव आयुष्याचा 
वाखाणणी करणारे असे सर्वतोमुखी आधर्यकारक होऊन बसले होते. 
देवदुर्बिपाक फार मोठा चमत्कारिक आहे. इंग्लंड त्या वेळी त्याच्याच 
केऱ्यांत सांपडल्यामळें त्याला व्हेनकडून आपली सेवा फार वधे करून घेण्यापासून 
परांइमख व्हाव लागलें. चाळत राजाच्या नीच आणि ' कपटी ' वतंनानं राण़ंत जो 
देगा झाला त्यांच्या मळाशी प्रथमपासूनच क्रामवेल आणि व्हेन हे दोघे एक 
मतानें जरा कार्यसाग उरकीत होते तरी आतां मात्र त्यांच्या त्या एकमताची 
दोन मे होण्याजोगा दोघांच्या अंतःकरणांत तीक्ष्ण फरक पडला; नसतें राज्य- 
पदच नव्हे तर पार्लमेंट आणि त्यांतील स्रातंनयप्रिय लोकांची मर्नेहि चोरून सरमस्व 
आपल्याकडे असांदे अशा तऱ्हेच्या खटपटी कामवेळ करीत असल्याचा नला 
वास येऊं लागळ. व्हेन आणि त्याचे निःसीम अनुयायी यांनी त्या त्याच्या खट- 
प्रढी बद करण्याचा शांतपणे उपक्रम सद्ध केला. व्हॅन आणि कोसंवेळ यांचा 
या बाबतोत स्पष्टपणें जरी उघडा उघड साना झाला नाही तरी हलकं हलके त्या 
देषाच्य़ा ज्त्राळा भडकू लागून अखेरीस त्यांचा तौद्ष्ण प्रचंड होळ दिसू लागला 
ज्या मद्यामळें त्या दोघांत स्पटपणे तंटा लागला होता तो असा होता का, लोग 
पार्लमेट्चा उच्छेद करून तींत बसण्यास नव सभासद कस |नवडता यताठ १? सव 
ऱाज्याचे घराणःत्र आपल्याकडे घेऊन सर्वस्वांचे मालक आपणच व्हावे आणि 
आपण आपल्या मनाप्रमाणे राज्यकॉरभाराचा गाडा चालवावा अशाबद्दळ क्रॉम 
ब्रेळ फारच उतावळा झाला होता. 
क्ोमवेळळा जी ही महत्वाकांक्षा उत्सनन झाली तिच्याबद्वठ खरे पाहिलें 
असतां छौकिडी न्यायाने त्याला दोष देणें व्यर्थ होणार आहे, कारण प्रजाप्रमुत्वाचे. 
तारू जर 'अक्षोभित अशा पाण्यांतून चालवायचे असेळ तर त॑ चालविणाऱ्या बल- 
बतानें नुसत्या राजमुगुटावरच दी न ठेवतां, त्याच्या मनाला ज न्यायाचें असं 


(१६) 


दिसून येईल आणि जो मार्ग उत्तम आहे असे त्याची बुद्धी त्याला संगेल तोच 
त्यानें पत्करून, पार्लमेंट किंवा इतर कोणीहि तं तारु शांतपणे  बल्हविणाऱ्याला 
अबाक्षरहि बोळतां. उपयोगी नाहीं. असं ता समजत होता. नेहमीच्या व्यवहारांत 
इृष्टीस न पडणारा असा एखादा रोग जर एहादा वैय आपल्या औषधोपचारांनी 
बंरा. करण्याच्या मनापासून खटपर्टा करुं लागला तर त्याला तो रोग बरा कर- 
ण्याच्या कामांत, विद्याळंय़ांत काळजीपूवक शिकलेल्या कांही साधनांचा कांहीं 
प्रसंगीं त्याग करावा लागून समयोचित असा कांहीं नवाच व जनतेच्या नापसंतीच! 
आणि नव्याच व्यवस्थेचा अवळंब करावा लागतो. इंग्लंडला कोणचा राग जडला 
आहे व त्यांतून त्याला कसा बरा केला पाहिजे याची चिकित्सा क्रांमवेलला त्या 
वेळीं बरोबर कळल होती. क्रॉमवेल राजकीय वातावरणाच्या नाडीपरोक्षेत त्यार 
वेळी उत्तम वाकब नाडीपरीक्षक वैद्य वनला होता. प्रिस्‌बिटेरयरन्स किंवा रॉयलिश्टस 
आंनीं जो सज्य़भार वाहण्याचा मार्ग घरला असता त्यापेक्षां प्रजाप्रमुत्वाचें राज्य 
चालविण्याचा कामवेलानें अवलंबिळेडा मार्ग अत्यंत अवर्णनीय होता यांत सैशय 
नाहीं. असें कांहीं इतिहासकारांनी स्प म्हटलं आहे. दोन्ही तटांत ऐक्य केल्यानें 
सर्व राज्यांत मताधिक्य कधींहि होणार नाहीं असं जं त्याचें मत होतें तेच बतेबर 
होते, कारण, बाह्या त्कारं दोन्ही पक्षांचा समेट होऊन, पार्लमॅटांत जरी उघडपणे मतः- 
विक्य .ठरवितां आढ असतं तरी त्या मताधिक्याने ठरविलेल्या कायद्याचा प्रभाव 
पडण्याच्या आंधींच सर्व राज्य लयाला गेलें असने; पण नाहीं ! तसं होतां उप- 
. योगाचें नव्हतं ! राज्यांतली सर्व अव्यवस्था मोडून टाकून त्याचा सर्व,भार आपण 
कोणच्या युक्तीने उचलून कोणच्या भार्गानं व केसा वाहून नेतो आहोंत याबद्दलचा 
मासला प्रजाजनांनीं चाखला पाहिजे आणि त्स होईपर्यंत आपण व्यावहारिक 
रीत्या निजेध असा राज्यकारभार केला पाहिजे असे क्रॉमवेलला वाटलें. 

व क्रांमवेलच्या या मताशी व्हेनचे मत मिळेना. पण त्याबद्दल त्यालाहि दोष 
| न्यर्थच होय. कारण असं करण्यांत क्रॅमिवेलचे हेतु आमच्या म्हणण्याप्रमाणे 
थुद्ध ₹वरूपाचेच होते हं समजण्यास व्हनला त्या वेळी कांहींच मार्ग नव्हता, व्हेनळा 
जर त्या वेळी क्रॉमबेलच्या शुद्धान्त;करधाचें य्रोग्य ज्ञान झालें असते आणि 
त्यान त्याच्या मताडा आपल्या मताचा जर पाठिंबा दिला असता . तर राज्याचा 
अध्यक्ष खरोखरच फार मोठ्या किंमतीच्या ओोग्यतेचा निवडला गेला असता. 
पार्लमेयंत जमलेले प्रजापक्षाय प्रतिनिधी रः स्वातः्याचे खरे रक्षक आहेत असें 


(३७) 


तो समजत होता. परंतु हॅ तत्त्वहि बाजूला ठेवून कांही अढचणींच्या प्रसंगी 
अनक व्यक्तींच्या हातून कारभार काहून एकाच व्यक्तीच्या. माथी मारणे हे 
ज्याप्रमागें उचित असूं शकतं त्याचप्रमाणें व्हेनळा याप्रसंगी करता आलें नसतें 
कायं! पण नाहीं | या वेळीं राष्ट्रीय स्वातंत्र्यापासून काढी मोडून घेऊन क्रॉम- 
वेळ हा त्याचें नुसतें बाह्यात्कारी खाम दाखवीत होता. ज्या जन्या बला- 
पहांराला त्यानं, छिन्नविच्छिम् केलं होतं त्यालाच त्यांन तो आपल्या हृदयाशी 
घट्ट धरून लाचांच त्यान पुन्हां प्राणप्रातिष्ठा करण्याची जारी खटपट 'चाल- 
विडी हाती, । 
यानंतर कांहीं वर्षीनीं राज्यसंरक्षक परलोकी जाऊन व्हेनला पार्लमेंटाची 
प्राप्ति झाल्यावर रिच क्रामवेळला जेव्हां कामावरून दूर करण्यांत आठे आणि 
पदच्युत झालेल्या चा 5 राजाच्या मलाला गादी मिळाली. तेव्हां व्हेनची 
स्वतःचा तत्वें जरी पूर्णपणे विकसित . झालेली होती तरी कांहीं अडचणींच्या 
श्रंसंगी कांहीं काळ स्वमत बाजूला ठेबावं लागते हे त्याच्या लक्षांत येऊन 
भापली मतं कांहीं काळ बाजूला कशी ठेवावीत याबद्दचा विचार करण्यांत तो 
निमम्न झाला. शेवटी इंग्लंडचे स्वातंत्य सद्य: श्थितीभमाणे पुढेहि कायम. राहण्यास 
पार्लमंटचें सध्यांचे भरेष्ठत्व कुचकामाचे असून, क्रामवेलनें पतकरलेला सत्ताच 
खऱ्या कायद्याचा होता असं त्याने ठरवले. 
.__ प्रज्ञाप्रतिनिधींच्या हाती राज्याचा अधिकार ठेवून नंतर जर क्रॉमवेलनें 
नुसतें राज्यसंरक्षकार्चेच नव्हे तर राजाचेहि स्थान व्यापले असतं तरी 
व्हेननं त्याला कधींच अडथळा केला नसता. कारण प्रजेने ' एकमताने निवहूनं 
दिलेले प्रतिनिधि ह्या आपल्या आदितत्वाच्या इमारतीच्या पायाच्या कोनाश- 
. लाच होत असं तो समजत होता. प्रजेमध्ये जर एकी असेळ आणि प्रजाजनांच्या 
मतांप्रमाणे जर आपण वागला तर सरदार लोकच काय परंतु राजाहि स्थानाफन 
असु शकेल अशी त्याची समजूत होती."व्यावहारिक रीत्याच नव्हे तर अंतर्बाह्य 
स्वरूपातसुद्धां राज्याचा सर्व अधिकार प्रजाजतिनिधींच्या हाती असेवर्येत क्रॉमबेलच्या 
इच्छेच्या आड येण्याची व्हेनची इच्छा नव्हती. इंग्लंडमध्यें सध्यां ज्या तऱ्हेनं रंज्य 
हांकलं जातें आहे ती वेळ त्या काळीं असती तर खचीत व्हेनचेंच म्हणणं सर्वसंभत झालं 
असतें. व्हेन हा चालसाच्या विरुद्ध झाला खरा, पण ता राजा होता म्हणून नव्हे तर 
र्र स्वलासवधान प्रजापींडकत्व दाखवून आपण स्वतत्न आहात अस दाखावभ्याचा 


(१८) 


प्रयत्न केला म्हणन ! आम्ही जं व्हेनसंबंधान तो स्वातंतर्यामिळाषी होता असें 
म्हटले आहे, ते त्याचं अमिलापित्व कोणच्या प्रकारचें होते हें मात्र नीट ध्या- 
नांत ठेवलें पाहिजे. इंग्ढंडचें राज्य प्रजाप्रतिनिधींच्याच संमतीने पूर्णपण चाललें 
असतें आणि त्या प्रतिनिधींच्या संमतीशीं राजाचे ऐक्य असतें अथवा नसतें तरी 
व्हेनला किमपीहि वाईट वाटलं नसतें. कारणं ते राजय मग नियंत्रित वीर्याचे 
सार होऊन त्याच शक्तीवर तो आनंदांत स्वस्थ राहिला असता आणि त्यानं 
त्याबद्दल यत्किचितहि भांडण केलें नसतें. व्हेन भेदरला खरा, पण खात्रीने निष्का- 
रणपणे नव्हे ! क्रोमवेलनें पालमेंटवर स्वार होऊन प्रतिक्रिया करण्याचा जो बेत 


केला त्याला तो भ्याला. 


इ, स, १६५३ च्या एप्रिलच्या २० व्या तारखेस या बाबतीत. मोठा 
कडाक्याचा तंटा उपस्थित झाला. “ राज्यांतील स्वार्य आणि त्याचा अव्याहत 
नियंत्रित कम चालण्यास राजेपणाच्या अधिकाराने यात्किचितहि फायदा होणार 
नाहीं ' अशा तऱ्हेचे जे वादविवाद नेहमीं चालत असत त्याच अन्बयें एके प्रसंगी 
प्रतिनिधींच्या बेठकीत क्रॉमबेल वादविवाद करीत असतां, एकाएक एक हरकाऱ्या 
अतित्वरेनं अशी एक बातमी घेऊन तेथें आला कीं, ज्या योगाने क्रॉमवेलाचें महत्व 
अजिबात दडपून, टाकिलं जाईल अशा तऱ्हेच्या खटपटी प्रजाजन मोठ्या झपा- 
त्यानें करीत अहित. या कामांत प्रतिनिधिमेडळाने ती हकोकत पूर्णपणें ऐकून 
घेऊन आपली सेमाति दशविग्याची घाई करावी म्हणून व्हेननं भारीच जोराची आणि 
उतावळीची खटपट न्नालविला होती. क्रॉमवेलनें प्रतिनिधीशी वादविवाद करण्याचें 
एकदम बंद केलें. तो एकदम प्रजाप्रतिनिधींच्या ग्रहाजवळ हत्यारबंद सेनिकांर्खा 
एक तुकडी घेऊन गेला. त्या तुकडीला त्या ग्रहाच्या उपग्रहांत ठेवून तो मेडला- 
गारांत गेठा आणि स्तस्थानापत्न झाला, तेथं चाललेला वादविवाद त्याने कांहीं 
बेळपर्यंत खरथपणें ऐकला. प्रश्नोत्तरांची प्रे, आल्याबरोबर त्यानें एकदम खतः 
उठून बोलण्याची सुरुवात केला. त्यानें प्रथम तेथ सुरू असलेल्या विषयावर बोलण्यास 
सुरवात करुन छागलींच तो त्या विषयाकडून वळला, आणि ज्या योगानें आज- 
पर्यंत केलेल्या. सर्व कृत्यांची राखरांगोळी. होणार आहे असा प्रिसूबिटेरियन पंथ 
अमलांत आणण्याच्या खटपटी सुरू असल्याबद्दल त्यानें. तेथील मंत्रीतेंडळावर 
कोस केषण्णोए! दमा सस्त्रात केली 


(३९) 


६ ज्याला सव प्रजाजनांकहून अलोकिक मान मिळाला आहे अशा 
मोत्रमंडळांपैकींच एका थोराच्या तोहून असे उद्गार निवगं हे मोठें आश्चर्यकारक 
आहे ” असे व्हेन मर्ध्येच जोरानें बोलला. 

व्हेनचं तं बाक्य़ ऐकून क्रॉमवेलच्या तळव्याची आग मस्तकाला गेली. 
त्यानें आपळे शिरोभूधण चढावेळे आणि हातपाय आपटोंत तो मोठ्या जारदार 
आवाजानं म्हणाला, “ मौ आपल्याला साफ सांगता की, आपण एकटे म्हणजे 
कांही संयुक्त पालेमेंट नव्हे, आपल्या बडबडण्याचा मी आतांच शेवट लावतो. 
आपल्याला लजेचो थोडी जरी चाड असेल तर हें ग्रह आपण एकदम सोडून 
चालते व्हा आणि विश्वसनीय आत्म्यांना बसायला जागा खुलो करा. | 

इतकें बोळून त्यानं अधिकाराची अल्प मुऱ्य अशा आभरणं ( 139101९) 
आणि राजदंड हो काहून घेतली. त्यावेळी ठेट हॉल म्हणून जो वकता भाषण 
करीत होता त्याळा त्याच्या आसनावरूत त्यानें दूर ढकलून दिलें आणि सर्व 
मात्रिमंडळाळा तेथून निघून जाण्यास फर्माविळं. नतर त्याने सवतः प्रत्येक 
प्रतिनिधाच। झगा आपल्य़ा हातो धरून त्यांची नालस्ती करात, त्यांना गचांच्या 
मारून एकामागून एक असे त्या सभाग्ृहांतून हांकून लाविलं. 

व्हेनचा झगा धरून त्याठा गचांडी मारण्यासाठी जेव्हां तो त्याच्या 
जवळ गेला तव्हां व्हेन म्हणाला, “ हें तुमचें वर्तन अविश्वसनीय असून, सर्वर 
साधारण विश्वास आणि सदव्यवहारश्ञात्र या दोहंचो पायमद्री करणार आहे. हँ 
तुमच वतन अल्संत गहुणीय आणि अयोग्य आहे 

“ हाय हाय! सर हरी व्हेल ! सा हॅरी व्हेत! ” क्रांमवेळ उदेगानं महणाला, 
“तू मला प्रत्यक्ष एंद्रजालिक सर्पमखा दिसतो आहेस ! तुझ्य़ांत सत्रसाधारण विश्वा” 
साचा लवलेडाहि दिसत नाहीं. परमेश्वरा, यांच्या तडाक्य़ांतून मळा सोडीव! 

प्रजाप्रतिनिधोमंडळाच्या ग्रहाथ्चे दरवाजे बंद होतां क्षणांचे व्हेन आणि 
कॉमवेल या दोघांमधल्या कारा दिवसांच्या लेढाचें नाते व भेम यांचहदे कपाटे 
लागली गेली. क्रॉमवेलच्या मदोन्मत्तपणानें व्हेनच्या हृदयावर वज्ाघात झाला. 
क्रॉमवेलनें पालनेंट सत्ता पार उधळून लावली. राजानं स्वातंत्र्याचे झाड. तोडून 
त्याच्या फांद्रा जरी इतस्ततः खुडून टाकल्या होत्या तरी क्रॉमवेलनें तं झाडच 
समूळ उपटून मोठ्या तिरस्काराने एकीकडे केकून दिळे$े पाहून , ऱ्हेन हताज्ञ 
झाला आणि मोठ्या दुःखाने भमहूदय़ होत्साता तो . पुऱ्हां एकवार रेब नामक 
किड्रपांत विबिकतरृ्तीत रहाण्यास चालता झाला. : 


(४५७) 


यानंतर सुमार साडेतीन बषीनीं व्हेनला दुर्देवाने कॅरिसब्रूक नांवाच्या 
शिहृयांत राजकीय केदी होऊन रद्दावें लागलें, हें कृत्य क्रॉमवेलनेंच केलें. उप- 
शाम प्रश्न-( १. 1651117 १९४५00) या शिरोलेखाचे व्हेनच्य़ा हातच 
जं एक पतक ऑलिव्हर क्रॉमवेलच्या दृट्टीस प्रडळें व त्यानं त्याला जा संताप 
उत्पन झाला तोच व्हेनच्या काराग्रहवासाचे कारण होय. व्हेन हा. स्वभावतः 
अती सभ्प्र आणि सरळ असल्या कारणाने, आपल्या लेखाचा परिणाध क्रॉम- 
वेलच्या मनावर चांगडाच होईल असं त्याला वाटलें, आणि म्हणूनच ल्याने तो 
प्रसिद्ध केला, व्हेनसारढ्य़ा आपल्या जुन्या ब हुशार जोडीदाराला तुटंगांत टाकतांना 
क्रॅमिवेळला जरा दु$ख झाल्यावांचून राहिळे नाही, तरी उपाय काय? त्यावेळी 
व्हेनळा जर त्याच्या मताप्रमांग आसरा मिळाला असता तर त्याला तुरुंगवास 
खार्ज्रनंच भोगावा छागला नसता. त्यानंतर काही महिन्यांनी राज्यसंरक्षक कामवेलानं 
ब्हेबूळा काराग्रहवासांतून मोकळं केळं. त्यानंतराहे कांहीं मडिन्य़ांनी कॉमिवेळला 
पुन्हां त्याला तुश्‍गांत टाकण्याची वासा झाली असती; परंतु ती गोट त्याच्या 
हातुन होगे शक्‍य नऱ्हते. कारण तो त्याच्य़ा सुटकेनंतर अल्यावकाशांतच मृत्युभखी 
पडला. 

दुसऱ्या चार्लस राजाला जेव्हा सिंहासनाधीश करायचे ठरलें जेव्हां, स्टुअ2 
घराण्याला जर आपल्या शब्दाची किंमत असती तर व्हेन सुरक्षित राहा 
असता हें खास! क्रॉमवेलर्ने किंवा राजपक्षीयांनी व्हेनचे चालवेलेले रानर्टा- 
पणाचे, हाळ बेद करून त्याला भक्‍त करावा अर्से जे पालमेंटनें दुसऱ्या चार्लस 
राजाला सुचविले होतं त॑ त्यानं कबूल करून पाळनटच्या मताममाणें व्हेनची 
खुटका करण्याचं त्यानं वचर्नाहे दिळं होते; परतु स्ढुअट घराण्याच्या शपथा 
म्हणजे कवळ थद्रास्पद म्हणीप्रमाणे फोलकटेच असल्याकारणानें दसरा चार्लस 
हा अभिषिक्त राजा झाल्यानंतरहि बरच अशठवडेपर्यंत व्हेन हा ठछुइनमर्थाल 
ठार नांबाच्या तुरुंगांते अत्यंत कटदायक व्यितांचा उपभोग घेत खिचपत पडला 
होता. क्रॉमबेळनं व्हेतची तुहगांतहि जीं अवर्णनीय अशी उत्तम  व्यवध्या टेविडी 
होती विच्यांत आणि त्याच्या सध्यांच्या दुसऱ्या चार्ऊस राजाच्या कारकीरदीतल्या 
तुरुंगवासाच्या स्थितींत माणूस आणि खेतान. यांच्या अंतराइतके अंतर होतें 
सिठ्ी बेटापैको एका झोपताड आणि निर्जन किहृर्यांत व्हेनची टॉवरच्या तरुंगां 
तून रवानगी करण्यांत आली, त्या वेळीं त्याच्या कुुंबाशी आ त्याच्या !मेत्रमंड- 
न स" ध'रकत झाल्यामळे त्याने आपला देळ ठेखनव्यवसायांत घालविण्याचा 


(४१) 


निश्वय केळा. पारमार्थिक आणि आतलिकाम्रता या दोन शात्रांमध्ये त्याचें जे 
उदोदितचें शांत वर्तन आणि निःसोम सखरूम दिसत असे त्यालाच अनु 
सरून त्याचे विचार तेथं प्रगश्भाव व्यतत कागदावर उतर लागले, जें प्राणें शाक 
अत्यंत परिपक्त्रदशेस जाऊन पांचळे होतें लया पारमार्थिक आणि आश काम्रतेच्या 
ाल्लांच्या सामित्रणाच्या उदात विचाराचे लेख त्याच्य़ा त्या काराग्हवासांत 
मकरंदर्पारप्ठुन अशा त्याच्या ओजल्यी लेलणीतून बाहेर पडू ढागळे, ज्या नि दय 
आणि द्राष्ट राजानं त्याला बदिवासांत टाकलें होते, त्याच्या कोधसत्रांतून पार 
पढण्याची व्हेनला फारच थ'ई1 आश्या असल्याकारणाने त्याने जे अनेक उतारे 
राजाच्या दष्टोत्यत्तीस आणले होते त्यांतले कांही मासल्यासाठी म्हणून आमच्या 
दाचकांकरितां पढीलप्रमाणे देतो; 
हे आत्म्या, ज्या ठिकाणी असंए्य आत्म जातात अज्ञा ठिकाणी जायळा 

तैं ढरतोस ?- या जगांत अवतीण होणाऱ्या उदार आणि झार आत्म्यांच्या भूमिका 
जाविताच्या पूष[ कांही तरी विशिष्ट गोष्टींची घडण घडवन आणण्याची नपश्वया 
करीत असतात. 

प्राणभक्षक काळाच्या जब्यांत ढकलला मांगांकूईून आपलं देहद्दवन 
होण्याची वेळ आतां समीप आली आहे असं जेव्हां व्हेनठा वाटलें तेंव्हा तो 
म्हणाला, “ दुःखामध्ये आयुष्य केठीत बसण्यापेक्षा उत्कट अवस्थेंत उत्तम मरण 
येणे हे मोट नशिबाचे आणि पुण्याइच काम आहे. आपल्या जगण्याची किमत 
मृत्यूपेक्षां जास्त आहे असं जोपर्यंत वाटत असते तोपर्यंतच शह्दाणा माणूस जिवंत 
राहता. दोघायुषी होणें हें सदासवंदां इष्ट होतंच अंस नाही." 

यापेक्षां जास्त किंमताची वारके कोणची असु शकणार? असल्या प्रकारच्य! 
 व्हेनच्या वाक्यांची किंमत त्याच्या मृत्यूनंतर जनतेला अधिक प्रमाणाने पटली 
जगाचें रहाटगाडगे असेच आहे.* कोणच्य़ाही गोष्टीची किंमत जगाला तिच्या 
नाशानंत्रच कळते असा फार जुना अनुभब असतांहि जगाला तो नेहमी नव्या- 
नेच शिकावा लागतो हे मोटें गोडबंगाल नव्हे काय ) 

आपला शेवट कसा होणार यासंबंधानं व्हेननें केलेलं भाकीत अगदी खरं 
ठरले. व्हेनळा तुरुंगांत टाकल्यानंतर दोन वर्षानी त्याला ळेडन शहरी नेण्यांत थऊन 
-राजसभेमध्यें त्याच्यावर ठेक्ठेल्या आरोपाचा न्याय करण्याचें काम सुरू करण्यांत 
आलठिं. न्यायंदेवतेच्या मुखांतून कधोहि निघणें छक्या नव्हतं अशा एका निर्घृण दोषाचे 
'बाळंट. त्या सदृग्इस्यावर ठादण्यांत आढे. तो दोषारोप भापल्यावर कोणच्या आधा- 


(४२) 


राने करण्यांत आला आहे हें समजून घेण्याचा व्हेननें जरी प्रयत्त केला तरी ज्या 
कागदावर तो लिहिला होता तो कागद अथवा त्याची बक्कळहि ल्या न्यायसभेनें 
त्याला बघायला देण्याचें नाकारले. कारण ते प्रकरण एखाद्याला दाखाविणें म्हणजे 
निव्वळ मूर्खपणाचेंच कृत्य होतें ही गोष्ट ती न्यायसभा पूर्णपण॑ं ओळखुन असल्या- 
कारणानेंच तिच्याकडून तर्स करण्यांत आलें होते. दुसऱ्या चालस राजाच्या 
जीवितनाज्याच्या इच्छेचा आणि खटपटीचा दोषारोप व्हेनवर करण्यांत आला 
होता. ज्य़ांनं ब्लेककडून जगामध्यें अजिंक्य असं जर्गद्रिजयी आणि पहिल्या प्रतीचे 
ब्रिटनचे आरमार तयार करविले आणि जा निःस्वार्थबद्धीने देशहिताकारितां झगडला 
त्याच्यावर असला घाणेरडा आरोप लादण्याचें व खोटे कागद तयार . करण्याचं 
महत्पातक करण्याच्या खटपटी करणें यांसारखे महान्‌ पातक दुसरं काण'चे असणारी 
व्हेनवर जो अपराध लादला होता त्याचा न्याय करण ही गोष्ट केवळ थट्टास्पद 
अज्ञा एका शॉकप्यवसायी प्रहसनाचाच अंक झाली होती. त्याच्या तर्फेनें भाषण 
करण्यास वकील देण्याची सुद्धां त्य़ाला बंदी केलेली हाता 

खर॑ पाहिले असतां व्हेनला बकोळीच्या मदतीची अपेक्षाच नती. त्याच्या 
विरुद्ध स्थापित झालेल्या राक्षसी आरोपांची जगद्विरहित स्वरूप स्वच्छ रीतीनें 
दाखविण्यास त्याचा तोच जबरदस्त बकील होता. पहिल्या चालसाच्या शिर्च्छे- 
दांच्या संबरधांत त्याचे कोणच्याहि प्रकार अंग नव्हते हे त्याने सप्रमाण सिद्ध करून 
दाखविलें. ज्या वेळी इंग्लंडांत पार्लमेंट सभा सर्वाधिकारी असून तिच्याच तंत्रांनं 
राज्यव्यवहार चालत असे त्या वेळी त्यांने जे काय बेल ते सारे तिचा नोकर या 
नात्याने केळे होते, यासाठी आतां त्याच्यावर आणिलल्या आरापांचं यथा- 
न्याय विवरण करण्यास पार्लमेंटसर्भा, वाय इतर कोणच्याह सभेला हक्क 
नाहीं असं त्याने स्पष्टपणे सांगितले. कि 

व्हेननें जो हा आपला मुद्दा पुढें मांडला त्याबद्दल त्याच्यावर अ7राध लाद- 
णाऱ्यांकडून कांहींच उत्तर मिळाले नाहीं. व्हेनची आत्मसंरक्षणाची युक्ति व्हेनळाच 
बिधातक झाली. इंग्लंडांतील प्रजाप्रतिनिधिमर्डळ म्हणजेच उच्चाधिकारस्थान होय, 
असें जं त्याचें तत्व त्याच तरवाबर त्याच्या आतमसंरक्षणाचा हवाला होता. सरदार 
लोकांच्या प्रतिनिधीमेडळापेक्षा ( 1015९00 1,018 ) प्रजाप्रतिनिधिमंडळ. 
(प्रन्पड९ ण (१० 01018) हेंच इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेचं हृदय असून त्याची 
शक्ति जर उत्तम तऱ्हेनं कायम राहील तरचं सर्व राज्यव्यवस्था सुरळीत चालेल 
आणि नंतर राजा किंवा सरदार जरी नसळे तरी भाढायचें नाहीं असें त्याचें तच. 


(४३) 


होते. त्याने जितक्या शुद्ध तर्वार्ने वरील आपलें मत स्थापित केले होतें 
तितक्याच जोरानें त्यानं त्याचं पोषणहि केलें होतं. त्या वेळच्या स्टुअर्ट राजघरा* 
ण्यांतल्या राज्यपद्धतींतले न्यायाधीश त्याच्या त्या तत्त्वाचा अच्यंत तिरस्कार 
करणारे होते, 

व्हेनवरच्या अपराधाच्या शाबीतीचा खटला ज्या वेळी सेपविण्यांत आला! 
त्या वेळी मुख्य वकिलांनं म्हणजे सांलिसिटर जनरलने असें स्वच्छ सांगितले कीं, 
य़ा कैद्याने स्वतःचे सा 'जनिक देहहवन केलें पाहिजे, मताधिक्य करून घेण्या- 
साठी प्रमाणपुरुष ( ठे पा'४१-१)21) ) बाजूला गेल्यावर त्या ६ष्ट राजांच्या 
प्रीतींतला हाच श्रेष्ठ वकील त्यांच्या कानांत हलकेच असें म्हणाला की, “ काय 
वाटेळ त॑ होवो! सध्यां न्यायसमा ज्या स्थितींत आहे. त्याच स्थितींत सध्याच्या 
केद्यासंबंधाने केव्हांहि 'तो. दोषी आहे असेच न्यायाचे अखेरचे शब्द ती उच्यारीळ 
असें घडून आलें पाहिजे!” 

व्हेनळा शिक्षा ताबडतोब न सांगतां दोन तीन दिवस त्याला तसाच ठेव- 
ग्यांत आला; परंतु तितक्या अवधींत त्यानें स्वसंरक्षणार्थ म्हणून एक पुरावा, हॅम्‌टन 
कोटे येथें जो हलकट आणि छांदिष्ट राजा जाऊन राहिला होता तेथें त्याच्याकडे 
घाडिला. त्यासंबंधाने त्या दु राजाने छवारंडनाळा सूचनेदाखल म्हणून जे एक 
पत्न लिहिळे त पुढीलप्रमाणे होतेः-- 

: पृ)९ चला 00७1 180) ७९९ 0९ (०0 पा ९ 81 
पिळ ४७168 ७9१७४0 १९७७0४ ग ७1७ 18) 18 ९ 
०00९५98101 ० 15810७९, एकांली 31७0१ 10011]1011॥10१9१20१1ा€्चे 
"त्83 80 1050161711, ७8 0 प 9 911 115 16 ॥त तेला€, 
७७४0०७] लतछायट 90 800९१९2 ]०॥'९ 0. ाणीळावे एप 
250030, ७याति पाढयऱ याट ७० ७६६ पा ]०५७. १०१ 
॥४ए.९ 1590 8 0९ 9000प्रा1 ० ७], छपत ३ 0१टे ह ट्ांश्‍शा 
16१ 0003851000 ' 0९ तहात, एशछात)ए 16 18.00 
पैका टु'0प8 ६ पावा) 01९6 11ए0, 11 फ९ ०81 101081४ एप 
पपा ० 0 छ्राट एव. 0३२१3) 0 183 छते ए९ ॥९ 
8010९ 8९0011 0110 ए0-0०(॥0०१. १... ३. 

__ यागंतर शिक्षा सांगण्यासाठी व्हेनला. न्यायमंदिरांत आणण्यांत आठें. शिक्षा 
सुनावण्याच्या आधीं व्हेननें न्याबाधीशञाला पुढीलप्रमाणे दोन प्रश्न विचारठे;-- 

(१) हलक्या प्रतीच्या कचेस्यांबद्दल पालमेंटळा उत्तर विचारता येईल. 
किंवा नाही. १ कब हो 


(४४) 


(२९) राजाला स्वामित्व नसतां-- 
दुसरा प्रश्न अर्धबट उच्चारला जातो आहे नाहो तांच मख्य न्यायाधीश 
राजाचे स्वामित्व कधींच नष्ट झाले नव्हतें, ” असें मोठ्या जोरानें ओरहून 
बोलला. तं ऐकून व्हेन आपल्या नेहमीच्या शांततेंत राहूनच म्हणाला, “असे जर 
अहि तर माझ्यावर, मो राजाचे स्वामित्व नष्ट केरे असा भाराप कसा शाबीत 
करण्यांत आला आहे ? तुमच्याच भाषणाच्या अनुसरून त॑तुमर्चे अभिथोगपत्र 
आतां जमिनींवर धूळ कांकीतच पडलें पाहिज! ” 
व्हेनचें हं भाषण ऐकून ता कचेरी कांही वेळ निरुत्तर होत्साती शांतरसांत 
निमम़ झाली, तरी पण त्यां सभेच्या न्यायपद्धतीप्रमार्णे खुनाचा सरळ आरोप 
दाबीत करण्याचें काम पुनः पूववत्‌ कांही वेळाने सर झालें. शेवटी नाईलाजाने 
व्हेननें आपल्या पुढचे कागद मोहून खिशांत घातले आणि ज्या लोकांच्या पढें 
तो बसला होता तेथूनच त्यानं परमेश्वरापाशीं न्याय भाकला. नेतर पुनः कच 
'च्या कासाढा सुरवात झाळी, शेवटी त्याच दिवशी म्हणजे बुधवारी सार्यकाळं 
त्याठा त्या दिवसांपासून तिसऱ्या दिवशीं म्हणजे शनिवारी टांबर हिलबर त्यांचा 
शिरच्छेद करण्यांत येईल अर्शी शिक्षा सनावण्यांत आली 
न्यायसभत त्यान आपल दाखविठेल बतन आणि केलेला पुरावा या दोन्ह 
गोष्टांनी प्रजाजनांच्या मनावर मोठा दांडगा ठसा उमटला. ययाचें कुशल इच्छिणार 
अनेक लोक त्याच्या मरणाच्या दिवशीच्या त्याच्या विढीच्या समारंभावरोबर 
भमहूदय होत्साते दुःखाश्रू डाळीत चालले होते. स्त्यांतल्या खिडक्या, गवा, 
सौघ वगरे सव जागा मनुष्यांच्या गर्दीर्ने जग फुन गेल्या होत्या. सर्व गरेक्ष 
काच्या मुखातून दुःखोट्रार निघत असऱ्यामुळे इंग्लंडांतल्यासारख्या थड हवेत 
उुद्धा उष्णतचा पूण भास हांत होता. दु:खी जनसंमदातून व्हेनची धिंड मिरवत 
चाढळा असतां. त्यानं जेव्हां जनतेच्या दुःखाश्रवातांचें प्रदहान अवलोकन केले, 
तव्हा त्यान आपल्या डोक्यावरची टोप काढळी आणि तो सर्बाना सलामी करात 
चाळळा, तसा ता चालला असतांना, “ परमेश्वर तुझ रक्षण करो ! जीजस 
काइप्ट तुझ्य़ा आत्म्याच्या संनिध असो ! खैग आणि पथ्वी यांचं रक्षण करणारा 
: थोर देव तुझ्या देहांत अवतोर्ण होवो! ” असे जनतेचे उद्गार त्याच्या कानावर 
एकसांरखे पडत होते 
त्या मिरवणुकीच्या गर्दीतूनंच एक मग्णूस इतक्या मोठ्याने घसा फोन 


ओरडला कॉ, '* आजपर्यंत ज्या ज्या उच्च स्थानांवर तुझं आरोहण झाढें आहे 
त्या सर्वापेक्षांहि सध्याच तुझें त्यान वैभव्रेष्ठ आहे 


6 यांत काय संशय!” व्हेननेंहि लगेच उत्तरादाखल म्हटलें, 

ज्या अनेक लोकांच्या तोंडून दुःखोट्रार निघत होते त्या सर्वांनाच व्हेन ह! 
मतिमंत प्रत्यक्ष माहित नसल्याझारणाने कांहींच्या तोंडून व्हेनक्दल “ तो पहा 
कशी आनंदाची भरती आठिळा समद्र दिसतो आहे ! ज्याचा शिरच्छेद व्हायवा 
आहि तो माणस ह्या नसला पाहिजे !” असे उद्गार एकसारखे निघत होते. 

सरते. शेवटी “* यमनगरींत प्रवेश करु पाहणाऱ्या प्राण्याचे शेवटचे शब्द 
ऐकण्याची ज्या कारणाने प्रवृत्ति होऊं देत नाहींत, तीं कारणें वाइट होत. 
तो| स्पष्टपणे बोलला, | 

धिडीची मिरवणक संपून व्हेन वधस्थानापाशीं येऊन पोचल्यानंतर त्याच्या 
खि्यांतळीं कागदपत्रे जरी एकदां काहून घेण्यांत आली होती, तरी पुनः कांहीं दस्त- 
ऐवडांचा तपास लागावा म्हणून कांहीं दुष्ट हात त्याच्या खिखांत बुसळेच, हें सर्व 
होईपर्यंत व्हेननें आपली नेहमीची शांतब्रुतति कायम राखिली होती. नंतर ज्या- 
प्रमाणें एखादे दमलेळें लॅकरू खस्थपणे झायी जाण्याकरिता आपल्या उशीवर आने- 
दाने डोके टेकून पडते त्याप्रमाणें व्हेननें देवाची शेवटची प्राथना करून वध 
करण्यासाठी योजिलल्या लांकडी ठोकळ्य़ावर आपली मान प्रेमाने ठेविली. 

6 हे सर्बौत्पादका, सवौत्तमा, मनुष्यप्राण्यांच्या नजेरत या तुझ्या दासाचें 
वैभव वाढीव, म्हणजे तुझी आणि देप्ताची सेवा करण्याचें जे काम तं मीं यथा- 
योग्य बजाविळें असं होऊन मला मोठी धन्यता वाटेल !” हे व्हेलचे शवटचेच शब्द 
होते. इतके बोलून त्यार्ने आपले ह'त लांब करून जोडले आणि कुऱ्हाडीच्या 
एकाच घावारने त्याचें मस्तक घडविगळे केलं 

पेपी नांवाच्या एका ग्रहस्थानें ही वधाची हकीकत प्रत्यक्ष बघितली असल्यामुळें 
त्यानं त्याबद्दल अर्स लिहून ठेविठेळं प्रसिद्ध झालें आहे को, “ व्हेन याची मखश्री 
अखेरपर्यंत जशी उज्वलतेनें परिपूर्ण दिसत होती तद्वतच त्याचा नेहमाचा बाणेदार 
पणाहि शैवटपर्यंत जश्याचा तसाचळकायम होता. आपण जीजस क्रॉईर्टच्या समीप 
असून आपले जीवित क्षणभंगुर झालेल. आहे हो कल्पना त्यावेळीं त्टाच्या मनां- 
तून पार लयाला गेलेली दिसत होती. तो ज्या तरेन मेला तशा तर्‍हेनें मरणा- 
ऱयांत कधीं दृटटीस न पडणारे असे-<दढनिश्वय, वीर्य, धाडस वगरे गुण त्याच्यांत 
शेवटपर्यंत कायम अंसलेळे दिसत होते. तुटून पडलेल्या त्याच्या मेडक्याच्या 
मखश्रीवर सतेजपणा झळकत होता आणि नेत्रांतून एकहि अभुबिंदु गळठेला दिसत 
नव्हता, थोरपणा आणि शालीनता यांची तो प्र्यक्ष मूर्तीच होती.” 


(४९) 


___ व्हेनचा खून पाडबणार चाळेस राजा आणि व्हेन. यांच्या परर ८२ 
प्या आणि वघत्यान यांची तुठना करतांना एका कवीने पुढीळाअंमा कवित्व 
केळे आहेः“ 


366 00 89:15 110 रदीठिव ण . 

गुधाह्ा 110 00एली प10 (009165 ठिपका, अर प्राणी ७७10) 
७५ ७ ॥७ 0 ४138 0 ४00 '७ 10 00 015 1108) 

00६ श०७ा 1800 ७७0 (0 00 9 01६ १७५ ; 

80१0 118 10. (७0१5 0 ९8 0१ (0.06 त 
१७0 00 0111580 18101१) ७3 118 होर. 113 1 ७६8] 
९१ ७०0 1 1100 1७1101 8 308010 0:४७0७ 

(१1 10 10.10 500) १९५ 198 0०६0०१ ४18 ७1१1॥, 


या जगाचा त्याग करून इन परळाके, गेला खरा, परेतु अद्यापि त्यांच्या 
गुणांचे कोतुक वग जात असल्याकारणानं तो जिंवत . असतांनाहि त्यांच्या , 
भाषणाचा जो ठ्सा जगाच्या हृत्पटलावर उमटला नाही. असा पूण ठसा आतां 
उमटला असल्याकारगांन, त मरेपर्यंत जो. आपली तरच जगाला सांगत होता, 
त्यापेक्षा हे सध्या तीं त्यांने उब आयुष्यात सांगितली नसतीळ इतक्या जोरानं तो 
गतो अहि असा भास हीत! री व्हेनचा चाळेसाने जो शिर करबिला 
तो त्यांने करबला नसता आणि त्याडा जिंबेत ठेविळं असते तर बेर झाळें असतें 
असे जे मागून चालसला वाट लागळें त्याचें तर्सच कारण होते. व्हेनच्या खट 
ल्याची हकाकत छापली जाऊन ती. संवत प्रसिद्षपर्ण वाटण्यात आढी. तो हक 
क्त सर्वत्र वावर्ण्यात आल्याकारणाने ज्याची कल्यना होणार नादी असा चस- 
त्कारिक परिंगामत्या हकीकती इंग्लंडच्या! प्रजाजनांच्या मनांवर घडवून आणला 
' त्या बाबतीउ पेपी अस म्हणतो की, “इ. स. १९६ ६६ च्या फेब्रवारी 
महिन्यांत एके रात्री माता बायकोने व्हेनच्दा खटल्याचा हकीकत मला वाचून 
दाखविली, ती ऐकून मळा १४ आद्य वाटळें. खरोखर ती. हकीकत जशा 
श्राव्य होती तशींच बाचनीयहि असून तीवरून तती मोठा शहाणा माणूस होता 
| माझी बालेबाळ -ख दी झाडी, 

व्हेनरची दूषित मानलेली तरव त्यांच्या पद्यात, ठोकाक्षणाचें काम. करू 
लागी. ह्या शिक्षाणांचा परिणाम सर्ब राष्ट्रावर होत चाळळा. बॅमेटं नावाचा एक 
ळेखक *< ह्ेनच्या मुत्यूपाहून इम्छंडळा जं को मिळाळें झसा समर 


मृत्यूमुळे झळि असा स्वन समज शाळा 


_ पेपीने एके ठिकाणी या जुन्या हकोकतीसंबंधानें असे उद्गार काढळे आहेत 
को, “ बोलवा असा आहे की, दुसऱ्या च.ढस राजाच्या नशीबी जीं अम्नाप्य वस्तू 
लाभायचा योग नव्हता किंवा जी वस्तू प्राप्त करून भ्यायळा त्याला अनेक जन्म 
तपश्चर्याच करावी. ढागळी. असती अज्ञी जी व्हेनंची सजन मूर्त,ती या जगांतून 
नाहींशी झालीच पाहिजे असा जो चालसानें आग्रह बरला. होता 'तो त्याच्या 


दली ळा घरायढा लावला होता... त्यापासून त्याचें जे नुकसान व्हायचं 
त तर झा. ह, पण कधीही भरून:न येणारे असे सर्व राष्ट्रच मात त्याच्या मृत्यूने 
भयंकर डन झाठे.?  : 


मत्सरी काबरे “जंव झालेल्या दुसऱ्या चाळेस राजाच्या लेखणीतून ' असा 
भयंकर मांणूंस जिवंत ठेवणें अप्रशस्त आहे ' अद्रो जी शब्दांची मौक्तिकावली 
कागदावर पडली तो त्याच्या दुदवानंच खास पडली अस म्हणण्यांपलीकडे काय 
म्हणावं ! व्हेनसारखा प्रचंड बुद्धिमत्तेचा पुरुष भयंकर रोतीनें मारला गेऱ्यामुळे 
जं अमाप नुकसान झाठे, तं तो जिवंत असता तर कधीहि न होतां उलट फार मोठा 
फायदाच झाला असता, असं चाळस राजाला त्याच्या मृत्यनंतर फारच अल्पा, 
वधीत आढळून आढे, पण उपयोग.काय £ 

पोरजनाधिकारांच्या वाढीला, मणस्बातंत्याला आणि इंग्लंडच्या प्रजासत्ताक 
राज्यतंत्राहा ज्या लुळमी कायद्यांचे वारंवार घके बसतात ते कायेद तपासून त्यांची 
सुधारणा करण्याच्या ज्या गोटी व्हेननें आपल्या अद्रितीय बद्दिमत्तेनें लिहून 
काढल्या होत्या, त्याच व्हेनच्या गुवर्ध, अज्ञा तत्वांवर सध्यांच्या इंग्लंडचा राज्य. 
कारभार तेतोतत चाललेला असून, इतर गोष्टींतही व्हेननें घाळून . दिळेळें वळण 
अद्यापि इंग्लंडच्या राज्यकारभारांत पर्णपणं गिरविलें जात आहे. 

'देनच्या सरत्यूनंतर सुमारे एकरंसत्तर वर्षीनीं इंग्लंडांत जी. एक गाष्ट 
'याच्या कतबगारीर्चे द्योतक म्हणून घडून आली ती सदोदित ध्यांनांत ठेवण्या- 
सारखी आहे. ज्या टॉवर हिळ नांवाच्या जागेवर आमच्या सर दरी व्हेन नांवाच्या 
स्वकतव्प़ामिलाषी मुत्सद्यानं खमतरक्षणार्थ आपला देहत्याग केढा, तंच ठिकाण 
त्याच्या अगदी सरळ पिढीतल्या एका हेन्री व्हेन नांवाच्या . वशेणाला 
इंग्ढंडन जहागीर म्हणून दिलें. सर हेरी व्हेनचे स्वराज्यसुधारण्याच्या' कॉमी जं 
कांही करण्याचें योजून आपल्या घर गुलरस्तांत लिहून ठेविले होते, ह्या. कामांत 
पुढाकार घेऊन ते काम यथायोग्य बजावल्माबद्दल ती जहीर त्याला देभ्यांत आठी, 


व्हेमरच्या मृत्यूनंतर सुमार हिन पएकंदांमतार वर्षानी हे. जे चिरस्मरणीय इत्य . डून आले 
ते सदोदित घ्यानांत ठेवण्यासारखे नाही. अस कोण म्हणेल! क 

इ. स. १८३२. मध्ये सुवारगेच्या कायद्यासुंबंधांने ( झर्भणणतय.) 
मागसठे्या परगण्यांतून पाबमेदांतु-जे म्रतिनिथि निबडून बेष्यांत आले त्यात बुइ- 
ल्यम हेन्री व्हेननें बरंच तारतम्य दाखविलें. इतकंच नळे तर इ: स, १८३२ 
च्या ता. * जूनला ह्या सुधारणा बिढासंबंधाने त्यांनं आपलें मतहि टिळे आणि 
त्यांच. वर्षाच्या पुढच्या साली त्याडा वर सांगितठेली जहागौर देण” प कन, ज्या 
रेकी. नांवाच्या किठ्र्यांत आमचा चरित्रनायक काटी काळ विवित्ता्े....त जाऊन 
नहिला होता तो किंढाहिल्या जहागिरीबरोबर त्याळा बहाळ करण्यांत आढा. सर हॅरी 
वहेनच्या वंशजांना डयूक्स आफ छोव्हलंड असे बहुमानाचं विशेषणाहि मिळाले तो 
कड्ठा आणि ती जहागीर त्याच घराण्याकडे अद्यापि चाळत असुन, रेबी किल्ला हा 
यया घराण्याचे उत्तरेकडील विश्राम्यान म्हणून गाजतो आहे. 

ज्या गोष्टी ज्या काळी घडायला पाहिजेत असे आपण इब्छिता त्या- 
परमाणंच त्या सदासबकाळ घडतातच असे नाही, आणि म्हणूनच न ह्या 
मनप्यम्राण्यासबरधानें तो ज्या वेळी उत्पन व्हायळा पाहिजे होता. त्या जेळेच्या 
आंवींया जगांत अवतीर्ण झाळा असं म्हणण ह प्राचारिकिच आहे. सुभारंपेचा 
रस्ता साफ कण्यांची स्कृति उत्पन्न करण्यासाठीच परमेश्वराने त्याला निर्माण 
कळा होता असे म्हटळें असतां त्यांत वावगे काय होईल! आजपर्यंतच्या अनु- 
“बावरून असे खात्रीने सांगतां येतें की, व्हेनप्रमाणेंब काळवकाहा गॉर्सि देणारे 
इपणत्याहि देझांतळे स्वातंत्र्यभक्त वटी आपलें कार्य तडीस नेण्याकरिता 
आपल्या प्राणांचे जरी बळी देतात आणि दुनियापार होऊनं जांतात तरी त्यांनी 
कालचक्रांला दिलेली गात तशीच आपला मार्ग घरून अकुंठितपणें सुरू असते 
हीच गोट आमचा चरित्रनायक जो इंग्लंडचा महात्मा सर हेरी व्हेन दी यंगर 
याच्यासंबेधानें ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. जुलमी आणि स्वाथी राज्यपद्धति 
मोडून टाकून तिच्या जागी प्रजेला सुखावह होईळ आणि देशाला भरभराटीला 
आणन सर्वमान्य करील अशी राज्यपद्धति अमलांत आणण्यासाठी जे कोशी ज्या 
दश्षांत आपले शिर तळहातावर बरेऊन झगडा करायळा बहिरे पंढतात, त्यांच्या 
संबधात प्रसिदध कवि बायरन म्हणतो: -- 

य (१ततेणपा 901९ णजा९९ ७9९५५४. . ।. 

वुळपुणरी त 0१ 0९स्ते08ट ७18६० 405